बुधवार, 24 अक्तूबर 2018

*गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?*


*गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?*


"गोहत्या बंदी" हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै. *राजिव दीक्षित* यांचा हा *यशस्वी न्यायालयीन लढा* आहे.

(एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर)

आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही.

पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा राजकीय कार्यक्रम असणार, अशी आवई उठवायची.

आणि उलटसुलट वेडीवाकडी चर्चा घडवून गोंधळ उत्पन्न करायचा अशी प्रथा गेली काही वर्षं आपल्या राजकारण्यांनी पाडली आहे. 
*If you can’t convince, confuse.*

'लोकांना पटवून देता येत नसेल तर त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ उडवून द्या.'

*मला त्यातल्या राजकारणाशी काडीचंही कर्तव्य नाही*.

पण, . राजीव दीक्षित यांच्यासारख्या एका अभियंत्यांनी तो कसा आणि कोणत्या आधारांवर लढवून अंती जिंकला, हे आपल्याला माहीत झालं तर बरीच अज्ञात किंवा दडवून ठेवलेली वस्तुस्थिती तुम्हालाही कळेल असं मात्र, निश्चितपणं वाटलं.

हा लेख प्रथम गाय और गाँवच्या नोव्हेंबर २००३ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता.

कै.श्री. राजीव दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार (Telecommunication), आणि उपग्रहसंचार (Satellite communication), अशा तीन विषयांतील अभियंता होते.

यू-ट्यूबवर त्यांची विविध भाषणं ऐकता येतील.

त्यांनी प्रस्तुत *दावा कसा जिंकला हे समजून घेणं बोधप्रद* ठरेल.

काही प्राथमिक माहिती: ज्यांना गाय कापण्याचा परवाना आहे, असे *भारतात ३,६०० कत्तलखाने आहेत. त्यापलीकडे आणखी ३६,००० कत्तलखाने अवैधरीत्या चालवले जात असतात*. (हे आकडे जुने आहे. यांत आता बरीच वाढ झाली आहे.)

ह्या सर्वांतून *प्रतिवर्षी सरासरीने अडीच कोटी गाईंची कत्तल केली जाते*.

ते सहन न झाल्याने दीक्षित व त्यांच्या समविचारी सहकाऱ्यांनी १९९८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

वर्धा येथील अखिल भारतीय गोसेवक संघ व अहिंसा आर्मी ट्रस्ट ह्या संस्थांनी हा दावा दाखल केला होता. नंतर त्यात गुजरात सरकारही सहभागी झाले.

१-२ न्यायाधीशांसमोर चालवण्याइतका प्रस्तुत प्रश्न किरकोळ अथवा सामान्य नसल्यामुळे तो खंडपीठासमोर चालवावा असा दीक्षितांचा आग्रह होता. त्याला तीनचार वर्षे न्यायालयाने मान्यता दिली नव्हती. आणि नंतर मान्यता दिली. आणि सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचे घटनापीठ (कॉन्स्टिट्यूशनल) बनवण्यात आले.

*कसायांच्या बाजूने दावा लढवण्याकरता लक्षावधींचं शुल्क घेणारे नामवंत अधिवक्ते उभे होते.*,

*सोली सोराबजी ₹२० लक्ष,*
*कपिल सिब्बल ₹२२ लक्ष*
*महेश जेठमलानी (राम  जेठमलानींचे पुत्र) ₹३२ ते ३४ लक्ष*. हे कसायांच्या बाजूने उभे होते.

राजीव दीक्षितांच्या बाजूने दावा लढवण्याकरता एकही मोठा अधिवक्ता नव्हता.

 कारण त्यांचे शुल्क देण्याइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता.

दीक्षितांनी न्यायाधीशांना विचारले, “आमच्याकडे कोणीही अधिवक्ता नाही, आम्ही काय करावे ते सांगावे.”
न्यायाधीशांनी विचारले,
“आम्ही आपल्याला अधिवक्ता पुरवला तर?” दीक्षित म्हणाले, “मोठेच उपकार होतील.”
त्याप्रमाणे न्यायालयाने मान्यता दिली आणि दाव्याला सुरुवात झाली.

गाय कापण्याबद्दल कसायांनी जे प्रतिपादन केले ते सर्व विचार पूर्वी शरद पवारांनीही मांडले होते. ते काही विद्याविभूषितांद्वारे आणि पं. नेहरूंद्वारेही सांगण्यात आले होते.

कसायांचे दावे :
(१) *गाय जेव्हा म्हातारी होते, तेव्हा तिला जिवंत ठेवण्यात काही लाभ नसतो. तिला कापून विकणे हे सर्वांत उत्तम. त्यातून आम्ही भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याला सहकार्यच करतो. कारण. आम्ही गोमांस निर्यात* करतो.

(२) भारतात चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे त्यांना मारून विकणे हेच सर्वांत लाभदायक होय.

(३) भारतात लोकांना राहायला जागा नाही. तर गायींना कुठे ठेवणार?

(४) *गायींमुळं परकीय चलनही मिळते*.

(५) कसायांनी केलेला सर्वांत भयानक दावा असा होता, “गायीची हत्या करावी, असे आमच्या इस्लाम धर्मात सांगितले आहे.”

दीक्षितांनी शांतपणे, धैर्याने व अत्यंत तर्कशुद्ध रीतीने त्यांचे दावे कसे खोडून काढले, ते जाणून घ्यावे.

आपण आर्थिक दृष्टीनं विचार करीत आहोत. तेव्हा शक्य असल्यास मधून मधून काही टिपणं केली तर तुम्हाला नेमकी कल्पना येईल.

त्यांचा पहिला दावा होता गायीचे मांस विकल्यावर पैसे मिळतात.

दीक्षितांनी सर्व आकडेवारी न्यायालयापुढं ठेवली. एका सुदृढ गायीचे वजन तीनसाडेतीन क्विंटल असते. पण, ती कापल्यावर केवळ ७० किलोच मांस मिळते. एक किलो गोमांस जेव्हा निर्यात होते, तेव्हा ५० डालर    मिळतात म्हणजे रु. ३,५००. रक्त २५ लीटर, त्याचे १,५०० ते २,००० आणि हाडांचे १,००० ते १,२०० रुपये मिळतात. म्हणजे गाय मारून तिचे मांस, रक्त आणि हाडे विकून हत्या करणाऱ्या कसायाला अधिकतम केवळ ७,००० रुपयेच मिळतील. (आणि हे आकडे सुदृढ गायींच्या संबंधातले आहेत. म्हाताऱ्या गायींपासून इतकं उत्पन्न मिळत नाही.) पण, तिला जिवंत ठेवलं तर किती रुपये मिळतील? आता त्याची आकडेवारी पाहा….

एक गाय दिवसाला १० किलो शेण व ३ लीटर गोमूत्र देते. १ किलो शेणापासून ३३ किलो खत होते. त्याला सेंद्रिय खत म्हणतात. न्यायाधीशांना आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?”

त्यावर दीक्षित म्हणाले, “आम्हाला वेळ द्या आणि जागा द्या. आम्ही हे सिद्ध करून दाखवतो.” न्यायालयाने अनुमती दिल्यावर दीक्षितांनी आपलं म्हणणं सिद्ध करून दाखवलं.

ते न्यायाधीशांना म्हणाले, “आता आय.आर.सी. च्या संशोधकांना पाचारण करून शेणाचं परीक्षण करून घ्या.”

जेव्हा शेण संशोधनाकरता पाठवले, तेव्हा संशोधकांनी सांगितले,

“ह्यात १८ प्रकारची पोषक सूक्ष्मतत्त्वे (micro nutrients) आहेत. त्या सर्वांचीच सर्व शेतजमिनींना अत्यंत आवश्यकता असते. उदा. *मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, कोबाल्ट, सिलिकॉन, इत्यादी.” ह्याउलट रासायनिक खतांत केवळ तीनच पोषक तत्त्वे असू शकतात. याचा अर्थ शेणखत रासायनिक खताच्या सहापट शक्तिशाली आहे*. न्यायालयाने ते मान्य केले.

दीक्षित म्हणाले, “माझे वडील आणि दोघे भाऊ शेतकरी आहेत. १५ वर्षांपासून आम्ही गायीच्या शेणापासून खत करून शेती करतो. *१ किलो शेणापासून ३३ किलो खत बनते. रोजच्या १० किलो शेणापासून ३३० किलो. (म्हणजे महिन्याचे १ टन) आणि ६ रुपये किलोप्रमाणे १८०० ते १९०० रुपयांचे खत प्रतिदिन मिळेल. म्हणजे वर्षाचे रु. ७०,०००च्या वर* झाले.

 *गायीचे आयुष्य २० वर्षांचे मानले तर एक गाय आयुष्यात एक कोटी ४० लक्षांच्यावर उत्पन्न देते*. विशेष म्हणजे ती मृत्यूपर्यंत, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शेण देत राहते.”

सहस्रो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रांत लिहून ठेवले आहे की गायीच्या शेणात लक्ष्मी आहे.
आधुनिक शिक्षण घेतलेल्या मेकॉलेच्या मानसपुत्रांनी ह्या गोष्टीची टवाळी केली. त्यांना धर्म, संस्कृती, सभ्यता सर्व थोतांड वाटते. पण गायीच्या शेणात लक्ष्मी असते, हे तर वरच्या आकडेमोडीनं सिद्धच झाले आहे. त्याच्या उपयोगानं धान्य निर्माण होते. संपूर्ण भारताचे पोट त्यातून भरते.

आता गोमूत्राचा विचार करू. दिवसाला दोन ते तीन लीटर गोमूत्र मिळते. *गोमूत्रापासून ४८ प्रकारच्या रोगांवर औषध बनते*.

*एक लीटर गोमूत्र औषध रूपात विकले तर त्याची किंमत रु. ५०० होते. भारतीय बाजारपेठेत, आंतरराष्ट्रीय बाजारात ह्यापेक्षा अधिक भाव* मिळतो.

*अमेरिका भारतातून गोमूत्र आयात करते आणि त्यापासून मधुमेहावर औषध बनवते.*

अमेरिकेत गोमूत्राची तीन पेटंटे आहेत.

अमेरिकन बाजारपेठेच्या हिशेबाने आकडेमोड केली तर त्याचा *दर लीटरला डॉ. १२००, ते १३०० आहे. याचा अर्थ एका गायीपासून  प्रतिवर्षी ११,००.००० (११ लक्ष) रुपये मिळतात. म्हणजे २० वर्षांच्या आयुष्यात २,२०,००,००० (दोन कोटी वीस लक्ष रुपये)* झाले.

पुन्हा गायीच्या शेणापासून मिथेन गॅस बनतो. आपल्या घरगुती सिलिंडरांत तोच असतो. आणि जशी एलपीजीवर चारचाकी गाडी चालू शकते, तशी ह्या गॅसवरही चालू शकते.

न्यायाधीशांचा त्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा दीक्षित म्हणाले, “आपल्या गाडीला आम्ही शेणापासून बनवलेल्या मिथेनचा सिलिंडर बसवून देतो. आपण गाडी चालवूनच पाहा ना.” त्यांनी मान्यता दिली. आणि तीन महिने गाडी चालवली. आणि म्हणाले, "एक्सलंट!!"

कारण, त्यांना *प्रतिकिलोमीटर केवळ ५० ते ६० पैसे इतकाच खर्च* पडला. आणि डिझेलला प्रति किलोमीटर ४ रुपये खर्च (म्हणजे सातपट) येतो.

आणखी, *मिथेनवर चालणाऱ्या गाडीचा धूर नाही*, वातावरणात शिसे पसरत नाही, आवाजही कमी होतो. ह्या सगळ्याच बाबी न्यायाधीशमहाराजांच्या लक्षात आल्या. मग दीक्षित म्हणाले, *“प्रतिदिन १० किलो शेणापासून २० वर्षांत किती गॅस मिळेल?”*

*भारतात १७ कोटी गाई आहेत. त्यांचे शेण एकत्र केले तर देशाची १ लाख ३२ सहस्र कोटींची बचत होईल. आणि थेंबभरसुद्धा, डिझेल किंवा पेट्रोल आयात केल्याविना देशाची संपूर्ण वाहतूक होऊ शकेल*. तीही सातव्या हिश्श्यानं स्वस्त. अरब देशांसमोर हात पसरायची आवश्यकताच राहणार नाही, की अमेरिकी डॉलर देऊन पेट्रोल विकत घ्यावं लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य वाढेल.

ही सगळी आकडेवारी जेव्हा दीक्षितांनी न्यायाधीशांसमोर मांडली, तेव्हा, गायीची हत्या करण्यापेक्षा तिला वाचवण्याने देशाचा आर्थिक लाभ अधिक आहे, हे त्यांनी मान्य केले.

न्यायालयाचे हे मत जेव्हा कसायांना समजले, तेव्हा ते संतापले. आपला पराभव त्यांना डोळ्यांसमोर दिसू लागला.

*गोहत्येपासून ७० सहस्र रुपयांचा लाभ होतो, असे ते म्हणाले होते. पण तिची हत्या केली नाही, तर तिच्यापासून कोट्यवधी रुपयांचा लाभ होतो*. आणि आजवर हे कुणी सांगितलंसुद्धा नव्हतं. तर पटवून सिद्ध करण्याची गोष्टच उद्भवली नाही.

(आणि गायींची पैदास वाढवली तर आपण गॅस निर्यातही करू शकू. इंधनाची समस्या उरणारच नाही. वर आपल्या बाळांना अधिकाधिक दूध देऊ शकू.)

मग कसायांनी आपला हुकमाचा एक्का बाहेर काढला. ते म्हणाले, *गोहत्या करणे हा आमचा धार्मिक अधिकार आहे.*

त्यावर दीक्षित म्हणाले, “त्याकरता *कुराण, शरियत, हदीस हे सगळे ग्रंथ आम्ही न्यायालयासमोर आणतो. गाईची कत्तल करा असे त्यात कोठे लिहिले आहे, ते आम्हालाही जाणून घ्यायाचे आहेच. गायींची हत्या करा, असे त्यात कुठेही लिहिलेले नाही*, असे आपल्या लक्षात येईल.

उलट, *'गायीचे रक्षण करा!' असेच हदीसमध्ये म्हटले आहे, कारण तीही तुमचे रक्षण करते*. गाय मुका प्राणी आहे, म्हणून तिच्यावर दया करा, असेच महमद पैगंबर ह्यांचे विधान आहे.

गायीची हत्या कराल तर दोझकमध्येसुद्धा जागा मिळणार नाही, जहान्नमध्येही जागा मिळणार नाही, असेही आणखी एके ठिकाणी म्हटले आहे.

तर मग गायीची हत्या करण्याचा अधिकार त्यांना केव्हापासून मिळाला? विचारा ह्या कसायांना.”

तेव्हा कसाई निरुत्तर झाले.

दीक्षित पुढे म्हणाले, “मक्का, मदीनामध्ये काही ग्रंथ असतील तर तेही घेऊन या.”

मग न्यायालयाने एक महिन्याची मुदत दिली. आणि गायीची हत्या करणे हा इस्लामचा मूलभूत अधिकार आहे, असा आदेश असलेले असे काही दस्तऐवज असतील तर घेऊन येण्याचा आदेश दिला.

एक महिन्यात काहीही पुरावा मिळाला नाही. आता आणखी वेळ देता येत नाही, असे म्हणून *न्यायालयाने २६ ऑक्टोबर २००५ ला (बरोबर १० वर्षांपूर्वी) आपला निर्णय दिला*.



ह्या निर्णयाची प्रत *आपल्याला www.supremecourtcaselaw.com ह्या दुव्यावर जाऊन पाहता* येईल.

हे *निकालपत्र ६६ पानी आहे*. तो निर्णय देऊन न्यायालयाने इतिहास घडवला आहे.

*निर्णयात न्यायालय म्हणते, गायीची हत्या हा संवैधानिक अपराध आहे, धार्मिक पाप आहे*. गोरक्षण, गोसंवर्धन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सरकारचे आहेच. पण नागरिकांचेही आहे.

आजपर्यंत जी संवैधानिक कर्तव्ये होती (उदा. राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, क्रांतिकारकांचा आदर करणे, देशाची अखंडता व एकता अबाधित ठेवणे), *आता गायीचे रक्षण ह्याचीसुद्धा संवैधानिक कर्तव्यांमध्ये भर घातली गेली आहे*.

1998 च्या भारतच्या अणुस्फोटानंतर जगाने भारतावर आर्थिक बंदी लादली. पण भारतावर त्याचा फारसा दुष्परिणाम झाला नाही.  अमेरिकेने याचा विशेष अभ्यास केला व भारताची बलस्थाने हेरली व ती नष्ट करण्याचा विशेष कार्यक्रम मोठया बजेटसह आखला.
भारताची 1. पारम्पारिक शेती, 2 . कुटुंब व्यवस्था 3. भारतीय नीतिमूल्ये या तीन गोष्टी नष्ट केल्याशिवाय भारत कधीच पुरता सम्पणार नाही. गोधन सम्पवणे, भारतीय बियाणी सम्पविणे, तथाकथित विचारवंत, मीडिया मार्फत कुटुंब व्यवस्था नितिमूल्ये सम्पविणे हा योजनापूर्वक कार्यक्रम सुरु आहे. गाईंची कत्तल हां त्यातला एक भाग.

*हे फार मोठे षड्यंत्र आहे*.
*सर्वानी समजून घेतले तरच निभाव लागेल*.

*जास्तीजास्त लोकांपर्यत पोहचवा.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳*

मंगलवार, 9 अक्तूबर 2018

********* जीवेम शरदः शतम्

जीवेम शरदः शतम्

योगः कर्मसु कौशलम् --यदि कौशल हो तो देश आगे बढेगा। यदि कौशल हो तो कचरा नही होगा, लेकिन यदि हो भी गया तो उसके व्यवस्थापनसे ही राष्ट्र आगे बढेगा। इसलिये आईये, यहाँ उन पद्धतियोंकी चर्चा करें जो वर्तमानमें राष्ट्रकी आवश्यकता है।

सबसे पहले अन्नमें कचरा -- अर्थात् हमारे अन्नमें प्राणान्तक मात्रामें प्रवेश कर चुके रासायनिक खाद, दूषित जल, मिलावट, और विदेशी गोवंशके दूधसे आनेवाला अनारोग्यकारी ए-१ प्रोटिन आदिकी चर्चा।

प्राणसे ही प्राणी है, परन्तु वायुप्रदूषणसे प्राण भी दूषित हो रहे हैं केवल वृक्ष ही अन्य सभी जीवनधारियोंके प्राणोंको स्वच्छ वायु देते है। हम जब उन्हें विनष्ट करते हैं तो हम अपने लिये दम-घोंटू मृत्यूकी कामना करते हैं। क्या हमें चाहिये ऐसी मृत्यू ?

तीसरी चर्चा पहाड और नदियाँ, जिनका वनोंके साथ परस्परावलंबी नाता है, हम उन्हें मृत्यू दे रहे हैं। हमारे काम ऐसे हैं कि हम हिमालय, सह्याद्री, विन्ध्य, मलयगिरी, अरावली, आदि आदि सैंकडो प्राणरक्षक पहाडी-श्रृंखलाएँ नष्ट कर रहै हैं।

आज हमारी हर नदी प्राणघातक रसायन व मैला ढो रही है। हर नदीको बंदी बनाया जा रहा है जबकि अविरल,कलकल धारामें ही उसकी निर्मलताका रहस्य भी है।

और वो, जिसे हम कचरा कहकर, अपने घरसे निकालकर, सडकोंपर जहाँतहाँ डाल रहे हैं, और फिर जब हमें उन सडकोंपर आना पडता है तो लोगोंको कोस रहे हैं।

हमारी बुद्धिको क्या कहें जो नही देख पाती कि इस कचरेके व्यवस्थापनमें धन भी है। जी नही, मैं उन ठेकेदारोंकी बात नही कर रही जो कचरा ढोनेके ठेकेपर धनी हो रहे हैं बल्कि उनकी बात कर रही हूँ जो कचरेका सही प्रकारसे उपयोग कर कोई सृजनात्मक काम कर रहे हैं।
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः



सोमवार, 8 अक्तूबर 2018

A dissservice to yoga by sadguru ?

 A dissservice to yoga by sadguru ?

Myth 1: Yoga comes from Hinduism

Sadhguru: Yoga is Hindu just the way gravity is Christian. Just because the law of gravity was propounded by Isaac Newton, who lived in a Christian culture, does it make gravity Christian? Yoga is a technology. Anybody who is willing to make use of it can make use of it.

Why the yogic sciences have gotten labeled as Hindu by a few ignorant people is because this science and technology grew and prospered in this culture, so naturally it has gotten associated with the Hindu way of life. The word “Hindu” has come from the word “Sindhu”, which is a river. Because this culture grew from the banks of the river Sindhu or Indus, this culture got labeled as Hindu. Hindu is not an “ism” – it is not a religion. It is a geographical and cultural identity.

Myth 2: Why be a human when you can be a pretzel? Yoga is all about impossible postures.

Sadhguru: When we utter the word “yoga”, most people on the planet only think of asanas . Of all the different things that the science of yoga explores – just about every aspect of life – today’s world has chosen to represent yoga with only the physical aspect. In the yogic system, there is very little significance given to asanas. For a little over two hundred Yoga Sutras, only one sutra is dedicated to asanas. But somehow, in modern times, this one sutra has gained significance over everything else.
In many ways, it is a clear manifestation of where the world is going. The whole journey of the modern world is just this, from deeper dimensions – from the spirit – to body. That is exactly what we want to reverse. We want human beings to start their journey with the body but move towards their inner nature.
I am incapable of being depressed, otherwise I would be depressed looking at the way hatha yoga is being practiced around the world and people thinking that is what it is. The practice as you see it – the mechanics of it, is simply of the body. You have to breathe life into it, otherwise it will not become alive. This is why traditionally, there has been so much stress on a live Guru – to make it alive. The yogic system is a subtle manipulation of your system to allow it to rise to a different level. Yoga means that which allows you to attain to your higher nature. Every asana, every mudra, every way of breathing – everything – is focused towards this.

Myth 3: Want six-pack abs? Yoga is a great exercise regime.

Sadhguru: If fitness is what you are seeking, if you want six-pack abs or whatever number, I would say go and play tennis or hike in the mountains. Yoga is not an exercise, it has other dimensions attached to it. A different dimension of fitness – yes – you get health out of it, but not six-pack abs. If you are doing yoga to burn calories or tone up your muscle, obviously you are doing improper yoga, there is no question about that. For abs, you can go to the gym. Yoga needs to be practiced in a very subtle, gentle way, not in a forceful muscle-building way, because this is not about exercise.
The physical body has a whole memory structure. If you are willing to read this physical body, everything – how this cosmos evolved from nothingness to this point – is written into this body. When you do asanas, you are opening up that memory and trying to restructure this life towards an ultimate possibility. If hatha yoga is taught in a proper atmosphere, it is a fantastic process of shaping your system into a fantastic vessel, a fabulous device to receive the Divine.

Myth 4: It is only in the last century that yoga has gone global

Sadhguru: Today, though it is being practiced in all kinds of manifestations and distortions, at least the word “yoga” is getting a global presence. There has never been one organized body to propagate this, but still, it has survived and lived on because it has worked like nothing else for human wellbeing for the longest period of time.
Millions of people are practicing it, but where did this come from? Who originated yoga? The story is very long; its antiquity is lost in the hoary of time. In the yogic culture, Shiva is not known as a God, but as the Adiyogi or the first yogi – the originator of yoga. He was the one who first put this seed into the human mind.
The first part of Shiva’s teaching was to Parvati, his wife. The second set of yoga teachings were expounded to the first seven disciples. This happened at the banks of Kanti Sarovar at Kedarnath. This is where the world’s first yoga program happened.
After many years, when the transmission of the yogic science was complete, it produced seven fully enlightened beings – the seven celebrated sages who are today known as the Sapta Rishis, and are worshipped and admired in Indian culture. Shiva put different aspects of yoga into each of these seven people, and these aspects became the seven basic forms of yoga. Even today, yoga has maintained these seven distinct forms.
The Sapta Rishis were sent in seven different directions to different parts of the world to carry this dimension with which a human being can evolve beyond his present limitations and compulsions.
One went to Central Asia, one to the Middle East and North Africa, one to South America, one stayed right there with Adiyogi, one to the lower regions of Himalayas, one to Eastern Asia and one travelled south into the Indian subcontinent. Time has ravaged many things, but when the cultures of those lands are carefully looked at, small strands of these people’s work can be seen, still alive. It has taken on various colors and forms, and has changed its complexion in a million different ways, but these strands can still be seen.

Myth 5: Find your groove. Yoga & music go well.

Sadhguru: There should never be a mirror or music when you practice asanas. Hatha yoga demands a certain involvement of your body, mind, energy and the innermost core. If you want to get the involvement of that which is the source of creation within you, your body, your mind, your energy must be absolutely involved. You should approach it with a certain reverence and certain focus. Not just going, playing music and doing something. One of the biggest problems in yoga studios is, the teacher is doing asanas and speaking. This is a sure way to cause damage to yourself.
No talking in the asana is not just a norm, it is a rule. You never ever speak in postures. The breath, the mental focus and the stability of energy is most important when you are doing the asana. If you speak, you will destroy all that. At least eight to ten people have come to us with serious imbalances with which we have helped them. I think about four of them have given up their profession now because they knew what nonsense they were doing.
A few years ago when I was in America, I was invited to speak in a yoga studio by someone. So I went to her yoga studio and music was playing – changchangchang – to keep everybody enthusiastic. She was in ardhamatsyendrasana and was talking to a group of people. When she saw me, she just jumped up from the table, came and hugged me.
I took her aside and told her, “See, you will bring serious imbalances into your system. How long have you been doing this?” She said some fifteen, sixteen years. I said, “If you’ve done this for sixteen years, you must be suffering from this, this and this.” She looked at me terrified and the next day she comes to me and says, “Sadhguru, what you said has been happening to me. I’m going through all sorts of treatment from the doctors.” I said, “You don’t need a doctor, you are causing it. You stop this, this will go away.” After about one-and-a-half years, she gave up teaching yoga.
A lot of people who have done improper yoga have lost their mental balance. This is not because yoga is dangerous. Stupidity has always been a dangerous thing on the planet. You do something stupid, it will cause damage to you. Stupidity is one thing which has always been a dangerous thing on this planet, right from ancient times.

Myth 6: Need a yoga study guide? You can learn yoga from a book.

Sadhguru: Today, if you enter any major bookstore, you will find a minimum of 15 to 20 different yoga books. How to learn yoga in 7 days, how to become a yogi in 21 days… Many people have caused immense damage to themselves by learning yoga through books. It seems to be very simple, but when you do it, you will see it is a very subtle aspect. This has to be done with perfect understanding and proper guidance. Without this, one can get into deep trouble. A book can inspire you, but it is not meant to teach a practice.

Myth 7: Yoga is something you practice every morning and evening

Sadhguru: Yoga is not something that you do morning-evening. It is a certain way of being. One must become yoga. If it’s morning-evening yoga, the rest of the time entanglement – this is not yoga, this is only yoga practice.
There is no aspect of life which is excluded from the yogic process. If your life becomes yoga, then you can do everything. You can run your family, you can go to the office, you can run your business, you can do whatever you want without any problem if your way of being becomes yoga. Every aspect of life, either you can use it to entangle yourself or to liberate yourself. If you are using it to entangle yourself, we call it as karma. If you are using it to liberate yourself, we call it yoga.

शनिवार, 6 अक्तूबर 2018

आपली उपेक्षित राष्ट्रिय सौर दिनदर्शिका-- Full. -

आपली उपेक्षित राष्ट्रिय सौर दिनदर्शिका
भाग - १ व २ (As revised for vivek)

आपल्या शालेय अभ्यासक्रमात कायमपणे अनुल्लेखित राहिलेल्या बऱ्याच गोष्टींपैकी
एक महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रिय सौर दिनदर्शिका. याची माहिती सर्वासामान्यांपर्यंत
पोचावी म्हणून हा लेख-प्रपंच.

रोज पहाटे सूर्योदय होतो व सायंकाळी सूर्यास्त होतो. या सूर्याच्या गतिमुळे सर्व
प्राण्यांच्या शरीरात बदल होत असतात. मुख्य म्हणजे झोप येणे ही क्रिया सूर्याशी निगडित
असते. त्यामुळे अनादिकाळापासून मानवाच्या कालगणनेत सूर्य हा महत्वाचा बिंदू होता हे
उघड आहे.

पृथ्वी अवकाशात स्वतः भोवती फिरते त्यामुळे दिवस-रात्र होतात. फिरणाऱ्या
पृथ्वीगोलाचा जो भाग सूर्याकडे असतो तिथे दिवस आणि जो भाग सूर्यापासून लपला जातो
तिथे रात्र असते. याखेरीज पृथ्वी सूर्याभोवती देखील एका दीर्घवर्तुळाकार मार्गावर फेरी मारते. याला
सूर्य व पृथ्वीमधील गुरूत्वाकर्षण कारणीभूत असते. या मार्गावर एक दीर्घवर्तुळ पूर्ण
करायला पृथ्वीला सुमारे ३६५ दिवस लागतात.

हे इतके दिवसांचे मोजण्याचे काम माणसाने कसे केले ? याचे सोपे उत्तर आहे -
रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करून केले. आपणही असे निरीक्षण केले तर लक्षात येते की रोज
सायंकाळी पूर्वेकडून उगवणाऱ्या चांदण्या वेगवेगळ्या असतात. मात्र त्यापैकी बहुतेक
सर्वांची एकमेकांच्या तुलनेतील अंतरे व स्थिती बदलत नाहीत. खरे तर सूर्य, चंद्र व इतर ६
चांदण्या, म्हणजे शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध,व ध्रुव एवढ्या गोष्टी सोडल्या तर इतर
चांदण्यांची आपापसातील स्थिती सारखीच रहाते. शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध यांना ग्रह असे नाव दिले गेले
आणि त्यांच्या भ्रमणाबद्दल माहिती गोळा करून प्रत्येकाचे वेगळे गणित पण मांडले. गणित
व खगोलशास्त्रांत पारंगत भारतियांनी हजारो वर्षांपूर्वीच या विषयीचा अभ्यास केला.

इतर चांदण्यांपैकी कांही विशिष्ट चांदण्या मिळून एखादा विशिष्ट आकार तयार होतो. त्या आधारे आकाशाचे २७
भाग पाडून प्रत्येक भाग ओळखता येईल अशी खूण असलेल्या चांदण्यांना एकेका नक्षत्राचे
नाव दिले. यावरून लक्षांत आले की सूर्य, चंद्र व शुक्र, गुरू, शनि, मंगळ, बुध या चांदण्या
वेगवेगळ्या नक्षत्रातून फिरत जातात.

पृथ्वी फिरते या शब्दांएवजी घटकाभर सूर्य फिरतो असे शब्द वापरले तर सूर्य
एखाद्या नक्षत्रापासून सुरूवात करून सर्व नक्षत्रांची फेरी पूर्ण करून पुनः पहिल्या जागेवर
येण्यासाठी सुमारे ३६५ दिवस घेतो. त्याला १ वर्ष किवा संवत्सर असे नाव पडले.
सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे हे ओळखण्याकरिता त्याच्या बरोबर उलट बाजूला
असलेल्या नक्षत्राचा अधार घेतला जातो.

चंद्र देखील एका नक्षत्रापासून सुरूवात करून फिरतो आणि सर्व २७ नक्षत्रांची फेरी एका
दिवसात सुमारे १ नक्षत्र याप्रमाणे पूर्ण करतो. मात्र पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या गतिमुळे
एक फेरी संपवून पुनः पहिल्या जागी येण्यासाठी चंद्र सुमारे साडे एकोणतीस दिवस घेतो.

याप्रमाणे चांद्रमासाचे दिवस वाढतात. शिवाय चंद्रकोरीचा आकारही या
दिवसांमधे सदा बदलत रहातो. त्यामुळे चंद्रावरून तिथी मोजणे कधीही सोपे. या
मोजमापासाठी प्रतिपदा ते पंचदशी ( म्हणजे पौर्णिमा किंवा अमावस्या), कृष्ण व शुक्ल पक्ष
आणि सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा एक चांद्रमास हे  गणित मांडले गेले.

आता ध्रुवताऱ्याची गोष्टच वेगळी. हा आकाशात उत्तर दिशेला एकाच जागी स्थिर आहे.
आणि स्वतःभोवती गरगर फिरणाऱ्या पृथ्वीचा आस (किंवा अक्ष) याच्या दिशेत आहे
म्हणूनच इतर नक्षत्रे आकाशात फिरती दिसली तरी हा स्थिरच दिसतो.
इतकेच नव्हे तर पृथ्वी सूर्याभोवती ज्या लम्बवर्तुळाकार मार्गावर फिरते त्या मार्गाला
पृथ्वीचा अक्ष लम्बकोण करत नसून तो ध्रुवाकडे वळलेला असल्याने लम्बवर्तुळाकार
मार्गाशी २३ अंशाचा कोण करतो. त्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर येतात
तेंव्हा सगळीकडे लम्बरूपात न पडता कमी जास्त प्रमाणात पडतात. त्यामुळे एका वर्षाचे
सर्व दिवस-रात्र सारखे रहात नाहीत व  त्यांच्या ऋतुमानातही फरक पडतो. वर्षांतील दोनच
दिवस असे असतात जेंव्हा संपूर्ण जगभर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. इतर
दिवशी दिनमान व रात्रीमान सारखे नसते. या दोन दिवसांना वसंत संपात व शरद संपात
अशी नावे पडली. भारतातच या गणना झाल्या. वसंत संपातानंतर वसंत, ग्रीष्म, वर्षा असे
ऋतु येतात तर शरद संपातानंतर शरद, हेमंत, शिशिर असे ऋतु येतात. या प्रमाणे भारतात
सहा ऋतूंचा निसर्ग असतो.

ऋतुकाळाप्रमाणे वातावरणात शीतोष्ण असेही फरक होतात, धान्याची बीजे अंकुरित
होतात, फुले येतात, फळे येतात, धान्य पिकते, वगैरे. या सर्वांचे निरिक्षण करून सहा ऋतूंच्या
बारा महिन्यांना नावे दिली ती अशी --  वसंत ऋतूत मधु आणि माधव म्हणजे फुलांमधे
मधसंचय होऊन पुढे फळधारणेला सुरूवात होते. ग्रीष्म ऋतूतील दोन महिने हे शुक्र आणि
शुचि नावाने आहेत. त्यावेळी सूर्याची ऊष्णता वाढून जमीन खूप तापते. ती उष्मा धारण
करते ज्यायोगे पुढे बीज अंकुरण्यासाठी आवश्यक ती उर्जा मिळावी.  नंतर येणाऱ्या मानसूनपूर्व
पावसामुळे धरती शुद्ध होण्यास सुरूवात होते. म्हणून ग्रीष्मातील महिने शुक्र व शुचि.

वर्षा ऋतुतील दोन महिने नभ आणि नभस्य. इथे नभस्य शब्दाचा अर्थ  नभ  मासातून उद्भवलेला
किंवा नभ मासातील फळापेक्षा पुढचे फळ देणारा असा आहे. शरद ऋतुतील मासांची नावे इष
व ऊर्ज अशी आहेत. इषचा अर्थ रस. तर शरद महिन्यात पिकांमधे रस भरण्यास आरंभ होतो.
हेमंतातील महिने  सह आणि सहस्य तर शिशिरातील महिने हे तप आणि तपस्य हे होत. सह आणि
सहस्य मासात थंडीचा प्रभाव सर्वाधिक असतो. परन्तु तप व तपस्य महिन्यांमधे पुन्हा एकदा
पृथ्वीवरील उष्णता वाढायला सुरूवात होते व दिनमानही मोठे होते.याप्रकारे मधु-माधव, शुक्र-शुचि,
नभ-नभस्य, इष-ऊर्ज, सह-सहस्य, व तप-तपस्य अशी सूर्यावरून किंवा ऋतुचक्रावरून नावं पडली.
अर्थात् हे सर्व निरीक्षण वैदिक कालीन ऋषींनी केले असल्यामुळे ही नावे भारतीय
ऋतुमानाप्रमाणे आहेत हे उघड आहे.

आकाशातील नक्षत्रांना अनुक्रमे अश्विनी, भरणी, कृत्तिका –--- रेवती अशी नावे पडली व
त्या सर्वांचा स्वामी चंद्र मानला जातो. चंद्राचे तेज हे सूर्याच्याच तेजातून निर्माण होते अशा
अर्थाचा एक यजुर्वेदीय मंत्र आहे. मात्र चंद्रप्रकाशाचे वेगळे महत्व आहे. कारण ज्या प्रमाणे
वाढीसाठी सूर्याची ऊर्जा हवी त्याच प्रमाणे रस-उत्पत्तिसाठी चंद्रप्रकाश हवा असे कित्येक
ग्रंथांनी नोंदवून ठेवले आहे.

आता आपण चांद्रमासांची नावे देण्याची पद्धत पाहू या. ही नावे सौरमास म्हणजेच ऋतुमासांपेक्षा वेगळी आहेत हे महत्वाचे.

दर पौर्णिमेला चंद्र हा सूर्याच्या अगदी समोर असताना तो ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचे नाव पडते. २७ नक्षत्रांपैकी फक्त १२ नक्षत्रेच अशी आहेत जिथे चंद्र असताना पौर्णिमा येते. नक्षत्रांचा आकाशातील आकार लहान मोठा असल्याने तसे होते. या प्रमाणे येणाऱ्या चांद्रमासांची नावे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्घशीर्ष, पौष, माघ व फाल्गुन अशी आहेत. याचाच अर्थ असा की भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वा, ह्स्त, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, शततारका, उत्तर भाद्रपदा व रेवती या नक्षत्रांमधे पौर्णिमेचा चंद्र कधीच येत नाही

आता सप्ताहाचे सात दिवस व त्यांची नावे कशी ठरली ते पाहू. पृथ्वीवरून फिरते दिसणारे ५ ग्रह, तसेच सूर्य, व चंद्र यांना त्यांच्या गति प्रमाणे मांडले तर ते असे येतात -- शनि हा सर्वात हळू, मग गुरुमंगळ, सूर्य, शुक्र, बुध, आणि चंद्र हा सर्वात जलद. आता दिवसाचे (अहोरात्र) एकूण २४ होरा असे २४ भाग केले (अहोरात्र या शब्दातील मधली दोन अक्षरे घेऊन होरा हा शब्द बनला). सूर्योदयापासून पहिला तास सूर्याचा होरा मोजला त्या दिवसाला रविवार असे नाव दिले. पुढील एकेका तासाच्या होऱ्याची नावे शुक्र, बुध, चंद्र, शनि, गुरु, मंगळ, सूर्य …..... अशी चक्राकार पध्दतीने मोजली की दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला चंद्राचा होरा येतो - म्हणून तो सोमवार. त्याच्या पुढे दर दिवशीच्या सूर्योदयाला अनुक्रमे मंगळाचा होरा, बुधाचा, गुरुचा, शुक्राचा व शनिचा होरा येतो. अशा प्रकारे सप्ताहाच्या सात दिवसांची नावे ठरली. ती इतकी चपखल बसली की सर्व जगभर आजही तीच वापरली जातात. त्याचे गणित हे असे आहे.


अशा प्रकारे भारतियांनी सूर्याच्या गतिचे महत्व व त्यानुसार बदलणारे ऋतू ओळखून सौरपंचांग
तयार केले, शिवाय नक्षत्रमार्गावरील चंद्रची गति व त्याच्या कला सहज डोळ्यांना दिसण्यासारख्या
असतात त्यावरून चांद्रपंचांग तयार झाले. सामान्य माणसाला चंद्रावरून कालगणना  सोपी होती.

अमावस्येला चंद्र व सूर्य आकाशात एकाच अंशावर उगवतात. त्याच्या पुढल्या दिवशी चंद्र १२
अंश किंवा ४८ मिनिटे मागे पडतो, व तिथून पुढे हे अंतर वाढतच जाते, त्याचबरोबर चंद्राचा आकारही
वाढतो त्यामुळे  सामान्य माणसालाही तिथी ओळखणे अतिशय सहजपणे जमू शकते.
चांद्रपंचांगाची लोकप्रियता याच कारणासाठी असते. पुढे जेंव्हा भारतात फलज्योतिष हे
शास्त्र उदयाला आले तेंव्हा चांद्रपंचांगाचे महत्व अधिकच वाढले.

सारांश हा की भारतात अगदी वैदिक काळापासून चांद्रमास व सौरमासाची गणनासप्ताहातील वारमहिनेत्यांची नावेसंवत्सराची नावेऋतूचक्र त्याप्रमाणे शेतातील कामे असे सर्व पद्धतशीरपणे तयार होत गेलेही पध्दत थेट अठराव्या शतकापर्यंत चालू राहिलीपुढे ब्रिटिश राजवटीनंतर देशात इंग्रजी कॅलेंडर लागू झाले.

 (For making 2 parts this is a good spot for breaking स्वातंत्र्यानंतर कॅलेंडरबाबत बराच खल होऊन एक भारतीय सौर पंचांग निश्चित करण्यात आलेत्याबद्दल आपण पुढच्या भागात पाहू.)

ब्रिटिशांनी भारतियांची दोन्ही पंचांगे रद्द ठरवून ब्रिटिश कॅलेण्डर लागू केले ते सुमारे दीडशे वर्षे -- म्हणजे सुमारे पिढ्या लागू होते. जरी त्या काळांत भारतीय पद्धतीने पंचांगे तयार होत राहिली तरी दर पुढची पिढी त्यातील थोडा थोडा भाग विसरत होती आधुनिकतेकडे कल असणारी मंडळी देखील पंचांग म्हणजे वैश्विक गणित हे समीकरण विसरून पंचांग म्हणजे थोतांड असे म्हणण्यात धन्यता मानू लागली होती. तरीही पंचांगांचा अभ्यास करून पुढील वर्षाचे पंचांग बिनचूक तयार करण्यात प्रवीण असणारी मंडळी देशभरात होती. त्याहीपुढे जाऊन कालमानाप्रमाणे पंचांगाच्या गणितामधे घडत असलेल्या सूक्ष्म बदलांचे भान ठेऊन त्यामधे योग्य त्या सुधारणा करू शकणारे क्षमतावान विद्वानही होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, शंकर बाळकृष्ण दीक्षित, माधवचंद्र चट्टोपाध्याय, पं. मदनमोहन मालवीय, श्री संपूर्णानंद इत्यादींनी कालगणना सुधारणेच्या दृष्टीने भरपूर प्रयत्न केले होते हा अगदी अलीकडील इतिहास आहे. यावरून भारतीय पंचांगांची कालगणना व परंपरा किती खोलवर रुजलेले आहेत हे आपण ध्यानात घेऊया.

१९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि मग पारतंत्र्याची प्रतीके झुगारून देऊन, एक स्वतंत्र्य देश या नात्याने स्वतःची अशी राष्ट्रीय प्रतीके निर्माण करण्यास जोमाने सुरुवात झाली. उदा. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इत्यादी. त्याचबरोबर कॅलेंडर या विषयाबाबत बराच खल होऊन आपली स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना असावी व एक भारतीय सौर पंचांग निश्चित करावे असा विचार पुढे आला. तेंव्हा भारतात साधारणतः तीस निरनिराळ्या प्रकारच्या कालगणना पद्धती प्रचारात होत्या. म्हणून एक समिती नेमून समितीने सर्व देशभरासाठी एकच राष्ट्रीय कॅलेण्डर तयार करावे असे ठरले. हे केल्याने संपूर्ण भारतभर एकच राष्ट्रीय कालगणना असेल जेणेकरून भारतीयांच्या मनातील राष्ट्रीय अस्मिता एकात्मतेची भावना वाढीस लागेल.

तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक व औद्योगिक मंडळाने नोव्हेंबर १९५२ मध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी 'कॅलेंडर रिफॉर्म' कमिटीची स्थापना केली. प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. यातील अन्य सदस्य
) प्रा. . सी. बॅनर्जी ( अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू)
) डॉ. के. . दप्तरी (बी. ., बी.एल., डी.लिट., नागपूर)
)श्री. . . करंदीकर ( संपादक, केसरी, पुणे)
)डॉ. गोरखप्रसाद ( गणि विभागप्रमुख, अलाहाबाद विद्यापीठ)
) प्रा. आर. व्ही. वैद्य ( माधव कॉलेज, अलाहाबाद)
)श्री. एन. सी. लाहिरी (पंचांगकर्ते, कलकत्ता)
असे होते. हे सर्व पंचांगाच्या विभिन्न मुद्द्यांशी निगडित विषयांमधे तज्ज्ञ असे लोक होते.
त्यांच्या शिफारसींनुसार त्यांनी तयार केलेल्या भारतीय सौर कालदर्शिकेचा स्वीकार करून भारत सरकारने २२ मार्च १९५७ या दिनांकापासून म्हणजेच चैत्र १८७९ सौर शक या भारतीय सौर दिनांकापासून ते लागू केले. सर्व शासकीय राजपत्रांमध्ये राजकीय पत्रव्यवहारात सौर दिनांकाचा उल्लेख असेल तरच ती कागदपत्रे वैध ठरतात. खास करून परराष्ट्रांसोबत जे करार ठरतात त्यावर आवर्जून भारतीय सौर दिनांक लिहिवाच लागतो. रिझर्व्ह बॅंकेनेदेखील सौर दिनांकाचा अंगीकार सर्व बँकांनी करावा असे आदेश काढले असल्याने बँक व्यवहारात आपण सौर दिनांक असा उल्लेख करीत हा दिनांक लिहिला तर बँक ते कागदपत्र नाकारू शकत नाही. पूर्वी काही बँकांनी नकार दिल्यावरून रिझर्व्ह बँकेने त्यांना दंड ठोठावल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

आता राष्ट्रिय दिनदर्शिका तयार करताना समितिने काय सूत्र वापरले ते आपण पाहू या. देशात त्या वेळी वापरात असणाऱ्या सर्व पंचांगांची तपासणी करून संपूर्ण भारतासाठी शास्त्रीय पद्धतीवर आधारलेली, बिनचूक दिनदर्शिका तयार करण्याचे काम समितीवर होते. समितीने देशातील विविध पंचांगकर्त्यांना व जनतेला आपली मते कळविण्याचे आवाहन केले. त्यातून समितीला एकूण ६० पंचांगे प्राप्त झाली. त्या सर्वांचा अभ्यास करून, भारताची अधिकृत दिनदर्शिका म्हणून 'भारतीय सौर दिनदर्शिके' ची रचना करण्यात आली.

भारतातील चांद्रपंचांगानुसार चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडव्याला वर्षारंभ सुरू होतो जो २२ मार्चच्या जवळपास असतो, तर सौर कालगणनेत वसंतसंपात किंवा विषुवदिन अर्थात २२ मार्च अधिक महत्वाचा आहे. हाच समसमान दिवसरात्र असल्याने जगभरात याचे महत्व आहे. सबब राष्ट्रिय दिनदर्शिकेसाठी २२ मार्च हा वर्षारंभ ठरविण्यात आला. सूर्य दररोज सरासरी १ अंश पूर्वेकडे सरकतो आणि सुमारे ३६५ दिवसात आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्याच्या या आकाशीय भासमान मार्गास आयानिक वृत्त असे म्हणतात. आयनिक वृत्त व विषुववृत्त दोन ठिकाणी एकामेकांस छेदतात. या बिंदूपाशी सूर्य आला असता पृथ्वीवर प्रत्येकी १२-१२ तासांचे म्हणजेच समसमान लांबीचे दिवस व रात्र असतात. २२ मार्च हा वसंतसंपात दिन आणि २३ सप्टेंबर हा शरदसंपातदिन. यापैकी २२ मार्च रोजी वसंत ऋतू सुरू असतो. २२ मार्चनंतर सूर्य उत्तरावर्त्ती (म्हणजे आयनिक वृत्ताच्या उत्तर बाजूला)  होऊन आयानिक वृत्तावर उत्तरेकडे जात जात २२ जूनला विषुवापासून उत्तरतम अंतरावर म्हणजेच कर्कवृत्तावर येतो. त्या दिवसापर्यंत उत्तरायण चालू असते पण २२ जूनला ते संपून सूर्याचे दक्षिणायन म्हणजे दक्षिणेकडे वाटचाल सुरु होते, पण अजूनही तो उत्तरावर्त्ती अर्थात विषुवाच्या उत्तरेलाच असतो. २३ सप्टेंबर अथवा शरदसंपातदिनी पुन्हा सूर्य विषुववृत्तासमोर असल्याने दिवस रात्र समसमान असतात. तिथून पुढे यूर्य दक्षिणावर्त्ती राहून दक्षिणाभिमुख प्रवास करीत २२ डिसेंबर रोजी दक्षिणतम अंतरावर मकरवृत्तासमोर येतो व परत उत्तरेकडे वाटचाल सुरु करतो.

पृथ्वीवरुन दिसणारे सूर्याचे हे भासमान भ्रमण नियमितपणे व अखंडितपणे चालू असते. त्यावर आधारित कालगणना डॉ. साहा यांच्या समितीने सुचविली. 'भासमान भ्रमण' असा शब्दप्रयोग करण्याचे कारण म्हणजे, वास्तवात सूर्य हा स्थिर आहे. पृथ्वी ही स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आपल्याला सूर्य उगवला, मावळला असे वाटते. त्याचबरोबर आकाशात निरनिराळ्या राशींमधून देखील पृथ्वी फिरत असते. आपण पृथ्वीवर असल्याकारणाने आपल्याला पृथ्वी स्थिर सूर्य चल असल्याचा भास होतो. म्हणून याला सूर्याची भासमान गति म्हणतात.

समितीने भासमान भ्रमणाशी निगडीत चारही दिवस हे दर तिमाहीसाठी प्रारंभदिन ठरवून या दिनदर्शिकेची खगोलीय घटनांची सांगड घातली. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ ..... ही नावे भारतात सर्वत्र प्रचलित असल्याने सर्व महिन्यांंना तीच नावे देण्यात आली. मार्गशीर्ष महिन्याचे अग्रहायण हे नाव भारतात बहुसंख्येने प्रचलितहे, तेच समितीने घेतले.
या दिनदर्शिकेनुसार महत्त्वाचे दिवस-
१ चैत्र हा २२ मार्च, वसंतसंपात बिंदू (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३०, ३१, ३१ एकूण ९२)
१ आषाढ हा २२ जून, दक्षिणायनारंभ बिंदू - (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३१, ३१, ३१ एकूण ९३)
१ अश्विन हा २३ सप्टेंबर, शरदसंपात बिंदू (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३०, ३०, ३० एकूण ९०)
१ पौष हा २२ डिसेंबर, उत्तरायणारंभ बिंदू (महिन्यांचे दिवस अनुक्रमे ३०, ३०, ३० एकूण ९०)
अशा प्रकारे उत्तरायणात १८५ व दक्षिणायनांत १८० दिवस. लीप वर्ष असेल तेंव्हा चैत्र मासाचे पण ३१ दिवस असले की हे कॅलेण्डर व्यवस्थित लागू होते.

ऋतुचक्र व महिने यांचे नाते असे राहील – फाल्गुन चैत्र –वसंत ऋतु, वैशाख-ज्येष्ठ ग्रीष्म ऋतु, आषाढ-श्रावण वर्षा ऋतु , भाद्रपद-अश्विन शरद ऋतु, , कार्तिक-मार्गशीर्ष हेमंत ऋतु पौष-माघ शिशिर ऋतु.

३६५ दिवसांची महिनावार विभागणी करताना वैशाख ते भाद्रपद हे उत्तरायणातील ५ महिने प्रत्येकी ३१ दिवसांचे तर अश्विन ते फाल्गुन हे दक्षिणायनातील सहा महिने प्रत्येकी ३० दिवसांचे ठेवले आहेत. चैत्र महिन्यात सामान्य वर्षात ३० तर वृद्धिवर्षात लीप वर्षात ३१ दिवस असतील. या विभागणीमागेही शास्त्रीय कारण आहे. पृथ्वी सूर्याभोवती शुद्ध गोलाकार मार्गाने न फिरता, विवृत्ताकार मार्गाने फिरते. विवृत्तास दोन केंद्रबिंदू ( नाभीय बिंदू ) असतात. ते विवृत्ताच्या मध्यापासून काही ठरावीक अंतरावर असतात. सूर्य यांपैकी एका बिंदूवर असतो. त्यामुळे पृथ्वीची कक्षेची एक बाजू सूर्यापासून जवळ तर दुसरी बाजू सूर्यापासून दूर असते. ज्या वेळी पृथ्वी उपसूर्य म्हणजेच सूर्यापासून जवळ असणाऱ्या कक्षेच्या भागात असते, त्या वेळी सूर्याची भासमान गती जास्त असते, तर जेव्हा पृथ्वी अपसूर्य भागात ( सूर्यापासून दूर ) असते तेव्हा सूर्याची भासमान गती कमी असते. त्यामुळे वसंत संपातापासून शरद संपातापर्यंतच्या प्रवासात सूर्याला १८५ दिवस लागतात. तर शरद संपातापासून वसंत संपातापर्यंतच्या प्रवासात १८० दिवस पुरतात. त्यामुळे सूर्याचा मेष ते कन्या राशीत असण्याचा काळ हा तूळ ते मीन राशीत असण्याच्या काळापेक्षा जास्त आहे. म्हणून वैशाख ते भाद्रपद हे महिने ३१ दिवसांचे तर अश्विन ते फाल्गुन हे महिने ३० दिवसांचे ठरवले. १ चैत्र या दिवशी सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो. १ वैशाख या दिवशी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. अशा प्रकारे १२ महिने हे एकेका राशींशी निगडीत आहेत.

'कॅलेंडर रिफॉर्म कमिटी'ने तयार केलेली ही नवी कालगणना शासनाने १ चैत्र १८७९ ( २२ मार्च १९५७) या दिवसापासून स्वीकारली पुढीलप्रमाणे निर्णय घेतला.
) भारताच्या गॅझेटवर इंग्रजी दिनांक नंबराबरोबर नवीन भारतीय दिनांक छापण्यात येईल.
)आकाशवाणीवरून ( तसेच साध्या दूरदर्शनवरुन ) निरनिराळ्या प्रादेशिक भाषांत वार्ता सांगताना इंग्रजी तारखांबरोबर नवीन भारतीय दिनांक सांगण्यात येईल.
) सरकरी कॅलेंडरवर इंग्रजी तारखांच्या जोडीने नवे भारतीय दिनांकही दाखवण्यात येतील.

अशा प्रकारे केलेली दिनदर्शिका लागू होऊन आज ५२ वर्षे उलटून गेली, तरी या दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार झालेला नाही. त्यामुळे ही दिनदर्शिका तयार करण्यामागचा जो हेतू होता, तो साधला गेला नाही. भारतीय पंचांगातील नक्षत्रे, महिने, वार या शास्त्रीय पायावर आधारित गोष्टींचा हिरिरीने पुरस्कार न करता अशास्त्रीय असे ग्रेगारियन कॅलेण्डरही पर्याय म्हणून उपलब्ध ठेवल्याने लोक तोच वापरत राहिले. जी गत इंग्रजीच्या तुलनेत इतर भारतीय भाषांची झाली तीच गत राष्ट्रिय सौर कॅलेण्डरची झाली. संसदेने स्वीकार केला तरी लोकजीवनात उतरण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

डॉ.साहा समितीने संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यामातून ही दिनदर्शिका जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला होता कारण जगाच्या दृष्टीनेही हे अतिशय शास्त्रीय आहे. त्याऐवजी ती भारतातच आठवणीतूनही मागे पडत गेल्याचे दिसून येते. फक्त शासकीय औपचारिक राजपत्रांमध्ये व नैमित्तिक पत्रव्यवहारात तसेच इतर राष्ट्रांशी करारपत्र करताना, भारतीय सौर दिनांकाचा उल्लेख केला जातो. खरेतर आपल्यापैंकी प्रत्येकाने सौर दिनदर्शिका वापरण्याचे ठरविले तरच ती अधिकाधिक सार्थक होऊ शकेल.

पण तसे न घडण्यामागे अस्मितेची जाणीव नसण्याबरोबरच एक व्यावहारिक समस्या आहे असे मला वाटते, म्हणून तोही उहोपोह इथे करीत आहे .

वैदिक काळापासूनच आपल्याकडे सौर व चांद्र अशी दोन्ही पंचांगे चालत आली आहेत. सौर पद्धतीने आपल्याला सप्ताहाचे सात वार दिले, आपली कित्येक व्रतवैकल्ये व अनुष्ठाने त्या त्या वारावर केली जातात उदा सोळा सोमवार. तसेच सूर्याच्या भासमान गतिनुरूप येणारे वसंतसंपात बिंदु व शरदसंपात बिंदू यांची नोंद घ्यायला शिकवले. दक्षिणायन, उत्तरायण तसेच सूर्याचे दक्षिणावर्त्त व उत्तरावर्त्त हे शब्द व्याख्यायित झाले. ऋतुचक्राप्रमाणे भिन्नत्वाने येणाऱ्या वायुमंडलाची, शीतोष्ण कालमानाची व शेतीसाठी योग्यायोग्यतेची ओळख आपल्या पूर्वजांनी करून घेतली. सहा ऋतुवरून बारा मासांची नावे ठरली ती मधु-माधव, शुक्र-शुचि, नभ-नभस्य, इष-उर्ज, सह-सहस्य व तप-तपस्य अशी होती. या नावांवरूनच त्या त्या मासातील शेती, वायुमान व आकाशातील मेघगतीची कल्पना यावी अशी नावे योजिली होती. त्याही पुढे जाऊन दीर्घकालीन कालगणनेची पद्धत पण आत्मसात केली होती. आपल्या पूर्वज खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीचा व्यास, पृथ्वीपासून चंद्र-सूर्याचे अंतर इत्यादींची गणिते मांडली. युगांची संकल्पना येऊन सत्य, त्रेता, द्वापर व कलियुग मिळून एक चतुर्युग, अशा ७१ युगांचा एक ब्रह्मदिवस, त्यानंतर तेवढीच मोठी एक ब्रह्मरात्र, अशा ३६० दिवसांचे एक ब्रह्मवर्ष व १०० वर्षांचे ब्रह्मदेवांचे आयुष्य व असे कित्येक ब्रह्मदेव इथपर्यंत भारतियांची कल्पना गेली होती. विशेष म्हणजे अशा प्रकारातून वर्तवलेले पृथ्वीचे संभावित आयुष्य वर्तमानातील अंदाजांशी इतके मिळते जुळते आहे की कोणाही भारतियाला अशा कालगणनेचा अभिमान वाटावा. असो. पण यातील आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे गणिताच्या सोईसाठी जरी तीनशेसाठ दिवसांचे एक वर्ष मानले असले तरी सूर्याला एक भ्रमण पूर्ण करायला वस्तुतः ३६५ दिवसांपेक्षा थोडा अधिक काळ लागतो, त्याचप्रमाणे आयनिक वृत्त व आकाशीय विषुववृत्त यांचे छेदन बिंदु म्हणजेच वसंत व शरदातील संपातबिंदु यांची जागा देखील नक्षत्रांच्या सापेक्ष बदलते, व साधारणपणे एक सहस्र वर्षात तीस दिवस मागे सरकते हे ज्ञानही होते.

आता चांद्र पंचांगाबाबत बोलायचे तर तिथे चंद्राच्या दृश्य कलांच्या आधाराने प्रतिपदा ते पौर्णिमा (किंवा अमावास्या) अशी पाक्षिक गणना आहे. तसेच पौर्मिमेच्या चंद्राच्या नक्षत्रस्थितिवरून १२ महिन्यांची नांंवे ठरली ती चैत्र-वैशाख-ज्येष्ठ इत्यादि होत. याचाच अर्थ असा की चांद्रमासाची पहिली तिथि प्रतिपदा आणि सौरमासाचा पहिला दिवस यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मग या दोन पंचांगांची आपापसात सांगड घालतांना तीन गोष्टी पाहिल्या गेल्या. एक म्हणजे वसंतसंपात बिंदु जो साधारणपणे सहस्र वर्षात तीस दिवस मागे सरकतो, त्याची सुरुवात दोन्हीं पंचांगामधे एकच असेल- ही दीर्घकालिक व्यवस्था होती. याउलट अल्पकालिक योजना म्हणजे जी चांद्रतिथी सूर्योदय पहात नसेल तिचा क्षय मानायचा. यामुळे चांद्रमास कधी २८ कधी २९ व कधी ३० दिवसांचा असू शकतो, पण त्यामुळे अमावास्या व पौर्णिमेची सूर्याबरोबर सांगड घातली जाते. याखेरीज एक मध्यकालिक योजना म्हणजे अधिकमासाची गणना. सुमारे तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिकमासामुळे नैसर्गिक ऋतुचक्राबरोबर चांद्रमासाची सांगड घातली जाते. यामुळे शतकानुशतके उलटली तरी ज्या-त्या महिन्यातील तिथीनुरूप शेतीची कामें ठरविली जाऊ शकतात व त्यांना निसर्गाची उत्तम साथ लाभते.

अशा प्रकारे सौरमास व चांद्रमासांचे वेगळेपण आहे. चंद्र हा नक्षत्रांचा स्वामी आहे तर सूर्य हा दिनकर म्हणजे दिवस घडवणारा व ऋतुंचा स्वामी आहे. सौरमासांची वेगळी नावे आहेत ती ऋतुमानानुसार अर्थवाही आहेत तर चांद्रमासांची नावे नक्षत्रानुकूल असून दृश्य चंद्रकलांशी त्यांचा थेट संबंध आहे.
असे असताना राष्ट्रिय कालदर्शिका समितिने आपले कॅलेण्डर तर सौरगतिनुसार ३६५ दिवसांचे असेल पण त्यातील मासांची नावे मात्र चैत्र-वैशाख-ज्येष्ठ अशी चांद्र नावे असतील असा निर्णय का घेतला हे मला अनाकलनीय आहे. रात्रीच्या चंद्रकोरीकडे पाहून तिथि व आजूबाजूच्या चांदण्यांकडे पाहून त्या दिवसाचे चांद्रनक्षत्र तसेच त्या महिन्याचा चांद्रमास ओळखता येतो व सर्वसामान्य माणसाला ते चांद्रपंचांगच अधिक माहितीचे असते. अशा परिस्थितीत दिनगणना सूर्यगतिनुसार १ ते ३० किंवा १ ते ३१ दिवसांचा एक महिना पण मासगणना मात्र चंद्राच्या नावाने अशी केल्याने सामान्य माणसासाठी अत्यंत गोंधळाची परिस्थिति उद्भवेल हा अंदाज समितिला करता आला नाही का? इथे एक लक्षात घेतले पाहिजे की चांद्र व सौरमासांची वेगवेगळी नावे हजारो वर्षांच्या कालगणना पद्धतीतून दीर्घकाळापासून चालत आलेली आहे. अशी कालगणना हा कुठल्याही संस्कृतीचा फार मोठा खगोलीय ठेवा असतो. आपल्याला रामायणपूर्वीच्या ग्रंथांमधूनही ग्रहनक्षत्रस्थितिचे केलेले वर्णन आढळते. याच कारणासाठी जगभरातील सर्वाधिक प्रगत अशी अमेरिकेतली नासा ही संस्था जेंव्हा खगोलीय कम्प्यूटर सॉफ्टवेअर विकसित करते तेंव्हा ते ग्रेगॅरियन कॅलेण्डर प्रमाणे नसून ज्यूलियन कॅलेण्डर प्रमाणे असते कारण तसे केले तरच पाच-सातशे वर्षांपूर्वींच्या यूरोपातील खगोलीय नोंदींचा लाभ घेतला जाऊ शकतो. असे असताना आपल्या हजारो वर्षांच्या खगोलीय नोंदींच्या परंपरेत आपणच गोंधळ का निर्माण करावा ?

या गोंधळाला टाळण्याचा एक अतीव सोपा उपाय आहे. सध्याच्या राष्ट्रिय सौर दिनदर्शिकेमधे इथून पुढे महिन्यांची नावे चांद्रमासांप्रमाणे नसून वैदिक सौरमासांची नावे असतील एवढा छोटासा बदल संसदेने मंजूर करावा. म्हणजेच २२ मार्चला सुरू होणाऱ्या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाला १ चैत्र असे म्हणायाचे नाही व जणू काही ती चैत्र शुद्ध प्रतिपदा (१ ली तिथि) आहे असा भ्रम निर्माण करायचा नाही. त्याऐवजी त्या दिवसाला १ मधूमास म्हणायचे. दरवर्षीचा १ मधुमास हा दिवस नेहमीच ग्रेगॅरियन कॅलेण्डरच्या २२ मार्चला असेल. नव्या चांद्रवर्षाची सुरुवात म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा मात्र २२ मार्चच्या आसपास कधीतरी असेल आणि तो चांद्रदिवस साजरा करताना सर्वसामान्याच्या कायम जाणीवेत असणाऱ्या तिथीबद्दल कोणताही गोंधळ होणार नाही. हे झाले तर सामान्य माणूसही हिरिरीने राष्ट्रिय कॅलेण्डराच्या वापरासाठी पुढे येईल व पूर्वीप्रमाणेच सौर व चांद्र अशी दोन्ही पंचांगे अबाधितपणे त्याच्या वापरात रहातील .

मात्र हा बदल होईतो राष्ट्रय कॅलेण्डर वापरूच नये असे मी म्हणणार नाही कारण राष्ट्रिय कॅलेण्डर वापरणे हा आपल्या राष्ट्रिय अस्मितेचा विषय आहे.

अजून एक बदल व्हावा असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचीही पार्श्वभूमी थोडक्यात पाहू या. महाभारतातील वर्णनाप्रमाणे त्या काळी द्वापर व कलियुगाचा संधिकाल सुरू होता (म्हणजे जशी दिवस व रात्रीच्या मधे संध्याकाळ असते तसा काळ). वैदिक कालगणनेच्या नियमानुसार अशा काळातच पुढील युग मोजायला म्हणजे युगाब्दाला सुरुवात होते. योगायोगाने याच काळात युधिष्ठिराला इंद्रप्रस्थाचे राज्य मिळून त्याने राजसूय यज्ञ केला व स्वतःच्या नावाने युधिष्ठिर शक सुरू केला. म्हणूनच युधिष्ठिर शक व युगाब्द हे एकाच सौर पंचांगाचे द्योतक आहेत. यानंतर सुमारे ३०४४ वर्षांनी विक्रमाने विक्रमसंवत् सुरू केला. त्याची गणना करताना कुणी चैत्र तर कुणी   अश्विन मासापासून वर्षारंभ मोजतात. विक्रमाच्या नंतर सुमारे १५५ वर्षांनी शालिवाहन शक सुरू झाला जो पुन्हा चैत्र प्रतिपदेला सुरु होतो. मात्र आपल्या पंचांगकर्त्यांच्या परंपरेला मानाचा मुजरा करावा लागेल कारण त्यांनी दुसरे पंचांग आले तेंव्हा दोन्हींप्रमाणे व तिसरे आले तेंव्हा तिन्हींप्रमाणे पंचांग मांडणी सुरू ठेवली. यात त्यांच्या सोईची गोष्ट ही होती की तीनही पंचांगांची गणना चंद्राच्या प्रतिपदेपासून होती. यामुळे आज आपण चालू वर्षाचे चांद्रपंचांग वाचायला घेतले तर त्यात युगाब्द ५१२०, विक्रम संवत २०७५, शालिवाहन शक १९२० व ग्रेगॅरियन २०१८ अशा चारही नोंदी दिसतात.

समितिसमोर हा प्रश्न होता की स्वतंत्र भारताच्या राष्ट्रिय कॅलेण्डरसाठी यापैकी सर्वात जुने, युगाब्दाची मोजमाप सांगणारे पंचांग वापरायचे की उत्तर भारतात जास्तकरून प्रचलित असणारे विक्रम् संवताचे की सर्वात अलीकडे सुरू झालेले शालिवाहन शक वापरायचे. आमचा देश अति प्राचीन काळापासून विकसित झाला आहे, जगाला एक अत्युच्च संस्कृति देणारा देश आहे, वगैरे एकीकडे सांगत असतानाच जे युगाब्द पंचांग ५००० वेक्षाही अधिक वर्ष अनवरतपणे मांडले गेलेले आहे व या देशाच्या ज्ञानोपासक परंपरेचा मोठा पुरावा आहे, ती गणना नाकारून आपली राष्ट्रिय गणना शालिवाहन शकापासून सुरू केली गेली याबद्दल वैयक्तिक पातळीवर मला हळहळ वाटते. शालिवाहन हा निःसंशयपणे पराक्रमी व आदर्श राजा होता पण युधिष्ठिर त्याहीपेक्षा मोठा होता. तरीही त्या दोन पंचांगांना नाकारण्याचे कारण माझ्या मते हे असावे की स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या इतिहासज्ञांना त्यांच्या इंग्रजी चष्म्यामुळे महाभारत अथवा विक्रमाचा इतिहास कपोलकल्पित वाटत असे. शिवाय आपण किती पुरातन यापेक्षा आपण किती नवीन हे दाखवणे हा ही हेतू असेल. मला मात्र आपण आपला पुरातन ठेवा विसरू नये असे वाटते. आणि अजूनही आपली संसद ही छोटी दुरुस्ती देखील करू शकते. मात्र त्याआधी आपण पुरातन नसून नवीन आहोत हेच विधान गौरवाचे आणि (कदाचित त्याचसाठी) युधिष्ठिर इतिहास नसून काल्पनिक होता या दोन्हीं गैरसमजूती झटकून टाकाव्या लागतील.
पूर्वी भारतात ' परशुराम शक' या नावाने एक सौर कालगणना प्रचारात होती. आजही केरळमध्ये तिचे अस्तित्व टिकून आहे. सौरपंचांग भारतियांना नवे नाही. त्यामुळे फलज्योतिषाच्या कारणासाठी चांद्रपंचांग अधिक परिचित वाटत असले तरी राष्ट्रिय कॅलेण्डरासाठी सौरपद्धति वापरून आपण जागतिक पद्धतिच्या जवळ रहातो, शिवाय ऋतुमानाची जाणीव अधिक स्पष्ट होते. यामुळे महिन्यांची नावे मधु-माधव इत्यादि केल्यास आपण स्वीकार केलेले सौर कॅलेण्डर अत्यंत वैज्ञानिक व निश्चितच अधिक परिपूर्ण आहे.

आता संपूर्ण जगभर ग्रेगारियन पद्धत असताना आपले वेगळे कॅलेण्डर कशाला असा प्रश्न काहींना पडतो. परंतु, आपल्यापैकी किती जण प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात ? तर लोकसंख्येपैकी फक्त एक टक्का लोकांचे परकियांशी प्रत्यक्ष व्यवहार चालतात. मग उरलेल्या ९९ कोटी लोकांना ही दिनदर्शिका स्वीकारण्यास काहीच अडचण नाही. शिवाय जगातील कित्येक देश देशांतर्गत व्यवहारांसाठी त्यांचे त्यांचे वेगळे कॅलेण्डर वापरतात हे ही आपण ध्यानात घेतले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या चलनात केलेले बदल स्वीकारले गेले. त्याचबरोबर वजन- मापांकरिता नव्याने प्रचारात आणली गेलेली मेट्रिक पद्धत तर बहुसंख्य जनता अशिक्षित असणाऱ्या भारताने इतर प्रगत देशांपेक्षाही सहजतेने अंगीकारली. आजही अमेरिका, इंग्लंडसारख्या काही प्रगत देशांमधील सर्वसामान्य जनता मेट्रिक ( दशमान )पद्धतीस फारशी सरावलेली नाही. याउलट भारतात मात्र आज सर्व दैनंदिन व्यवहार याच पद्धतीने होतात. त्यामुळे राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीच्या बळावर कालगणना पद्धतीतील परिवर्तनदेखील खचितच शक्य आहे. आणि भारताची लोकसंख्या, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक-षष्ठांश आहे. त्यामुळे परकीयांची अशास्त्रीय तपशील असलेली कालगणना झुगारून देऊन स्वदेशी व त्याचबरोबर संपूर्णतः विज्ञाननिष्ठ अशी भारतीय राष्ट्रिय कालगणना वापरात आणून तिचा प्रसार करण्याचा संकल्प जर प्रत्येक भारतीय करेल, तर निश्चितच ही कालगणना वैश्विक वैज्ञानिक कालगणना म्हणूनही जगमान्यता प्राप्त करेल, यात शंकाच नाही. या दृष्टीने राष्ट्रिय कॅलेण्डराचा प्रचार-प्रसार व्हावा, त्याबाबत लोक-प्रबोधन व्हावे यासाठी देशातील विविध भागांमधून छोटे छोटे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडील माहिती समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे एवढे तरी आपल्या हातात आहेच.
(आभार प्रकटन – या लेखातील काही भाग राष्ट्रिय दिनदर्शिका प्रसारमंच तसेच जनता सहकारी बँकेकडून दरवर्षी छापल्या जाणाऱ्या सौर कॅलेण्डराबाबत माहितीवरून घेतला आहे)
---------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------


भारतीय सौर कालगणना
जनता सहकारी बॅंकेने भारतीय सोर कालगणनेविषयी सर्वसामान्य व्यक्तीला माहिती व्हावी या उद्देशाने यावर्षी देखील २०१८ च्या दिनदर्शिकेवर भारतीय सौर कालगणनेनुसार दिनांक छापण्याचे ठरविले आहे.
भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने १ चैत्र १८७९( २२ मार्च १९५७)या दिवशी केला. सध्या शासकीय राजपत्रांमध्ये व पत्रव्यवहारात सौर दिनांकाचा उल्लेख असेल तरच ती कागदपत्रे वैध ठरतात. रिझर्व्ह बॅंकेनेदेखील सौर दिनांकाचा अंगीकार केला आहे.या भारतीय सौर कालगणनेविषयीची थोडक्यात माहिती सदरच्या लेखात देण्यात आली आहे.
स्वा तंत्र्य मिळाल्यानंतर भारतात साधारणतः तीस निरनिराळ्या प्रकारच्या कालगणना पद्धती प्रचारात होत्या.
स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील लोकमान्य टिळक, शंकर बाळकृष्ण दीक्षित, माधवचंद्र चट्टोपाध्याय,
पं. मदनमोहन मालवीय, श्री संपूर्णानंद इत्यादींनी कालगणना सुधारणेच्या दृष्टीने भरपूर प्रयत्न केले होते. परंतु 'स्व'राज्य नसल्या कारणाने सुधारित कालदर्शिकंचा वापर सरकारी पातळीवर झाला नाही.
.. १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आणि मग पारतंत्र्याची प्रतीके झुगारून देऊन, एक स्वतंत्र्य देश या नात्याने स्वतः ची अशी राष्ट्रीय प्रतीके निर्माण करण्यास जोमाने सुरुवात झाली. उदा. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत इत्यादी, त्याचबरोबर आपली स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना असावी असा विचार पुढे आला. यामागे दोन महत्वाची कारणे होती. त्यापैकी एक म्हणजे संपुर्ण भारतभर एकच राष्ट्रीय कालगणना वापरल्यास भारतीयांच्या मनातील राष्ट्रीय अस्मिता व एकात्मतेची भावना वाढीस लागेल आणि दुसरे म्हणजे राष्ट्रीय स्तरांवरील सुट्टया ठरविण्यासाठीदेखील अशा दिनदर्शिकेची गरज भासू लागली. उदा. जगन्नाथपुरीच्या रथयात्रेच्या बंगाल व ओरिसा या दोन राज्यांमधील प्रादेशिक कालगणना पध्दतींनी ठरवलेल्या दिवसात कधी कधी महिन्यांचेदेखील अंतर पडते. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक व औद्योगिक मंडळाने नोव्हेंबर १९५२ मध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी 'कॅलेंडर रिफॉर्म' कमिटीची स्थापना केली. प्रसिध्द भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाद साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. यातील अन्य सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे-
) प्रा. . सी. बॅनर्जी ( अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू)
) डॉ. के. . दप्तरी (बी. ., बी.एल., डी.लिट., नागपूर)
)श्री. . . करंदीकर ( संपादक, केसरी, पुणे)
)डॉ. गोरखप्रसाद ( गणिक विभागप्रमुख, अलाहाबाद विद्यापीठ)
) प्रा. आर. व्ही. वैद्य ( माधव कॉलेज, अलाहाबाद)
)श्री. एन. सी. लाहिरी(पंचांगकर्ते, कलकत्ता)
देशात त्या वेळी वापरात असणाऱ्या सर्व पंचांगांची तपासणी करून सर्व भारतीसाठी शास्त्रीय पद्धतीवर आधारलेली, बिनचूक दिनदर्शिका तयार करण्याचे काम या समितीवर सोपविण्यात आले. त्यानुसार या समितीने देशातील विविध पंचांगकर्त्यांना व जनतेला आपली मते कळविण्याचे आवाहन केले. त्यानुसार समितीला एकूण ६० पंचांगे प्राप्त झाली. त्या सर्वांचा अभ्यास करून , भारताची अधिकृत दिनदर्शिका म्हणून ' भारतीय सौर दिनदर्शिके' ची रचना करण्यात आली.
भारतात सौर कालगणनेत वर्षारंभहा २२ मार्च या दिवशी ठरविण्यात आला आहे. २२ मार्च हा विषुवदिन आहे. सूर्य दररोज सरासरी १ अंश पूर्वेकडे सरकतो आणि वर्षभरातील आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्याच्या या भासमान मार्गास आयानिक वृत्ती असे म्हणतात. आयनिक वृत्ती व विषुववृत्त दोन ठिकाणी एकामेकांस छेदतात. या बिंदूपाशी सूर्य आला असता पृथ्वीवर प्रत्येकी १२-१२ तासांचे म्हणजेच समसमान लांबीचे दिवस व रात्र असतात. २२ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य या संपातबिंदूवर असतो. २२ मार्च हा दिवस वसंत ऋतूत येत असल्याने त्यास शरदसंपात असे नाव आहे. २२ मार्च रोजी विषुववृत्तावर असणारा सूर्य आयानिक वृत्तावर उत्तरेकडे जात जात २२ जूनला उत्तरतम अंतरावर (कर्कवृत्तसमोर) येतो. त्या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन ( दक्षिणेकडे वाटचाल) सुरु होते. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी पुन्हा सूर्य विषुववृत्तासमोर असल्याने दिवस रात्र समसमान असतात. सूर्याचा हा दक्षिणाभिमुख प्रवास २२ डिसेंबर रोजी थांबतो. या दिवशी सूर्य दक्षिणतम अंतरावर (मकरवृत्तासमोर) येतो व परत उत्तरेकडे वाटचाल सुरु करतो. पृथ्वीवरुन दिसणारे सूर्याचे हे भासमान भ्रमण हे नियमितपणे व अखंडितपणे सुरु असणारे चक्र आहे. त्यामुळेच त्यावर आधारित अशी कालगणना डॉ. साहा यांच्या समितीने सुचविली. 'भासमान भ्रमण' असा शब्दप्रयोग करण्याचे कारण म्हणजे, वास्तवात सूर्य हा स्थिर आहे. पृथ्वी ही स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे आपल्याला सूर्य उगवला, मावळला असे वाटते. त्याचबरोबर आकाशात निरनिराळ्या राशींमधून देखील पृथ्वी फिरत असते. आपण पृथ्वीवर असल्याकारणाने आपल्याला पृथ्वी स्थिरन सूर्य चल असल्याचा भास होतो.
याच भासमान भ्रमणाशी निगडीत दिवस हे दर तिमाहीसाठी प्रारंभदिन ठरवून या दिनदर्शिकेची खगोलीय घटनांची सांगड घालण्यात आली आहे. चैत्र, वैशाख,... ही नावे भारतात सर्वत्र प्रचलित असल्याने मार्गशीर्ष वगळता अन्य महिन्यांची नावे तीच ठेवण्यात आली आहे. मार्गशीर्ष महिन्याचे मात्र नाव बदलून अग्रहायण असे करण्यात आले. या दिनदर्शिकेनुसार महत्त्वाचे दिवस-
. चैत्र - २२ मार्च - वसंतसंपात बिंदू
. आषाढ - २२ जून - दक्षिणायन प्रारंभ बिंदू
. अश्विन – - २३ सप्टेंबर - शरदसंपात बिंदू
. पौष - २२ डिसेंबर - उत्तरायण प्रारंभ बिंदू
ऋतुचक्र व महिने यांचेही नाते पक्के ठेवण्यात आले आहे. वसंत- फाल्गुन, चैत्र, ग्रीष्म- वैशाख, ज्येष्ठ वर्षा - आषाढ, श्रावण, शरद – भाद्रपद , अश्विन , हेमंत- कार्तिक, मार्गशीर्ष, शिशिर – पौष, माघ.
३६५ दिवसांची महिनावार विभागणी करताना वैशाख ते भाद्रपद हे सलग ५ महिने प्रत्येकी ३१ दिवसांचे तर अश्विन ते फाल्गुन हे सलग सहा महिन्यांचे प्रत्येकी ३० दिवसांचे केले आहेत. चैत्र महिन्यात सामान्य वर्षात ३० तर वृद्धिवर्षात ( लीप वर्षात ) ३१ दिवस असतील. या विभागणीमागेही शास्त्रीय कारण आहे. पृथ्वी सूर्याभोवती शुद्ध गोलाकार मार्गाने न फिरता, विवृत्ताकार मार्गाने फिरते. विवृत्तास दोन केंद्रबिंदू ( नाभीय बिंदू )असतात. ते विवृत्ताच्या मध्यापासून काही ठरावीक अंतरावर असतात. सूर्य यांपैकी एका बिंदूवर असतो. त्यामुळे पृथ्वीची कक्षेची एक बाजू सूर्यापासून जवळ तर दुसरी बाजू सूर्यापासून दूर असते. ज्या वेळी पृथ्वी उपसूर्य भागात ( सूर्यापासून जवळ असणाऱ्या कक्षेच्या भागात ) असते, त्या वेळी सूर्याची भासमान गती जास्त असते, तर जेव्हा पृथ्वी अपसूर्य भागात ( सूर्यापासून दूर ) असते तेव्हा सूर्याची भासमान गती कमी असते, असे भौतिकशास्त्रातील केपलरच्या नियमानुसार सिद्ध झाले आहे. त्यामुळे वसंत संपातापासून शरद संपातापर्यंतच्या प्रवासात खगोलात सूर्याला १८५ दिवस लागतात. तर शरद संपातापासून वसंत संपातापर्यंतच्या उलट्या प्रवासात १८० दिवस पुरतात. त्यामुळे सूर्याचा मेष ते कन्या राशीत असण्याचा काळ हा तूळ ते मान राशीत असण्याच्या काळापेक्षा जास्त आहे. म्हणून वैशाख ते भाद्रपद हे महिने ३१ दिवसांचे तर अश्विन ते फाल्गुन हे महिने ३० दिवसांचे असतात. १ चैत्र या दिवशी सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो. १ वैशाख या दिवशी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो. अशा प्रकारे १२ महिने हे १ राशींशी निगडीत आहेत.
'कॅलेंडर रिफॉर्म कमिटी'ने तयार केलेली ही नवी कालगणना शासनाने १ चैत्र १८७९ ( २२ मार्च १९५७) या दिवसापासून स्वीकारली. त्या वेळी सरकारने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला.
) भारताच्या गॅझेटवर इंग्रजी दिनांक नंबराबरोबर नवीन भारतीय दिनांक छापण्यात येईल.
)आकाशवाणीवरून ( तसेच साध्या दूरदर्शनवरुन ) निरनिराळ्या प्रादेशिक भाषांत वार्ता सांगताना इंग्रजी तारखांबरोबर नवीन भारतीय दिनांक सांगण्यात येईल.
) सरकरी कॅलेंडरवर इंग्रजी तारखांच्या जोडीने नवे भारतीय दिनांकही दाखवण्यात येतील.
परंतू आज ५२ वर्षे उलटून गेली, तरी या दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झालेला नाही. त्यामुळे ही दिनदर्शिका तयार करण्यामागचा जो हेतू होता,तो असफल झालेला दिसतो. भारतीय पंचांगातील नक्षत्रे, महिने, वार या शास्त्रीय पायावर आधारित गोष्टींचा पुरस्कार करुन अशास्त्राय ग्रेगारियन कालगणमेला पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे. परंतु, त्याच्या स्वीकार होण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. खरंतर डॉ.साहा समितीने संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यामातून ही दिनदर्शिका जागतिका स्तरावर पोहोचविण्याचा मानस व्यक्त केलाय. त्यामुळे भारताच्या संसदेने स्वीकारलेली ही दिनदर्शिका दैनिक वापरात आणणं ही खर तर आपली नैतिक राष्ट्रीय जबाबदारीच आहे.
शासकीय औपचारिक राजपत्रांमध्ये व नैमित्तिक पत्रव्यवहार सौर दिनांकाचा उल्लेख असतोच. इतर राष्ट्रांशी व्यवहार करताना, करारपत्रांवर भारतीय सौर दिनांकाचा उल्लेख असेल तरच ती कागदपत्रे वैध ठरतात. शिवाय सौर दिनांक लिहलेले धनादेश स्वीकारण्याचे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व बॅंकांना दिलेले दिलेले आहेत. त्यामुळे, आपल्यापैंकी प्रत्येकाने ही सौर दिनदर्शिका वापरण्याचे ठरविल्यास निश्चित ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. त्याकरिता कार्यालयीन पगारपत्रक या दिनांकाचा वापर करुन तयार करता येईल . आपल्याकडील कॅलेंडरही सुरुवातीला दोन वर्षे ठळक अक्षरात सौर व संदर्भासाठी गेग्रोरियन दिनांक देणारे व त्यापुढील वर्ष संपूर्णतः भारतीय सौर दिनांक देणारे बनवता येईल. कदाचित काहींना हा सारा व्यर्थ खटाटोप वाटेलल. पण पूर्वीदेखील भारतात ' परशुराम शक' या नावाने एक सौर कालगणना प्रचारात होती. आजही केरळमध्ये तिचे अस्तित्व टिकून आहे. शिवाय, संपूर्ण जगभर ग्रेगारियन पद्धत असताना आपण अचानक कसा बदल करणार, असा प्रश्न काहींना पडला. परंतु, आपल्यापैकी किती जण प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात ? आपल्या १०० कोटी लोकसंख्येपैकी १ टक्का म्हणजे एक कोटी लोकांचे परकीयांशी प्रत्यक्ष व्यवहार चालतात, असे मानले तर उरलेल्या ९९ कोटी लोकांना ही दिनदर्शिका स्वीकारण्यास काहीच अडचण नाही. असे झाल्यास निश्चितच त्या १ कोटी लोकांपैकी काही जण तरी परकीयांनादेखील या दिनदर्शिकेचे महत्व पटवून देण्यात यशस्वी ठरतील.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या चलनात केलेले बदल स्वीकारले गेले. त्याचबरोबर वजन- मापांकरिता नव्याने प्रचारात आणली गेलेली मेट्रिक पद्धत तर बहुसंख्य जनता अशिक्षित असणाऱ्या भारताने इतर प्रगत देशांपेक्षाही सहजतेने अंगीकारली. आजही अमेरिका, इंग्लंडसारख्या काही प्रगत देशांमधील सर्वसामान्य जनता मेट्रिक ( दशमान )पद्धतीस फारशी सरावलेली नाही. याउलट भारतात मात्र आज सर्व दैनंदिन व्यवहार याच पद्धतीने होतात. त्यामुळे राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीच्या बळावर कालगणना पद्धतीतील परिवर्तनदेखील खचितच शक्य आहे. आणि भारताची लोकसंख्या, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १/६ आहे. त्यामुळे परकीयांची अशास्त्रीय तपशील असलेली कालगणना झुगारून देऊन स्वदेशी व त्याचबरोबर संपूर्णतः विज्ञाननिष्ठ अशी भारतीय राष्ट्रीय कालगणना वापरात आणून तिचा प्सार करण्याचा संकल्प जर प्रत्येक भारतीय करेल,, तर निश्चितच ही कालगणना वैश्विक वैज्ञानिक कालगणना म्हणूनही जगमान्यता प्राप्त करेल, यात शंकाच नाही.
------------------------------------------------------------------------

ब्रह्मा आदि की आयु का वर्णन -- विष्णु पुराण  -- मायउपासना नामक ब्लॉगसे

http://myupaasana.blogspot.com/2013/10/age-of-lord-brahma.html

विष्णुको कालस्वरूप कहा गया है। उसीकेद्वारा ब्रह्माकी आयुका परिमाण किया जाता है. 
पन्द्रह ‘निमेष’ = ‘काष्ठा’ 
तीस काष्ठा = कला 
तीस कला = मुहूर्त 
तीस महूर्त = मनुष्य का एक अहोरात्र 
तीस दिवस = दो पक्षयुक्त एक मास 
बारह मास = दो अयन = एक वर्ष = ३६० दिवस = देवताओंकी १ अहोरात्र = दिव्यदिवस 
मनुष्य परिमाण * ३६० = देवपरिमाण
३६० दिव्यदिवस = १ दिव्यवर्ष = ३६० मनुष्यवर्ष 
१२००० दिव्यवर्ष = एक चतुर्युग - सतयुग, त्रेता, द्वापर और कलियुग आदि का परिमाण क्रमश: चार, तीन, दो और एक हजार दिव्य वर्ष बतलाते हैं.
१ चतुर्युग = ४००० वर्ष (सत्य) + ४०० वर्ष संध्यांश + ३००० वर्ष (त्रेता) + ३०० वर्ष त्रेताका संध्यांश + २००० + २०० + १००० + १०० = ११००० --- नही बनता गणित
प्रत्येक युगके पूर्व उतने ही सौ सालकी संध्या बताई जाती है और युगके पीछे उतने ही परिमाण वाले संध्यांश होते हैं अर्थात सतयुग आदिकी पूर्व क्रमश: चार, तीन, दो और एक सौ वर्षकी संध्यायें और इतने ही वर्षके संध्यांश होते हैं। इन संध्या और संध्यांशोंके बीचका जितना काल होता है, उसेही सतयुग आदि नाम वाले युग जानना चाहिए.

१ मनुकाल (मन्वंतर) = ७१ चतुर्युगसे थोडा अधिक 
--> कुल १४ मनु = ९९४ चतुर्युग + थोडा अधिक = १००० चतुर्युग = ब्रह्माका एक दिवाकाल = १ कल्प  
ब्रह्माके एक दिनमें चौदह मनु होते हैं।  सप्तर्षि, देवगण, इंद्र, मनु और मनुके पुत्र  एकही कालमें रचे जाते हैं एकही रात्रिकाल में उनका संहार किया जाता है। ब्रह्माके रात्रिकालको प्रलय कहते हैं।  
इस प्रकार दिव्य वर्ष गणनासे एक मन्वन्तरमें आठ लाख बावन हजार ८५२००० वर्ष बताये जाते हैं तथा मानवी वर्षगणनाके अनुसार मन्वन्तरका परिमाण ३०,६६,२०,००० वर्ष है। इस काल का चौदह गुणा ब्रह्माका दिन होता है।
इसके अनन्तर नैमितिक नाम वाला ब्राह्म-प्रलय होता है - उस समय भूर्लोक, भुवर्लोक और स्वर्लोक तीनो जलने लगते हैं और महर्लोकमें रहने वाले सिद्धगण अति संतप्त होकर जनलोकको चले जाते हैं. इस प्रकार त्रिलोकीके जलमय हो जाने पर जनलोक वासी योगियों द्वारा ध्यान किये जाते हुए नारायण रूप कमलयोनि ब्रह्माजी त्रिलोकीके ग्राससे तृप्त होकर दिनके बराबरही परिमाण वाली उस रात्रिमें शयन करते हैं। 
ऐसे ३६० ब्रह्म-अहोरात्र से ब्रह्माका एक वर्ष 
ब्रह्मा के सौ वर्ष  = ब्रह्माकी परमायु है. 
वर्तमानमें ब्रह्माका एक परार्ध बीत चुका है जिसके अंतमें पाद्म नामसे विख्यात कल्प हुआ था। इस समय वर्तमान उनके दुसरे परार्धका यह वाराह नामक पहला कल्प कहा गया है।
ब्रह्म आयु = ३६०X१२०००X२०००X३६०X१०० = ४५५०४ X १० पर १० मानववर्ष  ???? 
विकिपीडीया -- यह गणना महर्षिदयानन्द रचित ऋग्वेदादिभाष्य भूमिकाके आधार पर है 
कि वर्तमान श्वेतवराह कल्पके ब्रह्मदिनमें ६ मनु, २७ चतुर्युग, ३ युग और कलियुगके ५११५ वर्ष बीत चुके हैं। (२०१९ में ५१२०)
सृष्टि कि कुल आयु : ४२९४०८००००  वर्ष इसे कुल १४ मन्वन्तरों मे बाँटा गया है.
वर्तमानमे ७वाँ मन्वन्तर अर्थात् वैवस्वत मनु चल रहा है. इससे पूर्व ६ मन्वन्तर जैसे स्वायम्भुव, स्वारोचिष, औत्तमि, तामस, रैवत, चाक्षुष बीत चुके है और आगे सावर्णि आदि ७ मन्वन्तर भोगेंगे.
१ मन्वन्तर = ७१ चतुर्युगी  --- १ चतुर्युगी = चार युग (सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग और कलियुग)
चारों युगों की आयु :-- सतयुग = १७२८००० वर्ष त्रेतायुग = १२९६००० वर्ष द्वापरयुग = ८६४००० वर्ष और कलियुग = ४३२००० वर्ष इस प्रकार १ चतुर्युगीकी कुल आयु =  ४३२००००  वर्ष अत :
१ मन्वन्तर = ७१ × ४३२०००० (एक चतुर्युगी) = ३०६७२००००  वर्ष 
चूंकि एेसे - एेसे ६ मन्वन्तर बीत चुके है . इसलिए ६ मन्वन्तर की कुल आयु = ६ × ३०६७२०००० = १८४०३२००००  वर्ष 
वर्तमानमे ७वें मन्वन्तरके भोगमे यह २८वीं चतुर्युगी है. इस २८वीं चतुर्युगी मे ३ युग अर्थात् सतयुग , त्रेतायुग, द्वापर युग बीत चुके है - कलियुग का ५११५ वां वर्ष चल रहा है . २७ चतुर्युगी की कुल आयु = २७ × ४३२०००० (एक चतुर्युगी) = ११६६४०००० वर्ष
२८वें चतुर्युगी के सतयुग , द्वापर , त्रेतायुग और कलियुगकी बीती आयु = १७२८०००+१२९६०००+८६४०००+५११५ = ३८९३११५ वर्ष 
इस प्रकार वर्तमान मे २८ वें चतुर्युगीके कलियुगकी ५११५वें वर्ष तककी कुल आयु = २७ चतुर्युगी की कुल आयु + ३८९३११५ = ११६६४००००+३८९३११५ = १२०५३३११५ वर्ष 
इस प्रकार सृष्टिके कुल वर्ष जो बीत चुके है = ६ मन्वन्तर की कुल आयु + ७ वें मन्वन्तर के २८वीं चतुर्युगीके कलियुगकी ५११५वें वर्ष तककी कुल आयु = १,८४,०३,२०,०००+१२०५३३११५  = १,९६,०८,५३,११५ वर्ष . अत: वर्तमान मे १९६०८५३११५ वां वर्ष चल रहा है और बचे हुए २३३३२२६८८५ वर्ष भोगने है जो इस प्रकार है ... सृष्टि की बची हुई आयु = सृष्टि की कुल आयु - १९६०८५३११५ = २३३३२२६८८५  वर्ष | 
---------------------------------------------------------------------------------------------------------

मन्वन्तरमनुसप्तर्षिविशिष्ट व्यक्तित्व
प्रथमस्वायम्भु मनुमरीचिअत्रिअंगिरस, पुलह, कृतु, पुलस्त्य और वशिष्ठ[2][6].प्रियव्रतऋषभदेवभरतजड़भरतप्रह्लादभगवन कपिल[7].
द्वितीयस्वरोचिष मनुउर्जा, स्तम्भ, प्राण, दत्तोली, ऋषभ, निश्चर एवं अर्वरिवत
तृतीयऔत्तमी मनुवशिष्ठ के पुत्र: कौकुनिधि, कुरुनधि, दलय, सांख, प्रवाहित, मित एवं सम्मित
चतुर्थतामस मनुज्योतिर्धाम, पृथु, काव्य, चैत्र, अग्नि, वानक एवं पिवर
पंचमरैवत मनुहिरण्योर्मा, वेदश्री, ऊर्द्धबाहु, वेदबाहु, सुधामन, पर्जन्य एवं महानुनि
षष्टमचाक्षुष मनुसुमेधस, हविश्मत, उत्तम, मधु, अभिनमन एवं सहिष्णु
वर्तमान सप्तमवैवस्वत मनुकश्यपअत्रिवशिष्ठविश्वामित्रगौतमजमदग्निभरद्वाजइक्ष्वाकुमान्धातासत्यव्रत (त्रिशंकु )हरिशचन्द्ररोहितसगरअंशुमानदिलीपभगीरथखट्वांगअजदशरथभगवान रामलव और कुशभगवान कृष्ण
अष्टमसावर्णि मनुआने वाला पाठ्य....विष्णु पुराण: भाग:तृतीय, अध्याय:द्वितीय
नवमदक्ष सावर्णि मनुभविष्य के सप्तर्षि
दशमब्रह्म सावर्णि मनुभविष्य के सप्तर्षि
एकादशधर्म सावर्णि मनुभविष्य के सप्तर्षि
द्वादशरुद्र सावर्णि मनुभविष्य के सप्तर्षि
त्रयोदशरौच्य या देव सावर्णि मनुभविष्य के सप्तर्षि
चतुर्दशभौत या इन्द्र सावर्णि मनुभविष्य के सप्तर्षि
-----------------------------------------------------------------------------------------------

from
http://hindutravels.weebly.com/brahm-puran-234823812352236123812350-23462369235223662339---2330238023422361-2350234423812357234423812340235223792306-234023412366-2357236723572360238123.html
लोमहर्षण(सूत) ने कहा - विप्रगण! समस्त मन्वन्तरों का विस्तृत वर्णन तो सौ वर्षों में भी नहीं हो सकता, अतः संक्षेप में सुनो। प्रथम स्वायम्भुव मनु हैं, दूसरे स्वरोचिष, तीसरे उत्तम, चौथे तामस, पांचवे रैवत, छठे चाक्षुष तथा सातवें वैवस्वत मनु कहलाते हैं। वैवस्वत मनु ही वर्त्तमान कल्प के मनु है। इसके बाद सावर्णि, भौत्य, रौच्य तथा चार मेरुसवण्यॅ नाम के मनु होंगे। ये भूत, भविष्य और वर्तमान के सब मिलकर चौदह मनु हैं। मैंने जैसा सुना है, उसके अनुसार सब मनुओं के नाम बताये। अब इनके समय में होने वाले ऋषियों, मनु-पुत्रों तथा देवताओं का वर्णन करूँगा। मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलह, कर्तु, पुलस्त्य तथा वशिष्ठ-ये सात ब्रह्माजी के पुत्र उत्तर दिशा में स्थित है, जो स्वायम्भुव मन्वन्तर के सप्तर्षि हैं। आग्नीध्र, अग्निबाहु, मेध्य, मेधातिथि, वसु, ज्योतिष्मान, द्युतिमान, हव्य, सबल, और पुत्र - ये  स्वायम्भुव मनु के महाबली पुत्र थे। विप्रगण! यह प्रथम मन्वन्तर बतलाया गया। स्वरोचित मन्वन्तर में प्राण, वृहस्पति, दत्तात्रेय, अत्रि, च्यवन, वायुप्रोक्त तथा महाव्रत - ये सात सप्तर्षि थे। तुषित नाम वाले देवता थे और हविर्घ्न, सुकृति, ज्योति, आप, मूर्ति, प्रतीत, नभस्य, नभ तथा ऊर्ज-ये महात्मा स्वारोचिष मनु के पुत्र बताये गए हैं, जो महान बलवान और पराकर्मी थे। यह द्वितीय मन्वन्तर का वर्णन हुआ; अब तीसरा मन्वन्तर बताया जाता है, सुनो। वशिष्ठ के सात पुत्र तथा हिरण्यगर्भ के तेजस्वी पुत्र ऊर्ज, तनूर्ज मधु, माधव, शुचि, शुक्र, सह, नभस्य तथा नभ - ये उत्तम मनु के पराक्रमी पुत्र थे। इस मन्वन्तर में भानु नाम वाले देवता थे। इस प्रकार तीसरा मन्वन्तर बताया गया। अब चौथे का वर्णन करता हूँ। काव्य, पृथु, अग्नि, जह्नु, धाता कप्वां और अकपीवान - ये सात उस साय के सप्तर्षि थे। सत्य नाम वाले देवता थे। द्युति, तपस्य, सुतपा, तपोभूत, सनातन, तपोरति, अकल्माष, तन्वी, धन्वी और परंतप - ये दस तामस मनु के पुत्र कहे गए है। यह चौथे मन्वन्तर का वर्णन हुआ। पांचवा रैवत मन्वन्तर है। उसमे देवबाहु, यदुघ्र, वेदशिरा, हिरण्यरोमा, पर्जन्य, सोमनंदन, ऊघर्वबाहु तथा अत्रिकुमार सत्यनेत्र- ये सप्तर्षि थे। अभूतरजा और प्रकृति नाम वाले देवता थे। धृतिमान, अव्यय, युक्त, तत्त्वदर्शी, निरुत्सुक, आरण्य, प्रकाश, निर्मोह, सत्यवाक्, और कृती - ये रैवत मनु के पुत्र थे। यह पांचवा मन्वन्तर बताया गया। अब छठे चाक्षुष मन्वन्तर का वर्णन करता हूँ, सुनो। उसमे भृगु, नभ, विवस्वान, सुधामा, विरजा, अतिनामा और सहिष्णु - ये ही सप्तर्षि थे। लेख नाम वाले पांच देवता थे। नाड़्वलेय नाम से प्रसिद्द रुरु आदि चाक्षुष मनु के दस पुत्र बतलाये जाते हैं। यहाँ तक छठे मन्वन्तर का वर्णन हुआ। अब सातवें वैवस्त मन्वन्तर का वर्णन सुनो। अत्रि, वशिष्ठ, कश्यप, गौतम, भरद्वाज, विश्वामित्र तथा जमदग्नि - ये इस वर्तमान मन्वन्तर में सप्तर्षि होकर आकाश में विराजमान है। साध्य, रूद्र, विश्वेदेव, वसु, मरुद्गण, आदित्य और अश्वनीकुमार - ये इस मन्वन्तर के देवता माने गए हैं। वैवस्वत मनु के इक्ष्वाकु आदि दस पुत्र हुए। ऊपर जिन महातेजस्वी महर्षियों के नाम बताये गए हैं, उन्हीं के पुत्र और पौत्र आदि सम्पूर्ण दिशाओं में फैले हुए हैं। प्रत्येक मन्वन्तर में धर्म की व्यवस्था तथा लोक रक्षा के लिए - जो सात सप्तर्षि रहते हैं, मन्वन्तर बीतने के बाद उनमे चार महर्षि अपना कार्य पूरा करके रोग-शोक से रहित ब्रह्मलोक में चले जाते है। तत्पश्चात दूसरे चार तपस्वी आकर उनके स्थान की पूर्ति करते हैं। भूत और वर्तमान काल के सप्तर्षिगण इसी क्रम से होते आये हैं। सावर्णि मन्वन्तर में होने वाले सप्तर्षि ये हैं - परशुराम, व्यास, आत्रेय, भारद्वाज कुल में उत्पन्न द्रोणकुमार, अश्वत्थामा, गोतमवंशी शरद्वान, कौशिक कुल में उत्पन्न गालव तथा कश्यप नंदन और्व। वैरी, अध्वरीवान,शमन, धृतिमान, वसु, अरिष्ट, अघृष्ट, वाजी तथा सुमति - ये भविष्य में सावर्णिक मनु के पुत्र होंगे। प्रातःकाल उठकर इनका नाम लेने से मनुष्य सुखी, यशस्वी तथा दीर्घायु होता है। 
भविष्य में होने वाले अन्य मन्वन्तरों का संक्षेप में वर्णन किया जाता है, सुनो। सावर्ण नाम के पाँच मनु होंगे; उनमें से एक तो सूर्य के पुत्र हैं और शेष चार प्रजापति के। ये चरों मेरुगिरि के शिखर पर भारी तपस्या करने के कारण 'मेरु सावर्ण्य' के नाम से विख्यात होंगे। ये दक्ष के धेवते और प्रिया के पुत्र हैं। इन पांच मनुओं के अतिरिक्त भविष्य में रौच्य और भौत्य नाम के दो मनु और होंगे। प्रजापति रूचि के पुत्र ही 'रौच्य' कहे गए हैं। रूचि के दूसरे पुत्र, जो भूति के गर्भ से उत्पन्न होंगे 'भौत्य मनु' कहलायेंगे। इस कल्प में होने वाले ये सात भावी मनु हैं। इन सब के द्वारा द्वीपों और नगरों सहित सम्पूर्ण पृथिवी का एक सहस्त्र युगों तक पालन होगा। सत्ययुग, त्रेता आदि चारों युग इकहत्तर बार बीत कर जब कुछ अधिक काल हो जाये, तब वह एक मन्वन्तर कहलाता है। इस प्रकार ये चौदह मनु बतलाये गए हैं। ये यश की वृद्धि करने वाले हैं। समस्त वेदों और पुराणों में भी इनका प्रभुत्व वर्णित है। ये प्रजाओं के पालक है। इनके यश का कीर्तन श्रेयस्कर है। मन्वन्तरों में कितने ही संहार होते हैं और संहार के बाद कितनी ही सृष्टियाँ होती रहती है; इन सबका पूरा-पूरा वर्णन सैंकड़ों वर्षों में भी नहीं हो सकता। मन्वन्तरों के बाद जो संहार होता है, उसमें तपस्या, ब्रह्मचर्य और शास्त्रज्ञान से संपन्न कुछ देवता और सप्तर्षि शेष रह जाते हैं। एक हज़ार चतुर्युग पूर्ण होने पर कल्प समाप्त हो जाता है। उस समय सूर्य की प्रचंड किरणों से समस्त प्राणी दग्ध हो जाते हैं। तब देवता आदित्यगणों के साथ ब्रह्माजी को आगे करके सुरश्रेष्ठ भगवान नारायण में लीन हो जाते हैं। वे भगवन ही कल्प के अंत में पुनः सब भूतों की सृष्टि करते हैं वे अव्यक्त सनातन देवता हैं। यह सम्पूर्ण जगत उन्हीं का है। 
मुनिवरों! अब मैं इस समय वर्तमान महातेजस्वी वैवस्वत मनु की सृष्टि का वर्णन करूँगा। महर्षि कश्यप से उनकी भार्या दक्षकन्या अदिति के गर्भ से विवस्वान (सूर्य) का जन्म हुआ। विश्वकर्मा की पुत्री संज्ञा विवस्वान् की पत्नी हुई। उसके गर्भ से सूर्य ने तीन संताने उत्पन्न की। जिनमे एक कन्या और दो पुत्र थे। सबसे पहले प्रजापति श्राद्धदेव, जिन्हें वैवस्वत मनु कहते हैं, उत्पन्न हुए। तत्पश्चात यम और यमुना - ये जुड़वीं संताने हुयीं। भगवान् सूर्य के तेजस्वी स्वरूप को देखकर संज्ञा उसे सह न सकी। उसने अपने ही सामान वर्णवाली अपनी छाया प्रकट की। वह छाया संज्ञा अथवा स्वर्णा नाम से विख्यात हुयी। उसको भी संज्ञा ही समझ कर सूर्य ने उसके गर्भ से अपने ही सामान तेजस्वी पुत्र उत्पन्न किया। वह अपने बड़े भाई मनु के ही समान था। इसलिए सावर्ण मनु के नाम से प्रसिद्द हुआ। छाया-संज्ञा से जो दूसरा पुत्र हुआ, उसकी शनैश्चर के नाम से प्रसिद्धि हुयी। यम धर्मराज के पद पर प्रतिष्ठित हुए और उन्होंने समस्त प्रजा को धर्म से संतुष्ट किया। इस शुभकर्म के कारण उन्हें पितरों का आधिपत्य और लोकपाल का पद प्राप्त हुआ। सावर्ण मनु प्रजापति हुए। आने वाले सावर्णिक मन्वन्तर के वे ही स्वामी होंगे। वे आज भी मेरुगिरि के शिखर पर नित्य तपस्या करते हैं। उनके भाई शनैश्चर ने ग्रह की पदवी प्राप्त की। 
---------------------------------------------------------------------------------------------------------

http://aryamantavya.in/bharteey-itihas-men-manu-ka-kal/
भारतीय इतिहास-परपरा में मनु का काल एवं आदिपुरुष: डॉ. सुरेन्द कुमार APRIL 1, 2017 
RISHWA ARYA LEAVE A COMMENT 
आदिसृष्टि कहते ही बहुत-से लोग चौंकते हैं, किन्तु चौंकने की कोई बात नहीं है। इसका अभिप्राय यह नहीं है कि सृष्टि उत्पन्न होते ही मनु उत्पन्न हो गये। इसका अभिप्राय यह है कि सृष्टि के या मानव सयता के ज्ञात इतिहास में जो आरभिक काल है, वह मनु का स्थिति काल है। मनु स्वायंभुव या मनुवंश से पूर्व का कोई इतिहास उपलध नहीं है। जो भी इतिहास मिलता है वह मनु या मनुवंश से प्रारभ होता है, अतः मनु ऐतिहासिक दृष्टि से आरभिक ऐतिहासिक महापुरुष हैं। वैदिक परपरा में यह सारा इतिहास क्रमबद्ध रूप से उपलध होता है। कुछ बिन्दुओं पर संक्षिप्त चर्चा की जाती है- (क) उपलध वैदिक साहित्य में वेद सबसे प्राचीन ग्रन्थ हैं। विश्व के सभी लेखक इस शोध पर एक मत हैं कि ‘‘ऋग्वेद विश्व का प्राचीनतम ग्रन्थ है।’’ वेदों के पश्चात् क्रमशः संहिता ग्रन्थों, ब्राह्मण ग्रन्थों, उपनिषदों, सूत्रग्रन्थों का रचनाकाल माना जाता है। लौकिक संस्कृत में मनुस्मृति, रामायण, महाभारत, पुराण आदि उपलध हैं। इन सब ग्रन्थों में मनु का इतिवृत्त, वंशविवरण, उद्धरण, उल्लेख, श्लोक आदि मिलते हैं। यह इस तथ्य को पुष्ट करता है कि वेदों के बाद के इस समस्त साहित्य से पूर्व मनु स्वायभुव हुए हैं, अतः वे उपलध साहित्य और इतिहास से पूर्व के महापुरुष हैं। इस साहित्यिक विवरण को कोई नहीं झुठला सकता। कालनिर्धारण के आंकड़ों में भले मतान्तर हो किन्तु इस मन्तव्य में कोई मतान्तर नहीं है कि मनु उक्त साहित्य-रचना काल से पूर्व हो चुके हैं। भारतीय मतानुसार उपलध संहिता ग्रन्थों का संकलन-काल कम से कम 10-12 हजार वर्ष पूर्व का है। उससे पूर्व भी वैदिक साहित्य बनता-बिगड़ता रहा है। वैदिक साहित्य के प्रमाण इसी अध्याय में विषयानुसार प्रदर्शित हैं। (ख) वैदिक साहित्य में, और चमत्कारिक रूप से विश्व के साी धार्मिक ग्रन्थों में, सृष्टि का आदितम पुरुष ब्रह्मा अथवा आदम को माना गया है। ब्रह्मा का वंश मनु का पूर्वजवंश है। संस्कृत भाषा में ब्रह्मा को ‘आदिम’ ‘आत्मभूः’ ‘स्वयभूः’ कहा है। बाइबल और कुरान में वर्णित ‘आदम’ संस्कृत के ‘आदिम’ का अपभ्रंश है और नूह, मनु (मनुस् के स को ह होकर और फिर म का लोप होकर) का अपभ्रंश है। इस प्रकार विश्व का सारा साहित्य ब्रह्मा को आदितम पुरुष मानता है। वैदिक इतिहास के गवेषक पं0 भगवद्दत्त जी के अनुसार मानव सृष्टि के आदि में ब्रह्मा का वंश चला अर्थात् इस वंश में अनेक प्रसिद्ध ब्रह्मा हुए। वैदिक साहित्य में इनको ‘प्रजापति’ कहा गया है अर्थात् ये ‘प्रजाओं के संरक्षक’ या ‘प्रजाप्रमुख’ मानने जाते थे जिनके निर्देश पर प्रजाएं व्यवहार-निर्वाह करती थीं। ब्रह्मा (अन्तिम) का पुत्र (कहीं-कहीं पौत्र) मनु हुआ। क्योंकि ब्रह्मा का एक नाम ‘स्वयभू’ भी प्रचलित था, अतः वंश के आधार पर पहले मनु का ‘मनु स्वायंभुव’ नाम प्रसिद्ध हुआ। मनु के साथ ही ब्रह्मा नामक वंश का लोप हो गया और अतिप्रसिद्धि तथा प्रमुखता के कारण मनु का वंश प्रचलित हुआ। इस प्रकार आदितम पुरुष का वंशज-पुत्र होने के कारण मनु आदिपुरुष सिद्ध होता है (वंशावली अग्रिम पृष्ठों में प्रदर्शित है)। आगे चलकर मनु स्वायभुव के वंश में अनेक वंशधर हुए जिनमें मनु उपाधिधारी अन्य तेरह व्यक्ति प्रजापति महापुरुष के रूप में मान्य हुए। प्रजाप्रमुख राजर्षि होने के कारण उन्हें मनु की उपाधि प्राप्त हुई। इस प्रकार चौदह मनु इतिहास-प्रसिद्ध हैं। स्वायंभुव मनु ‘प्रजापति’ अर्थात् ‘प्रजाप्रमुख’ भी थे और आदिराजा भी थे। पिता ब्रह्मा के कहने पर वे विधिवत् प्रथम राजा बने। इस प्रकार वे ब्राह्मण से क्षत्रिय बन गये। प्राचीन इतिहास के अनुसार वे सप्तद्वीपा पृथ्वी के चक्रवर्ती शासक थे तथा ब्रह्मावर्त प्रदेश (वर्तमान हरियाणा, पंजाब, हिमाचल, उत्तरप्रदेश, राजस्थान का जुड़ा भाग) में ‘बर्हिष्मती’ नामक राजधानी से राज्य संचालन करते थे। (ग) जैसा कि कहा गया है कि स्वायभुव मनु के वंश में इस मनु सहित चौदह मनु राजर्षि हुए जिनका वंशक्रम आगे दिया गया है। इनमें सातवां वैवस्वत मनु अतिवियात और ऐतिहासिक दृष्टि से महत्त्वपूर्ण था। मनु वैवस्वत के पुत्र और एक पुत्री थी। इनके बड़े पुत्र इक्ष्वाकु से क्षत्रियों का सूर्यवंश चला और पुत्री इला से चन्द्रवंश चला। इनकी प्रसिद्धि के कारण बाद में सभी क्षत्रिय वंश इन दो वंशों में समाहित हो गये। आज तक भारत और निकटवर्ती देशों के क्षत्रियों में यही दो वंश मिलते हैं। बाइबल और कुरान में वर्णित नूह (मनु) के दो वंश भी यही हैं-1. हेम (=सूर्य) वंश, 2. सेम (=सोम अर्थात् चन्द्र) वंश। इस प्रकार क्षत्रियों का पूर्वज वैवस्वत मनु था और उसका भी पूर्वज मनु स्वायंभुव था। (घ) स्वायंभुव मनु राजा के साथ वेदशास्त्रों के ज्ञाता और धर्म (वैयक्तिक, पारिवारिक, सामाजिक) के विशेषज्ञ तथा राजनीतिवेत्ता थे। उनसे अनेक ऋषियों ने धर्मों की शिक्षा ग्रहण की, ऐसे उल्लेख महाभारत, पुराण आदि में आते हैं। आरभिक गोत्रप्रवर्तक ब्राह्मण ऋषि उनके शिष्य रूप पुत्र थे, अतः मनुस्मृति में उन ऋषियों को मनु के पुत्र कहा है। प्राचीन काल में वंश दो प्रकार से चलते थे-एक, जन्म से; दूसरा, विद्या से। प्रतीत होता है कि मनुस्मृति के श्लोकों में वर्णित ऋषिगण मनु के विद्यावंशीय पुत्र थे। वे हैं- मरीचिमत्र्यङ्गिरसौ पुलस्त्यं पुलहं क्रतुम्। प्रचेतसं वसिष्ठं च भृगुं नारदमेव च॥ (1.35) मनु ने इन प्रजापतियों का निर्माण किया-मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, प्रचेता, वसिष्ठ, भृगु और नारद। आरभ में मनु के इन्हीं विद्यापुत्रों से ब्राह्मण वंश चले। कालान्तर में इन्हीं ब्राह्मण और क्षत्रिय वंशों में वर्णपरिवर्तन, वर्णविकास अथवा वर्ण-विकार होने से अन्य वर्ण बने। प्राचीन काल में समय-समय पर वर्णों में परस्पर परिवर्तन होता रहता था। (द्रष्टव्य अ0 3 में वर्णपरिवर्तन के उदाहरण)। इस ऐतिहासिक वंशक्रम के आधार पर मनु मानवों के या चारों वर्णों के आदिपुरुष सिद्ध होते हैं। (ङ) मनु स्वायाुव के वंश का संक्षिप्त विवरण- अन्य सात मनु सूर्यसावर्णि, दक्षसावर्णि, धर्मसावर्णि, रुद्रसावर्णि, रौच्य और भौत्य भी इसी वंश-परपरा में हो चुके हैं। ये चौदह मनु इतने वियात हुए हैं कि सृष्टि-स्थिति की सपूर्ण काल-अवधि (4,32,00,00,000) को भारतीय ज्योतिष में चौदह मन्वन्तरों में विभाजित किया है और प्रत्येक मन्वन्तर की कालावधि का नाम क्रमशः इन्हीं मनुओं के नाम पर रखा गया है। इस समय सप्तम ‘वैवस्वत मन्वन्तर’ चल रहा है। पहला स्वायंभुव मन्वन्तर था। इस वंशक्रम के आधार पर भी स्वायंभुव मनु मानवसृष्टि के आदि पुरुष सिद्ध होते हैं। सृष्टि-उत्पत्ति के इस समय को सुनकर पाश्चात्य और आधुनिक लोग अत्यधिक आश्चर्य करते हैं और विश्वास भी नहीं करते। उन्हें यह जिज्ञासा होती है कि कालगणना का इतना हिसाब कैसे रखा गया? इसके उत्तर में उन्हें एक व्यवहार में प्रचलित प्रमाण सपूर्ण देश में उपलध हो जायेगा। भारतीयों ने वर्षों की बात तो छोड़िये पल और प्रहर तक का हिसाब रखा है। ज्योतिषीय पंचांगों में यह आज भी उपलध है। विवाह आदि धार्मिक कृत्यों में संस्कार के समय एक संकल्प की परपरा है। उसमें ‘आर्यावर्ते वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे अमुक प्रहरे’ आदि बोलकर विवाह का संकल्प किया जाता है। इस प्रकार परपराबद्ध रूप से समय का हिसाब सुरक्षित है।1 उपलध भारतीय वंशावलियों में ब्रहमा को आदि वंशप्रवर्तक माना जाता है और मनु उससे दूसरी पीढ़ी में परिगणित है। इस प्रकार इस सृष्टि में जब से मानवसृष्टि का प्रारभ हुआ है; स्वायंभुव मनु उस आदिसृष्टि या आदिसमाज के व्यक्ति सिद्ध होते हैं।2

Read more at Aryamantavya: भारतीय इतिहास-परपरा में मनु का काल एवं आदिपुरुष: डॉ. सुरेन्द कुमार http://wp.me/p6VtLM-4xu


वैदिक कालगणना १: ऋतुबद्ध माघमास से वैदिक नए वर्ष प्रारम्भ
इस शृंखला के लेखों में हम समय के गणना की वैदिक प्रणाली के मौलिक सिद्धान्तों पर चर्चा करेंगे। साथ-ही-साथ हम यह भी देखेंगे कि ये वर्तमान में “हिन्दु पञ्चाङ्ग (कैलेण्डर)” में इस्तेमाल होने वाले सिद्धान्तों से किस प्रकार से अलग हैं।
इस शृंखला के लेखों में हम समय के गणना की वैदिक प्रणाली के मौलिक सिद्धान्तों पर चर्चा करेंगे। साथ-ही-साथ हम यह भी देखेंगे कि ये वर्तमान में “हिन्दु पञ्चाङ्ग (कैलेण्डर)” में इस्तेमाल होने वाले सिद्धान्तों से किस प्रकार से अलग हैं। इस चर्चा से वर्तमान में “हिन्दु नया साल” के रूप में प्रसिद्ध चैत्र-शुक्ल-प्रतिपदा के दर्जे का भी ख़ुलासा हो गाएगा। इस चर्चा से यह भी ख़ुलासा हो जाएगा कि वैदिक ज्योतिष के अंतर्गत चैत्र शुक्ल प्रतिपदा पर मनाया जाने वाला “हिंदू नया साल” न ही वैदिक वर्ष की शुरुआत है और न ही बसंत ऋतु की।
इस लेख से स्पष्ट होगा कि वैदिक समय के गणना की प्रणाली न केवल प्रकृति के सिद्धान्त पर ही आधारित है, बल्कि यह मानव जीवन के मापदण्डों को दैवीय मापदण्डों के साथ सामजस्य रखने के सिद्धान्त पर भी आधारित है। वैदिक वर्ष इसी सामंजस्य का उदाहरण है । इस लेख में वैदिक वर्ष की शुरुआत, जो की “सौर-चान्द्र उत्तरायण” का पहला दिन है, का भी विस्तार से वर्णन किया जाएगा ।
शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, और ज्योतिष — इन छः वेदांगों में ज्योतिष छठा वेदांग है। ज्योतिष का महत्त्व वेदांग-ज्योतिष में लगधमुनि द्वारा कुछ इस प्रकार समझाया गया है:
वेदा  हि यज्ञार्थमभिप्रवृत्ताः कालानुपूर्व्या विहिताश् च यज्ञाः ।
तस्मादिदं कालविधानशास्त्रं यो ज्योतिषं वेद स वेद यज्ञान्   ।। ३।।
अर्थात् वेद यज्ञों के लिए हैं और यज्ञ निर्धारित समय के अनुसार किये जाते हैं । (अत:) जो ज्योतिष को जानता है वही पूरी तरह से यज्ञ को समझने में सक्षम है।
सूरज पृथ्वी की सभी मौसमी गतिविधियों को प्रभावित करता है और सूरज के कारण पृथ्वी में होने वाले ऋतुपरिवर्तन को लोग आसानी से समझ सकते हैं। ऋतु के अतिरिक्त वैदिक परम्परा में चन्द्र-मास, तिथि और चन्द्र-नक्षत्र को भी बहुत महत्त्वपूर्ण माना जाता है ।
१. उत्तरायण क्या है?
पृथ्वी की धुरी का झुकाव (पृथ्वी के अपने अक्ष और कक्षा में घूमने के बीच का कोण) और इसकी सूर्य के चारों ओर चक्कर लगाने की प्रक्रिया से पृथ्वी पर ऋतु-परिवर्तन होता है।  हर वर्ष सूर्य जिस दिन पृथ्वी के सापेक्ष दक्षिणी बिन्दु तक पहुँच कर उत्तर की ओर वापस आना शुरू करता है उस दिन उत्तरायण की शुरुआत होती है।  साथ-ही-साथ यह दिन पृथ्वी के उत्तरी गोलार्ध का सबसे छोटा दिन भी होता है ।  इसके अलावा उसी दिन से उत्तरायण के पूरे होने तक  दिन की लम्बाई तब तक बढ़ती रहती है जबतक सूर्य उत्तरी बिन्दु तक नहीं पहुँच जाता। इसे वेदाङ्ग-ज्योतिष में कुछ इस तरह से समझाया गया है:
घर्मवृद्धिरपां प्रस्थ: क्षपाह्रास उदग्गतौ ।
दक्षिणेतौ विपर्यासः षण्मुहूर्त्ययनेन तु ।। ८।।
अर्थात् – उत्तरायण में हरेक दिन की लम्बाई में (नाडिका यन्त्र, या पानी की घड़ी) में १ प्रस्थ (प्रस्थ आयतन की प्राचीन इकाई है) का इज़ाफ़ा और रात की लम्बाई में उतनी ही कमी होती है। दक्षिणायन में, इसके विपरीत, दिन की लम्बाई में १ प्रस्थ की कमी और रात की लम्बाई में उतनी ही बढ़ोत्तरी होती है। एक आयन में दिन की कुल बढ़ोत्तरी या कमी छः मुहूर्तों की होती है।
इससे यह साफ ज़ाहिर होता है कि वैदिक परम्परा में सौर उत्तरायण दिन की लम्बाई के अनुसार तय किया जाता है। हालाँकि कई अन्य पद्धतियाँ, जैसे छाया की लम्बाई को नापने वाली, भी उपलब्ध हैं जिसका वर्णन कौटिल्य के अर्थशास्त्र में भी किया गया है। पर आजकल निरयण पद्धति के प्रचलित होने की वजह से मकर संक्रान्ति को उत्तरायण की शुरुआत के रूप में मनाया जाता है। पर यह दरअसल उत्तरायण (२१ दिसंबर) से २३ दिनों के बाद आता है। हालाँकि वेदांग-ज्योतिष के ऊपर लिखे श्लोक से पहले के दो श्लोकों में अयन के शुरुआत के लिए ख़ास नक्षत्रों का भी ज़िक्र है। अवलोकन के आधार पर निर्धारित नक्षत्रों का उल्लेख पहले किया गया है जो कि वेदांग-ज्योतिषी के लिखे जाने के समय के लिए उपयुक्त थी। उसके बाद सभी समय के लिए अयनारम्भ संक्रान्ति की परिभाषा दी गई है। यह पूरी तरह से वैदिक परम्परा के अनुरूप है जिसके अन्तर्गत लोगों को अयन चलन जानकारी थी। (इस शृंखला में बाद के लेखों मे इसकी चर्चा की जाएगी)
२. क्या वेदों में और वैदिक परम्परा में सौरमास आदि का प्रचलन है?
वर्तमान पद्धति में हम देखते हैं कि राशि चक्र पर आधारित सौर महीने जैसे कि मकर मास, तुला मास आदि के साथ-साथ नक्षत्र पर आधारित चान्द्र मास के नाम जैसे माघ, फाल्गुन आदि का भी प्रयोग होता है।  कुछ क्षेत्रों में चन्द्रमा के महीनों के नाम, जैसे माघ, फाल्गुन इत्यादि, को भी राशि चक्र में सूर्य की स्थिति के आधार पर सौर महीनों के लिए उपयोग किया जाता है।  इस वर्तमान पद्धति ने इस गलत अवधारणा को प्रेरित किया है कि दोनों, सौर महीने और चान्द्र महीने, वैदिक हैं। यह भी भ्रम है कि वर्ष की शुरुआत मधुमास अथवा चैत्र से है और इसकी मान्यता भी वेदों से ही है। वैदिक वर्ष की शुरुआत, वसंत ऋतु ,तथा मधु, माधव इत्यादि माह के नामों को सौरमास मानने के बारे में भी गलतफहमी है क्योंकि वेदों में जहाँ कहीं भी महीनों के नामों की सूची की चर्चा है वहाँ मधु हमेशा पहला महीना होता है।
इसलिए सबसे पहले हम समझने का प्रयास करें कि वैदिक प्रणाली वास्तव में क्या कहती है। वेदों में दो प्रकार के नाम महीने के लिए प्रयोग किए गयें हैं । संहिताओँ में हम हमेशा मासनामों को मधु, माधव आदि के रूप में पाते हैं । ब्राह्मणों और कल्पसूत्रों (श्रौतसूत्र और गृह्यसूत्र) में नक्षत्र पर आधारित नाम जैसे चैत्र, वैशाख आदि का प्रयोग किया गया है, जो नाम के हिसाब से नक्षत्र के साथ सम्बन्ध दिखाते हैं। संहिताओँ में इस्तेमाल किए गए नाम हमेशा अंहसस्पति के साथ जुड़े है। अंहसस्पति साल के तेरहवें महीने का, यानी की अधिकमास का, वैदिक नाम है। और अधिकमास केवल चान्द्रवर्ष में ही हो सकता है, सौर में नहीं (अधिकमास का वर्णन इस लेख-शृंखला के बाद के भागों में किया जाएगा)।  इसके अलावा एक वर्ष में १२ महीने या १३ महीने होने का उल्लेख, और हर महीने के दो अर्धमास (पक्ष) में बँटे (इन को क्रमशः शुक्ल पक्ष और कृष्ण पक्ष कहते हैं) होने का वर्णन भी वेद के मधु, माधव इत्यादि महीनों का चान्द्र महीने होना ही सिद्ध करता है। इस प्रकार वेदों में पाए जाने वाले दो प्रकार के नामों को समानार्थक जाना जाता है। इसका प्रमाण वेदों के सभी भाष्यों और साथ ही साथ अन्य प्राचीन ग्रन्थों में, जहाँ-जहाँ भी इनकी चर्च हुई है, भी मिलता है। हालांकि वेदांग-ज्योतिष में सौर गणितीय मानों के संदर्भ में, “१२ सौर महीने / १२ सूर्य” (श्लोक २८) का उल्लेख है। लेकिन कहीं भी, वेदों में या वेदांग-ज्योतिष सहित परम्परा से प्रमाणित वेदांगो में, सौर महीनों का कोई भी नाम नहीं दिया गया है।  इस प्रकार आसानी से यह माना जा सकता है कि सौर महीनों के बारे में बयान सिर्फ़ गणितीय उद्देश्य के लिए है।  इसी प्रकार सुश्रुत संहिता (सूत्रस्थान ६/१०) और आयुर्वेद के सभी प्राचीन ग्रन्थों में चान्द्र महीनों के आधार पर ही ऋतुओं का उल्लेख किया गया है।  साथ ही साथ आयुर्वेद की ऋतुचर्या (आहार विहार) के लिए भी चाँद्र महीनों का ही इस्तेमाल किया गया है। इस से यह स्पष्ट है कि वैदिक महीने चान्द्र महीने ही हैं और वेदों में सौर महीने नहीं हैं ।
३. सौर-चान्द्र उत्तरायण क्या है और वैदिक वर्ष उसके पहले दिन के साथ क्यों शुरू होता है?
वैदिक प्रणाली में, जहाँ सम्पूर्ण व्यावहारिक महीने, ऋतु और वर्ष शुक्ल प्रतिपदा से ही शुरू होते हैं, सौर उत्तरायण संक्रान्ति के दिन को महीने या वर्ष के शुरुआत के रूप में नहीं इस्तेमाल किया जा सकता है। वेदांग-ज्योतिष में-
माघशुक्लप्रपन्नस्य पौषकृष्णसमापिन:।
युगस्य पञ्चवर्षस्य कालज्ञानं प्रचक्षते।। ५।।
कहकर काल के ज्ञान को माघ महीने के शुक्ल प्रतिपदा से शुरु होकर पौष महीने के अमावस्या में ख़त्म होने  वाले पाँच वर्षों के युग के रूप में बताया गया है (यह माघ वो नहीं है जो प्रचलन में है, जिसे नीचे समझाया जाएगा) । माघ को विभिन्न पुराणों में भी वर्ष के पहले महीने के रूप में दिखाया गया है:
वर्षाणामपि पञ्चानामाद्य: संवत्सर: स्मृत:।
ऋतूनां शिशिरश्चाऽपि मासानां माघ एव च ।। ब्रह्माण्डपुराण (पूर्वभाग २४।१४१) वायुपुराण (१।१५३।११३) लिङ्गपुराण (१।६१।५२) ।
अर्थात्- पाँच वर्षों में (वैदिक युग के ५ वर्षों में) संवत्सर पहला वर्ष है, ऋतु में (पहला है) शिशिर और महीनों में (पहला है) माघ।
अधिकमास या मलमास वैदिक प्रणाली में (केवल अयन के अन्त्य में) उपयुक्त फ़ासले (तीस या छत्तीस महीने के अन्तराल) पर जोड़ा जाता है। ऐसा इसलिए किया जाता है जिससे की पृथ्वी का सूरज के चारों ओर घूमने वाली सालाना गतिविधि की वजह से होने वाले ऋतु परिवर्तन और चाँद्र महीनों में सामंजस्य बना रहे।
इससे यह तात्पर्य निकलता है कि वैदिक माघ (तप:) का महीना हमेशा वास्तविक उत्तरायण संक्रान्ति के आसपास होता है। इस ऋतुबद्ध माघ (तप:) में वैदिक वर्ष की शुरुआत होती है, ऐसा ऊपर की चर्चा से स्पष्ट
है। साथ ही साथ वैदिक परम्परा में देवस की अवधारणा पुनः इस बात की पुष्टि करता है। यज्ञों के समय निर्धारण में ऋतुएँ स्पष्ट रूप से महत्त्वपूर्ण हैं। ऋतुओं का कृषि एवं खेती-बाड़ी से भी सीधा सम्बंध है। हालाँकि वर्तमान पद्धति में त्योहारों का समय ऋतु में आधारित वैदिक प्रणाली के विपरीत निरयण प्रणाली (नक्षत्र से सम्बद्ध प्रणाली) के अनुसार होता है, वैदिक प्रणाली का प्रचलन वसन्त पञ्चमी (सरस्वती पूजा) जैसे त्योहारों में देखा जा सकता है। वसंत पंचमी ज्यादातर वैदिक सौर-चान्द्र वसन्त ऋतु में ही (इस वर्ष १ फरवरी को) मनाया जाता है। जबकी वर्तमान प्रणाली के अन्तर्गत यह पर्व शिशिर ऋतु में माघ-शुक्ल पंचमी होना चाहिए। पर वास्तव में वैदिक प्रणाली के अनुसार मधु-शुक्ल-पञ्चमी (चैत्र-शुक्ल-पञ्चमी) ही वसंत पंचमी है ।
वेदों में जहाँ-जहाँ महीनों के नाम आते हैं वहाँ मधु (वसन्त ऋतु का पहला महीना) का पहले उल्लेख किया गया है। इस लिये भी यह भ्रम पैदा हुआ है कि यह वैदिक वर्ष का पहला महीना है । वास्तव में यह अग्न्याधान और संस्कारों के लिए अलग-अलग वर्णों के लिए निर्धारित ऋतु के क्रम से संबंधित है। वसन्त को प्रथम वर्ण अर्थात् ब्राह्मण वर्ण के लिए निर्धारित किये जाने से पहला उल्लेख वसन्त ऋतु का किया गया है । यह बात श्रौतसूत्र, गृह्यसूत्र और वेदाङ्ग-ज्योतिष की सोमाकर-भाष्य से भी स्पष्ट हो जाती है ।
४. मनुष्य के वर्ष को देवों का दिन क्यों कहा जाता है?
मानव उपयोग के लिए जो एक वर्ष होता है उसको वैदिक परम्परा में देवों का एक दिन अथवा अहोरात्र (अर्थात् दिन और रात) माना जाता है। उनके लिए उत्तरायण दिन होता है और दक्षिणायन रात । इस अवधारणा को वेदों, स्मृतियों और पुराणों में भी स्पष्ट रूप से बताया गया है:
देवों का एक दिन एक वर्ष होता है ।– तैत्तिरीयकृष्णयजुर्वेदब्राह्मण । (३/९/२२/१)
जब वह (सूर्य) उत्तर की ओर बढ़ रहा होता है, वह देवों के मार्ग में जा रहा होता है और देवों की रक्षा करता है ।– माध्यन्दिनीय-वाजसनेयि-शुक्लयजुर्वेद-शतपथब्राह्मण । ( २/१/३/३)
दैवे रात्र्यहनी वर्षम् प्रविभागस् तयो: पुन:।
अहस् तत्रोदगयनं रात्रि: स्याद्दक्षिणायनम् ।। मनुस्मृति (१/६७), महाभारत (१२/२३१/१७)
अर्थात्- एक दिव्य दिन और रात मानव उपयोग के लिए एक वर्ष है । दिन उत्तरायण और रात दक्षिणायन है ।
इसी श्लोक का उल्लेख ब्रह्माण्ड-पुराण आदि पुराणों में भी किया गया है।
क्योंकि वर्ष, अयन, ऋतु, महीना सभी व्यावहारिक उद्देश्यों के लिए शुक्ल प्रतिपदा से ही शुरू होते हैं, जैसा की ऊपर की चर्चा में स्पष्ट है,  दैव दिन और वैदिक वर्ष भी माघ शुक्ल प्रतिपदा से ही शुरू होता है। यह ज्यादातर वास्तविक सौर उत्तरायण के ठीक पहले की शुक्ल प्रतिपदा है (जिस वर्ष अधिकमास होता है, तब माघ शुक्ल प्रतिपदा सौर उत्तरायण के कुछ दिन बाद भी जा सकती है)। उदाहरण के लिए, वर्तमान वैदिक वर्ष ३० नवंबर २०१६ (उत्तरायण संक्रान्ति से २२ दिन पहले) प्रारम्भ हुआ, क्योंकि यह शुक्ल प्रतिपदा उस संक्रान्ति के ठीक पहले थी। और अगला वर्ष अधिकमास होने के कारण १८ दिसंबर २०१७ पर पड़ने वाली शुक्लप्रतिपदा को (सौर उत्तरायण दिन से ३ दिन पहले) प्रारम्भ होगा । हर १९ वर्षों मे ये दोनों (शुक्ल प्रतिपदा और उत्तरायण संक्रान्ति) एक ही दिन में पड़ते हैं ।
इस शृंखला के अगले लेख में, हम वैदिक समय माप करने की प्रणाली की इकाईयाँ, सौर वर्ष में वास्तविक उत्तरायण और सम्पात दिनों की पहचान करने के लिए व्यावहारिक प्राचीन विधि, और वैदिक अधिकमास पर चर्चा करेंगे।
टिप्पणी : इस लेख में उल्लिखित वेदाङ्ग-ज्योतिष की श्लोक संख्याएँ यजुर्वेदी वेदाङ्ग ज्योतिष की श्लोक संख्या को दिखाती हैं ।

शब्दावली

अयन = एक वर्ष का आधा जो सूर्य की स्पष्ट वार्षिक गति के आधार पर विभाजित है । उत्तरायण संक्रान्ति से छः महीनों में सूर्य उत्तर की तरफ जाता दिखाई देता है जिसे उत्तरायण कहा जाता है।  फिर अगले छः महिनों में सूर्य दक्षिणी बिन्दु पर वापस आता  दिखाई देता है जिसे दक्षिणायन कहते है । वैदिक पद्धति में इस्तेमाल किए जाने वाले सौर-चान्द्र उत्तरायण और दक्षिणायन क्रमश: इन बिन्दुओं के नजदीक पड़ने वाली शुक्ल प्रतिपदा से शुरू होते हैं ।
अयनचलन (संक्रान्ति / विषुव का चलन)  = संक्रान्ति / विषुव के समय पृष्ठभूमि बिन्दु का चलन (जहां सूर्य दिखाई देता है) । ऐसा इसलिए होता है क्योंकि नाक्षत्र वर्ष की तुलना में सौर वर्ष कम (लगभग 20 मिनट छोटा) होता है।
निरयण प्रणाली = अयनचलन को ध्यान न देकर सूर्य / चन्द्र की स्थिति (पृष्ठभूमि में स्थित नक्षत्र) के आधार पर महीनों / त्योहारों का निर्धारण करने की अर्वाचीन प्रणाली । सायन प्रणाली में अयन चलन को ध्यान में रखा जाता हैं।
शुक्ल-पक्ष =  अमावस के दूसरे दिन (शुक्ल-प्रतिपदा) से पूर्णिमा  तक का भाग। जहाँ चाँद का सूरज की रोशनी से उजाला भाग पृथ्वी से क्रमश: बढ़ता दिखाई देता है ।
कृष्ण-पक्ष = महिने में पूर्णिमा के अगले दिन(कृष्ण-प्रतिपदा) से अमावस तक का भाग(जिस दिन चन्द्रमा दिखाई नहीं देता है)
चान्द्रमास = वैदिक पद्धति में उस २९ या ३० दिनों का समय (वास्तविक अवधि लगभग २९ .५ दिन) को महीना कहा जाता है,  जो अमावस के अगले दिन (शुक्ल प्रतिपदा) से अगले अमावस के दिन (अमावस्या) तक का होता है । (इसे अमान्त मास कहते हैं । (अमावस को समाप्त होने वाले चान्द्र महीने ही वैदिक प्रणाली में मुख्य रूप में उपयोग किये जाते हैं)
प्रमुख आधारग्रन्थ
१. माध्यन्दिनीयवाजसनेयिशुक्लयजुर्वेद (मन्त्रसंहिता और शतपथब्राह्मण )
२. तैत्तिरीयकृष्णयजुर्वेदसंहिता और ब्राह्मण
३. मैत्रायणीयकृष्णयजुर्वेदसंहिता
५. पारस्करगृह्यसूत्रम्
६. वेदाङ्गज्योतिषम् – सोमाकरभाष्य तथा कौण्डिन्न्यायनव्याख्यान और हिन्दी अनुवाद सहित;
शिवराज आचार्य कौण्डिन्न्यायन, चौखम्बाविद्याभवन (२००५)
७. मनुस्मृति:
८. ब्रह्माण्डपुराणम्
९. वायुपुराणम्
१०.सुश्रुतसंहिता ।।
Disclaimer: The facts and opinions expressed within this article are the personal opinions of the author. IndiaFacts does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness, suitability, or validity of any information in this article.
Sammod Acharya (Sammodavardhana Kaundinnyayana) is trained traditionally in Madhyandineeya Shakha of Shukla-Yajurveda. His areas of special interest are Grihyasutras, Vyakarana and Jyotisha among the Vedangas and Ayurveda among the Upavedas and life enriching education in general. He is formally trained as a physician with specialization on clinical pharmacology.He tweets at @sammodacharya
-------------------------------------------------------