सोमवार, 28 जून 2021

उत्तर गोलार्द्धका प्राचीन मॅप

 पुराणों में भारत के ३ अर्थ हैं-

(१) उत्तर गोलार्ध का नक्शा ४ खण्डों में बनता था जिसे सुमेरु के ४ पार्श्व कहते थे। इसके पार्श्वों के ४ रंग कहे गये हैं, जो नक्शे में दिखाये जाते थे। आज भी नक्शे के लिए ४ रंगों का ही प्रयोग होता है। इसका गणितीय प्रमाण कई लाख पदों में है, जिसे कम्प्यूटर द्वारा ही प्रमाणित किया जा सकता है। इस सुमेरु का आधार विषुव रेखा को स्पर्श करता हुआ वर्ग है तथा इसकी ऊंचाई १ लाख योजन है जो मेरु पर्वत की ऊंचाई कही गयी है। इसकी सतह पर पृथ्वी गोल के सतह विन्दुओं के प्रक्षेप से समतल नक्शा बनता था। आयताकार नक्शा बनने पर ध्रुव प्रदेश का आकार अनन्त हो जाता है। उत्तरी ध्रुव में कोई समस्या नहीं है क्योंकि यहां केवल जल भाग है। दक्षिण गोल में ध्रुव प्रदेश स्थल भाग है जिसका आकार अनन्त हो जाता है। अतः इसे अनन्त द्वीप कहते थे। उत्तरी गोल के ९०-९० अंशों के ४ खण्डों को भू-पद्म का ४ दल कहा गया है। इनके नाम हैं-भारत, पूर्व में भद्राश्व, पश्चिम में केतुमाल, विपरीत दिशा में कुरु वर्ष। यहां भारत का अर्थ हुआ उज्जैन के दोनों तरफ ४५-४५ अंश पूर्व पश्चिम तथा विषुव से ध्रुव प्रदेश तक का भाग है। सूर्य सिद्धान्त के अनुसार उज्जैन से ९० अंश पूर्व यमकोटिपत्तन, ९० अंश पश्चिम रोमक पत्तन, तथा विपरीत दिशा में सिद्धपुर है। पुराणों के अनुसार भारत के पूर्व छोर पर इन्द्र की अमरावती, पश्चिम छोर पर यम की संयमनी (सना, अम्मान, मृत सागर, यमन), अमरावती से ९० अंश पूर्व वरुण की सुखा (हवाई द्वीप या फ्रेञ्च पोलिनेसिया), १८० अंश पूर्व सोम की विभावरी (न्यूयार्क या सूरीनाम) है। भारत भाग को छोड़ कर उत्तर के ३ तथा दक्षिण के ४ खण्ड ७ तल या पाताल हैं।
(विष्णु पुराण २/२)-भद्राश्वं पूर्वतो मेरोः केतुमालं च पश्चिमे। वर्षे द्वे तु मुनिश्रेष्ठ तयोर्मध्यमिलावृतः॥२४॥
भारताः केतुमालाश्च भद्राश्वाः कुरवस्तथा। पत्राणि लोकपद्मस्य मर्यादाशैलबाह्यतः।४०॥
विष्णु पुराण (२/८)-मानसोत्तर शैलस्य पूर्वतो वासवी पुरी।
दक्षिणे तु यमस्यान्या प्रतीच्यां वारुणस्य च। उत्तरेण च सोमस्य तासां नामानि मे शृणु॥८॥
वस्वौकसारा शक्रस्य याम्या संयमनी तथा। पुरी सुखा जलेशस्य सोमस्य च विभावरी॥९॥
सूर्य सिद्धान्त (१२/३८-४२)-भू-वृत्त-पादे पूर्वस्यां यमकोटीति विश्रुता। भद्राश्व वर्षे नगरी स्वर्ण प्राकार तोरणा॥३८॥
याम्यायां भारते वर्षे लङ्का तद्वन् महापुरी। पश्चिमे केतुमालाख्ये रोमकाख्या प्रकीर्तिता॥३९॥
उदक् सिद्धपुरी नाम कुरुवर्षे प्रकीर्तिता॥४०॥ भू-वृत्त-पाद विवरास्ताश्चान्योऽन्यं प्रतिष्ठिता॥४१॥
स्वर्मेरुर्स्थलमध्ये नरको बड़वामुखं च जल मध्ये (आर्यभटीय, ४/१२)
मेरुः स्थितः उत्तरतो दक्षिणतो दैत्यनिलयः स्यात्॥३॥ एते जलस्थलस्था मेरुः स्थलगोऽसुरालयो जलगः।
(लल्ल, शिष्यधीवृद्धिद तन्त्र, १७/३-४)
उत्तर में भारत के पश्चिम (अतल, केतुमाल), पूर्व में सुतल, विपरीत दिशा में पाताल है। दक्षिण में भारत के दक्षिण तल या महातल (दोनों कुमारिका खण्ड, वर्तमान काल में भारत देश तथा भारत समुद्र), अतल के दक्षिण तलातल, सुतल के दक्षिण वितल, पाताल के दक्षिण रसातल है।
विष्णु पुराण (२/५)-दशसाहस्रमेकैकं पातालं मुनिसत्तम।
अतलं वितलं चैव नितलं च गभस्तिमत्। महाख्यं सुतलं चाग्र्यं पातालं चापि सप्तमम्॥२॥
शुक्लकृष्णाख्याः पीताः शर्कराः शैल काञ्चनाः। भूमयो यत्र मैत्रेय वरप्रासादमण्डिताः॥३॥
पातालानामधश्चास्ते विष्णोर्या तामसी तनुः। शेषाख्या यद्गुणान्वक्तुं न शक्ता दैत्यदानवाः॥१३॥
योऽनन्तः पठ्यते सिद्धैर्देवो देवर्षि पूजितः। स सहस्रशिरा व्यक्तस्वस्तिकामलभूषणः॥१४॥
(२) भारत वर्ष के ९ खण्ड हिमालय के मध्य भाग (कैलास) को पूर्व-पश्चिम समुद्र तक फैलाने पर उससे दक्षिण समुद्र तक है। भारत या कुमारिका खण्ड वर्तमान भारत (पाकिस्तान, बंगलादेश, नेपाल, तिब्बत सहित) है। अन्य खण्ड हैं-इन्द्रद्वीप (बर्मा, थाइलैण्ड, कम्बोडिया, वियतनाम, कम्बोडिया जिसमें वैनतेय जिला है ), नागद्वीप (अण्डमान-निकोबार, पश्चिमी इण्डोनेसिया), कशेरुमान् (पूर्व इण्डोनेसिया, बोर्नियो, न्यूगिनी, फिलिपीन), सौम्य (उत्तर में तिब्बत), गन्धर्व (अफगानिस्तान, ईरान), वारुण (इराक, अरब), ताम्रपर्ण (तमिल के निकट सिंहल या वर्तमान श्रीलंका, लंका (लक्कादीव से मालदीव तक)।
मत्स्य पुराण, अध्याय ११४-
अथाहं वर्णयिष्यामि वर्षेऽस्मिन् भारते प्रजाः। भरणाच्च प्रजानां वै मनुर्भरत उच्यते॥५॥
निरुक्तवचनाच्चैव वर्षं तद् भारतं स्मृतम्। यतः स्वर्गश्च मोक्षश्च मध्यमश्चापि हि स्मृतः॥६॥
न खल्वन्यत्र मर्त्यानां भूमौकर्मविधिः स्मृतः। भारतस्यास्य वर्षस्य नव भेदान् निबोधत॥७॥
इन्द्रद्वीपः कशेरुश्च ताम्रपर्णो गभस्तिमान्। नागद्वीपस्तथा सौम्यो गन्धर्वस्त्वथ वारुणः॥८॥
अयं तु नवमस्तेषं द्वीपः सागरसंवृतः। योजनानां सहस्रं तु द्वीपोऽयं दक्षिणोत्तरः॥९॥
आयतस्तु कुमारीतो गङ्गायाः प्रवहावधिः। तिर्यगूर्ध्वं तु विस्तीर्णः सहस्राणि दशैव तु॥१०॥
(३) भारत पद्म के लोक-भारत नक्शे के ७ लोक आकाश के ७ लोकों के नाम पर हैं-भू (विन्ध्य से दक्षिण), भुवः (विन्ध्य-हिमालय के बीच), स्वः (त्रिविष्टप = तिब्बत स्वर्ग का नाम, हिमालय), महः (चीन के लोगों का महान् = हान नाम था), जनः (मंगोलिया, अरबी में मुकुल = पितर), तपः (स्टेपीज, साइबेरिया), सत्य (ध्रुव वृत) इन्द्र के ३ लोक थे-भारत, चीन, रूस।
ब्रह्माण्ड पुराण, उपसंहार पाद, अध्याय २ (३/४/२)-
लोकाख्यानि तु यानि स्युर्येषां तिष्ठन्ति मानवाः॥८॥
भूरादयस्तु सत्यान्ताः सप्तलोकाः कृतास्त्विह॥९॥
२. नेपाल भाग-नेपाल भारत के उत्तर भाग हिमालय का भाग है। उत्तर-दक्षिण के ३ भागों-भू, भुवः स्वः में भुवः या मैदानी भाग मध्यदेश है जिसे आज भी नेपाल में मधेस कहते हैं। राजा दिलीप तथा पुरुरवा को भी मध्यम-लोक का राजा कहा गया है (रघुवंश, २/१६, विक्रमोर्वशीयम्, अंक १ में मेनका द्वारा पुरुरवा का स्वागत)। बाइबिल में भी इसे सिधु के पूर्व का मेडेस कहा है। एक अन्य मेडेस ईरान पर्वत के पश्चिम मैदानी भाग था।
७ लोकों के अनुसार चीन का महः लोक मध्यम लोक है। अतः चीन को मध्य राज्य कहा जाता था।
स्वः लोक के ३ भाग हैं, जिनको ३ विटप कहा है। विटप का अर्थ वृक्ष है, जिसकी हजारों जड़ें भूमि से जल खींच कर पत्तों तक पहुंचाती हैं। इसी प्रकार भूमि पर जो जल गिरता है, वह हजारों स्रोतों से बह कर एक नदी धारा रूप में निकलता है। समुद्र में मिलने के पहले धारा कई भागों में बंट जाती है जिसे धारा का विपरीत राधा कहते हैं। अतः अंग देश (पश्चिम बंग) के राजा कर्ण को राधा-नन्दन कहते थे। ३ विटपों का केन्द्र कैलास पर्वत है। पश्चिमी भाग विष्णु-विटप है जिसका जल सिन्धु नद द्वारा निकलता है और जिस समुद्र में मिलता है उसे सिन्धु समुद्र तथा तटीय भाग को भी सिन्धु देश कहते हैं। मध्य में शिव-विटप है जिससे गंगा नदी निकलती है। यह गंगा सागर (बंगाल की खाड़ी) में मिलती है। गंगा समुद्र के शासकों को गंग कहते थे (ओड़िशा का राजवंश)। अतः कहते हैं कि शिव जटा से गंगा निकली है। यह ब्रह्मा के कमण्डल में लुप्त होती है। क = जल, इसका मण्डल कमण्डल है। ब्रह्मदेश (बर्मा, अभी म्याम्मार) के पश्चिम तथा दक्षिण भारत के पूर्व तट के बीच कमण्डल है। कमण्डल का पश्चिम तट कर-मण्डल या बंगला उच्चारण में कारोमण्डल है। पूर्व में ब्रह्म विटप है, जिससे ब्रह्मपुत्र नद निकला है। इसकी सीमा पर ब्रह्म देश है। ब्रह्मा को महा-अमर भी कहते थे, जिससे म्याम्मार हुआ।
नेपाल शिव विटप का पूर्व भाग है। केदारनाथ में शिव का पैर तथा पशुपतिनाथ में उनका सिर है।
इत्युक्तस्तु तदा ताभ्यां केदारे हिमसंश्रये। स्वयं च शंकरस्तस्थौ ज्योतीरूपो महेश्वरः॥७॥
तद्दिनं हि समारभ्य केदारेश्वर एव च। पूजितो येन भक्त्या वै दुःखं स्वप्नेऽति दुर्लभम्॥१२॥
यो वै हि पाण्डवान्दृष्ट्वा माहिषं रूपमास्थितः। मायामास्थाय तत्रैव पलायनपरोऽभवत्॥१३॥
धृतश्च पाण्डवैस्तत्र ह्यवाङ्मुखतया स्थितः। पुच्छ चैव धृतं तैस्तु प्रार्थितश्च पुनःपुनः॥१४॥
तद्रूपेण स्थितस्तत्र भक्तवत्सलनामभाक्। नयपाले शिरोभागो गतस्तद्रूपतः स्थितः॥१५॥
भारतीभिः प्रजाभिश्च तथेव परिपूज्यते॥१८॥ (शिव पुराण, कोटि रुद्र संहिता, अध्याय १९)
नेपाल मूलतः गण्डक घाटी का ही क्षेत्र था। मैदानी भागों पर मुस्लिम या ब्रिटिश आक्रमण के समय नेपाल के राजाओं ने पश्चिम के पर्वतीय भाग तथा तराई के निकट मैदानी भागों (मधेस) पर अधिकार कर लिया।
वराह पुराण, अध्याय १४५-
अन्यच्च गुह्यं वक्ष्यामि सालङ्कायन तच्छृणु।
शालग्राममिति ख्यातं तन्निबोध मुने शुभम्॥२८॥
योऽयं वृक्षस्त्वया दृष्टः सोऽहमेव न संशयः॥२९॥
मम तद् रोचते स्थानं गिरिकूट शिलोच्चये।
शालग्राम इति ख्यातं भक्तसंसारमोक्षणम्॥३२॥
गुह्यानि तत्र वसुधे तीर्थानि दश पञ्च च॥३४॥
तत्र विल्वप्रभं नाम गुह्यं क्षेत्र मम प्रियम्॥३५॥
तत्र कालीह्रदं नाम गुह्यं क्षेत्रं परं मम।
अत्र चैव ह्रदस्रोतो बदरीवृक्ष निःसृतः॥४५॥
तत्र शङ्खप्रभं नाम गुह्यं क्षेत्रं परं मम।४९॥
गुह्यं विद्याधरं नाम तत्र क्षेत्रे परं मम।
पञ्च धाराः पतन्त्यत्र हिमकूट विनिःसृताः॥६२॥
याति वैद्याधरान् भोगान् मम लोकाय गच्छति॥६४॥
शिला कुञ्जलताकीर्णा गन्धर्वाप्सरसेविता॥६५॥
गन्धर्वेति च विख्यातां तस्मिन् क्षेत्रं परं मम।
एकधारा पतत्यत्र पश्चिमां दिशोमाश्रिता॥६८॥
गन्धर्वाप्सरसश्चैव नागकन्याः सहोरगैः॥८०॥
देवर्षयश्च मुनयः समस्त सुरनायकाः।
सिद्धाश्च किन्नराश्चैव स्वर्गादवतरन्ति हि।८१॥
नेपाले यच्छिवस्थानं समस्त सुखवल्लभम्॥८२॥
एतद् गुह्यं प्रं देवि मम क्षेत्रे वसुन्धरे॥९७॥
अहमस्मिन् महाक्षेत्रे धरे पूर्वमुखः स्थितः।
शालग्रामे महाक्षेत्रे भूमे भागवतप्रियः॥९८॥
शाल वृक्षों के कारण यह शालग्राम तथा वहां के ऋषि को सालङ्कायन कहा है। गण्डकी नदी के पत्थरों को भी शालग्राम कहते हैं, जिन पर विष्णु का चिह्न चक्र जल प्रवाह में घिसने से अंकित हो जाता है।
कोसल तथा विदेह की सीमा बूढ़ी गण्डक को सदानीरा भी कहते थे। लिखा है कि सूर्य कर्क राशि में रहने से (आषाढ़ मास में) सभी नदियां जल से भरी रहती हैं, किन्तु सदानीरा में सदा जल रहता है।-
तर्हि विदेघो माथव आस । सरस्वत्यां स तत एव प्राङ्दहन्नभीयायेमां पृथिवीं
तं गोतमश्च राहूगणो विदेघश्च माथवः पश्चाद्दहन्तमन्वीयतुः स इमाः
सर्वा नदीरतिददाह सदानीरेत्युत्तराद्गिरेर्निर्घावति -- (शतपथ ब्राह्मण, १/४/१/१४)
अथादौ कर्कटे देवी त्र्यहं गङ्गा रजस्वला। सर्व्वा रक्तवहा नद्यः करतोयाम्बुवाहिनी॥ इति भरतः।
३. अन्य नाम-
(१) गुह्य-गुह्य काली का स्थान होने के कारण यह गुह्य देश था तथा इसके निवासियों को गुह्यक कहते थे (वराह पुराण उद्धरण)। गुह्यक की देव जातियों में गणना है जो हिमालय या स्वः लोक की जातियां थीं।
गुह्यकाल्या महास्थानं नेपाले यत् प्रतिष्ठितम्। (देवी भागवत पुराण, ७/३८/११)
वाराणसी कामरूपं नेपालं पौण्ड्रवर्धनम्॥ (ब्रह्माण्ड पुराण, ३/४/४४/९३-५१ शक्तिपीठ)
पौण्ड्रवर्धन नेपालपीठं नयनयोर्युगे (वायु पुराण, १०४/७९)
दुर्द्धर्षोनाम राजाभून्नेपालविषये पुरा। पुण्यकेतुर्यशस्वी च सत्यसंधो दृढव्रतः॥२॥
क्व गतो हि महीपाल नेपालविषयस्तव॥२९॥ (स्कन्द पुराण, ५/२/७०)
विक्रमादित्य ने शकों के नाश तथा धर्म रक्षा के लिए गुह्य देश में शिव का तप किया था।
भविष्य पुराण, प्रतिसर्ग पर्व १, अध्याय ७-
शकानां च विनाशार्थमार्यधर्म विवृद्धये। जातश्शिवाज्ञया सोऽपि कैलासाद् गुह्यकालपात्॥१५॥
विक्रमादित्य नामानं पिता कृत्वा मुमोद ह। स बालोऽपि महाप्राज्ञः पितृमातृ प्रियङ्करः॥१६॥
(२) रुरु-रुरु मृगों द्वारा एक तपस्विनी कन्या का पालन हुआ था, अतः इसे रुरु क्षेत्र भी कहा गया।
(वराह पुराण, अध्याय १४६)
(३) गोस्थल-यहां से गायें निकल गयीं थी, जहां महर्षि और्व ने पुनः गायों को बसाया। अतः इसे गो-निष्क्रमण तथा गाय बसाने पर गोस्थलक नाम हुआ। (वराह पुराण, अध्याय १४७) गोरक्ष या गोरखा नाम का यह मूल हो सकता है। यहां के महाभारत पूर्व के राजाओं को भी गोपाल वंश का कहा गया है। कश्मीर के प्राचीन राजा गोनन्द वंश के थे।
(४) नेपाल-नेपाल नाम का उल्लेख गुह्य काली क्षेत्र के वर्णनों में हुआ है। इससे वहां की एक जाति का नाम नेवार हुआ है। नेपाल नाम के विषय में बहुत सी कल्पना हैं।
लेपचा भाषा में ने = पवित्र, दिव्य तथा पाल = गुहा। उस भाषा में यह गुह्य का अनुवाद है।
नेवारी भाषा में ने = मध्य, पाल = देश। यह मध्य के शिव विटप का भाग है।
तिब्बती भाषा में नेपाल का अर्थ ऊन का क्षेत्र है। लिम्बू भाषा में नेपाल का अर्थ है समतल भाग। यह तराई भाग के लिए है।
एक अन्य कथा है कि यहां का राजा २२वें जैन तीर्थंकर नेमि-नाथ का शिष्य था। नेमिनाथ द्वारा पालित होने से भी यह नेपाल हुआ। नेमिनाथ भगवान् कृष्ण के भाई थे। उनके भाइयों में केवल युधिष्ठिर ही राजा बने थे और कृष्ण के परलोकगमन के बाद संन्यासी रूप में २५ वर्ष तक पूरे भारत का भ्रमण किया। भारत में भी ओंकारेश्वर क्षेत्र नेमाळ (नेमाड़) है। ओड़िशा में भी नेमाळ एक सिद्ध पीठ है।
४. देव जातियां-त्रिविष्टप का अर्थ स्वर्ग है तथा उस क्षेत्र की जातियों को देव जातियां कहा गया है।
विद्याधराप्सरो यक्ष रक्षो गन्धर्व किन्नराः।
पिशाचो गुह्यको सिद्धो भूतोऽमी देवयोनयः॥ (अमरकोष, १/१/११)
नेपाल के या गण्डकी क्षेत्र के गुह्यक हुए। भूत देश भूटान है, जहां भूत लिपि प्रचलित थी। यक्ष कैलास के निकट के थे, जहां कुबेर का शासन था। कुबेर का स्थान शून्य देशान्तर पर स्थित था (प्राचीन काल में उज्जैन का देशान्तर), जो कैलास से थोड़ा पूर्व होगा। ब्रह्माण्ड पुराण (१/२/१८)
मध्ये हिमवतः पृष्ठे कैलासो नाम पर्वतः। तस्मिन्निवसति श्रीमान्कुबेरः सह राक्षसैः॥१॥
अप्सरो ऽनुचरो राजा मोदते ह्यलकाधिपः। कैलास पादात् सम्भूतं पुण्यं शीत जलं शुभम्॥२॥
मदं नाम्ना कुमुद्वत्त्तत्सरस्तूदधि सन्निभम्। तस्माद्दिव्यात् प्रभवति नदी मन्दाकिनी शुभा॥३॥
दिव्यं च नन्दनवनं तस्यास्तीरे महद्वनम्। प्रागुत्तरेण कैलासाद्दिव्यं सर्वौषधिं गिरिम्॥४॥
मत्स्य पुराण (१२१/२-२८)
मध्ये हिमवतः पृष्ठे कैलासो नाम पर्वतः। तस्मिन् निवसति श्रीमान् कुबेरः सह गुह्यकैः॥२॥
अप्सरो ऽनुगतो राजा मोदते ह्यलकाधिपः। कैलास पाद सम्भूतं पुण्यं शीत जलं शुभम्॥३॥
मन्दोदकं नाम सरः पयस्तु दधिसन्निभम्। तस्मात् प्रवहते दिव्या नदी मन्दाकिनी शुभा॥४॥
शून्य देशान्तर पर होने के कारण अलका, उज्जैन या लंका का समय पृथ्वी का समय था। कुबेर नाम का यही अर्थ है-कु = पृथ्वी, बेर = समय।
कुबेर के अनुचरों को यक्ष तथा ऊपर के श्लोकों में अप्सर कहा है। आजकल भी राजा के अनुचरों को अफसर कहते हैं, जो संस्कृत, पारसी मूल से अंग्रेजी में गया है।
विद्याधर तथा सिद्ध लासा तथा उसके पूर्व के भाग के हैं। पिशाच कैलास से पश्चिम के थे जिनकी पैशाची भाषा मंअ बृहत्-कथा थी। किन्नर कैलास के दक्षिण पश्चिम के थे। हिमाचल का उत्तरी भाग किन्नौर है।

रविवार, 27 जून 2021

जोधपूरमधील, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार

 जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल

मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार

मधुकर भावे 

डॉ गोवर्धनलाल पराशर जोधपुर Mobile No. - 9414130012, Address - Sardarpura 'D' Road, Jodhpur

आॅगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझ दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालण असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, एम.आर.आय झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखण थांबेना. वेदना असह्य झाल्यावर आणि दुखण बर होत नाही अस जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॅपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे?.. काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री. किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री. अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझ दुखण पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी दहा मिनीटाची त्यांची जादू. करुन तर बघा.... चार डॉक्टर झाले होते, चार प्रयोग झाले होते. पाचवा प्रयोग करु या, असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ. मृदूला (एम.एस. एफ.आर.सी.एस) हीसुध्दा होती. विमानात बसताना पायंड्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअरवरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली.... पुढे काय होणार माहित नव्हते. ४० मिनीटात

डॉ. पराशर यांच्या ‘आॅस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदु, ज्येष्ठ चिरंजीव डॉ. गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ.महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाचवाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात, ज्या रुग्णांना कमरेला विळखा घालून उचलून आणलेले असते... अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळपास रडत रडतच येतात आणि १० मिनीटाच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात, ते सर्व मी बघत होतो. डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले ‘आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।...’ मी ऐकत होतो. पाचवा प्रयोग आहे असच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करुन कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते... मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या पाच मिनीटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या पाच मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, ‘चलो उठो.... आप खुद चल के जा सकते हो।’... मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालयं मलाच समजेना आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला.  नियती काय घडवतं असते. त्याचा अनुभव करत होतो.  डॉक्टरसाहेबांजवळ येऊन बसलो.... कैसा महसूस कर रहे हो।... त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, ‘विश्वास बसत नाही असं काही तरी घडलं आहे. पुराणामध्ये एक कथा आहे की, भगवान श्रीकृष्णांन एका करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला होता... मोठी रोचक कथा आहे. त्याचे मित्र असलेले पेंदे काठ्या टेकून उभे होते, पर्वत उचलला होता श्रीकृष्णाच्या करंगळीवर , ते बघायला कुणीच गेल नाही. पण माझ्या समोरच्या डॉक्टरांनी हाताच्या दोन अंगठयांवर हजारो रुग्णांची व्यथा आणि पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठयाची कमाल आहे. सेवेची आणि ‘आॅस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे.

डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोटºया एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे कोणकोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळ वाचून थक्क झाले. या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टÑपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टÑपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव.... लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख््यमंत्रीु अर्जुनसिंग चक्क सहा दिवस दाखलच झाले होते. या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८ ते  संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेहºयावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/-....

आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली, सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली, ५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात आणि नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या. मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं?..

‘मुकेशभाई, आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेलसेभी उपर के लेवलका होगा, जाहीर है की ऐसे संस्थानमे मै गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मै विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी, जहा, गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे  मेरी विद्या किस काम की?....’

डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा आणि सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो.

सहा दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे दोन अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की,....

‘डॉक्टरसाहब, आपका तहेदिलसे ऋणी हू। आज मुंबई जा रहा हू। जोधपूर के दोन अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्टÑ मे बजानेकी मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा....’

मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्टÑभर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या दोन-तीन ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे. नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया.

रविवार, 4 अप्रैल 2021

*अखण्ड स्वास्थ्य* ८९.आत्मनिरीक्षण, भोजन

 🔮📖💥📖🔮

 *अखण्ड स्वास्थ्य*

           ८९.

  *रोग के निदान हेतु आत्म निरीक्षण करो ।* 

☝️  हे मानव रोगों की जांच के लिए आप जगह-जगह भटकते हो, डॉक्टरों से पूछते हो, मशीन वालों के चक्कर काटते हो कि शायद रोग का पता लग जाए । लेकिन कभी तुम अपना आत्म विश्लेषण नहीं करते ,आत्म निरीक्षण नहीं करते कि मेरा रोग क्यों हुआ ।

👉 प्रकृति का नियम है या सामान्य संसारिक लोगों की प्रवृति है । कि मनुष्य को अपनी भूल दिखाई नहीं देती, वह दूसरों के दोष तो बड़ी आसानी से ढूंढ लेता है पर अपने दोषों की, अपनी कमियों की सदा उपेक्षा किया करता है । उधर ध्यान ही नहीं देता कि हम भूल कहां कर रहे हैं, हम गलती कहां कर रहे हैं । अपनी कमियों को देखने के लिए मनुष्य को आत्मचिंतन की और मुड़ना पड़ता है , अपनी चेतना का ध्यान अपनी समस्याओं की ओर लगाना पड़ता है, अपनी ही जागृति करनी पड़ती है । जिस तरह से मनुष्य दूसरों के दोष देखता है, उनकी समीक्षाएं करता है  ऐसे यही कुशलता वह अपने दोषों को देखने में प्रयुक्त करने लगे तो मानव कल्याण पथ के पथ पर बढ़ सकता है , स्वस्थ जीवन के सारे मार्ग खुल सकते हैं । जो व्यक्ति अपनी कमियों को देखने ,उन्हें सुधारने की ओर अग्रसर है वह देर तक ,दुरावस्थाओं में ,रोग ग्रस्त अवस्था में, विपदाओं में घिरा नहीं रह सकेगा । यह सिद्धांत जीवन के हर क्षेत्र में लागू होता है ।

 भौतिक शरीर का स्वास्थ्य हो या हमारा मानसिक स्वास्थ्य अथवा आत्मिक स्वास्थ्य , सब जगह मानव आशातीत  प्रगति कर सकता है ।

👉हे मानव तुम्हारी आंतरिक दुर्बलता ही तुम्हारा रास्ता रोके रहती है और सबसे बड़ी तुम्हारी जीवन की बाधा यही है, इसको हटाने के लिए जिस क्षण तुम कृत संकल्प हो जाओगे, उसी क्षण तुम्हारे भाग्य के, अखंड स्वास्थ्य के राजमार्ग खुलते चले जाएंगे । अपनी पात्रता को विकसित करना पड़ेगा ,अपना सारा का सारा ध्यान अपनी इसी लक्ष्य पूर्ति पर लगाना पड़ेगा , चेतना को एक ही केंद्र पर केन्द्रित करना पड़ेगा ।

 अपना आत्म निरीक्षण, आत्मचिंतन, आत्म सुधार के इसी नियम का अनुपालन प्रकृति करती है ,सृष्टि के आदि से लेकर अब तक यह शाश्वत नियम चला रहा है भविष्य में भी चलता रहेगा , इसमें कोई परिवर्तन नहीं हो सकता है ।

 वर्षा का पानी सब जगह समान रूप से बरसता है लेकिन जहां  गड्ढा व गहराई होगी उसी में पानी भरेगा व अपनी पात्रता के हिसाब से गहराई के हिसाब से जल को धारण करेगा ।

 ऐसे ही जो भी अपनी त्रुटियां ढूंढने और उन्हें खोज कर निकालने के लिए सक्रिय रहते हैं या रहेगें उनके स्वास्थ्य जीवन का राजमार्ग सामने खड़ा होगा ।

        *भोजन

☝️ हे मानव भोजन जीवन की रक्षा व शरीर के पोषण के लिए होता है और भोजन बनाने वाला उतना ही भोजन बनाता है जितना कि वह खा सके व पचा सके , उसमें भी अपनी आवश्यकता के हिसाब से हल्का या गरिष्ठ स्तर का बनाता है जो उन्हें परेशानी पैदा न करें व उसकी शारीरिक आवश्यकता के अनुरूप हो । अगर भोजन बनाने में अति की गई तो वह बासी रह कर विकृत होगा, खाने में अति बरती गई तो अर्जीण होकर के शरीर को रोग ग्रस्त कर देगा , विषैला बना देगा , ऐसे ही हे मानव ज्ञान की साधना व अध्ययन उतना ही किया जाए जो सहजता से जीवन में उतर जाए । जो अनावश्यक ज्ञान जीवन में काम नहीं आता है ऐसे ज्ञान को अगर मस्तिष्क में संग्रह किया गया तो अति भोजन की तरह दूषित होकर के जीवन के हर क्षेत्र को, मस्तिष्क को विकृत करेगा और अधिक ज्ञान जो प्राप्त करने के बाद मस्तिष्क में जाकर जीवन में उतर नहीं पाया, अपचित भोजन की तरह  अर्जीण रूपी रोग उत्पन्न करने के समान, मन में अहंकार पैदा करके  मस्तिष्क को विकृत कर डालेगा ।अत: अपने जीवन के लक्ष्य के अनुरूप ज्ञान की साधना करो और  ज्ञान के सहारे, उसके पथ पर अपने जीवन के लक्ष्य की ओर अनुगमन करो । इसीमें जीवन का कल्याण होगा और वही ज्ञान सार्थक व तुम्हारे लिए हितकर होगा ।

अतः अपनी गहन दृष्टि से आत्म चिंतन, आत्म मंथन करते हुए अपनी विकृतियों को जीवन से दूर करो और हटाने का संपूर्ण पुरुषार्थ करो, इसीसे आपके जीवन का कल्याण होगा, परिवार, समाज और राष्ट्र  का कल्याण होगा ।

🌏 *युग विद्या विस्तार योजना*

( मानवीय संस्कृति पर आधारित एक समग्र शिक्षण योजना)


शुक्रवार, 2 अप्रैल 2021

*अखण्ड स्वास्थ्य* ५१. डिंडोरी

 🔮📖💥📖🔮

*अखण्ड स्वास्थ्य*

           ५१.

 *रोग के कारण* 

           २७.

  *प्रकृति की सफाई व्यवस्था में बाधा*

☝️ हमने आज से 50 वर्ष पहले अपने सामने, इन्हीं आंखों से देखा है कि लोग सामान्य अवस्था में बुखार, सर्दी, जुकाम, उल्टी, दस्त फोडे़- फुन्सी जो प्राथमिक चरण में होते है इनको कभी रोग नहीं मानते थे  जन सामान्य में मान्यता थी व उनका मानना था कि इस माध्यम से शरीर की गंदगी बाहर निकल रही है अतः इन्हें निकलने दो ।

☝️ आयुर्वेद में शरीर की शोधन क्रिया के लिए पंचकर्म विज्ञान के अंतर्गत वमन, विरेचन, लंघन, रक्त मोक्षण आदि तमाम प्रकार की प्रक्रियाओं का वर्णन आता है वे कृत्रिम शोधन  क्रियायें है ।

👉 मानव के शरीर में जब  विजातिय पदार्थ यानी विषैले तत्व अधिक बढ़ जाते हैं । आहार-विहार की गड़बड़ी से या भोजन में गए विषैले पदार्थ जो विभिन्न माध्यमों  से शरीर में पहुँच गये ।

 ☝️प्रकृति उस जहर को शरीर से बाहर निकलने का उपक्रम करती है ।

👉जब शरीर में गंदगी बढ़ जाती है तो वायु प्रबल होकर के दस्तों के द्वारा उस गंदगी को बाहर निकालने की प्रक्रिया संपन्न करती है । 

👉पित्त बढ़ जाता है दूषित पदार्थ आमाशय में इकट्ठे होते हैं तो भूख लगना बंद हो जाती है, एसिडिटी बढ़ जाती है, पेट में जलन होने लगती है तो प्रकृति उन्हें वमन के द्वारा बाहर निकालने की कोशिश करती है ,जी मचलना ,सिर दर्द होना, सुस्ती आना, मुंह सूखना, मुंह में पानी आना, खट्टापन लगना पहले ये सब लक्षण प्रकट होते हैं उसके बाद उल्टियां शुरू हो जाती है प्राचीन समय में सभी समझदार लोग गुनगुना पानी पी कर जल्दी जल्दी  उल्टियां होने देते और शरीर का सारा जहर बाहर निकाल देते थे और ऐसे ही सर्दी जुखाम बहती तो उसको रोकते नहीं थे उसको पूरी तरह बहा कर के 3 दिन के अंदर में बढ़े हुए कफ को निकालकर शरीर का संतुलन बना देते ।

☝️लेकिन वर्तमान के युग में, इन 50 वर्षों में जब से एलोपैथिक दवाइयां आयी व इन दवाइयों का ऐसा प्रचार किया, सिर का दर्द हुआ तो आनंद कर लो, एना सीन लो इतनी विभिन्न प्रकार की दवाइयों का प्रचार किया और आधुनिक एलोपैथिक चिकित्सा ने भी ऐसी दवाई बनायी जो जरा सा कुछ हुआ नहीं कि उसकी गोली ले ली और  उपद्रव बंद। इंजेक्शन लगाया समस्या बंद ।

👉 इस तरह मानव ने प्रकृति की सफाई व्यवस्था को बंद करके  शरीर में विषों को रुकने का मार्ग प्रशस्त कर दिया, रास्ता साफ कर दिया और शरीर में रूके व बढ़े विषैले तत्वों ने असाध्य और भयंकर बीमारियों को जन्म दिया । दवाइयों के, जांचों के, बीमारियों के जाल में पूरी विश्व मानवता बुरी तरह फंस चुकी है और इन औषधियों के बाजार ने मानव को अज्ञान के गहन अंधकार में धकेल कर समाज फैले, जन जन में प्रविष्ठ आयुर्वेद के मूल ज्ञान व जीवन विज्ञान के मूल सिद्धांतो का विनाश कर डाला ।

☝️ आज यह देश और यह दुनिया आयुर्वेद के मूल सिद्धांतों से पूरी तरह अपरिचित हो गयी है । इनका वैचारिक स्तर, इनके चिंतन का स्तर, इनके ज्ञान का स्तर गिरा ही नहीं बल्कि उल्टा हो गया ।

👉जो शरीर के लिए हितकर था *उसे बीमारी मान बैठे* और जो अहित कर था *उसे उपचार मान बैठे* 

☝️यही विश्व  मानवता का सबसे बड़ा दुर्भाग्य है और जब तक इस दुर्भाग्य की अज्ञान की सीमा से मानव का चिंतन बाहर नहीं निकलेगा । आयुर्विज्ञान के सिद्धांतों की और नहीं लौटेगा तब तक संसार की कोई भी अस्पताल, कोई भी डॉक्टर, कोई भी चिकित्सा पद्धति व कोई भी औषधि मानव को स्वास्थ्य प्रदान नहीं कर सकेगी । 

   *याद रखो* 

 ☝️जब भी विश्व मानवता को, संसार के लोगों को रोग मुक्त जीवन की चाह होगी, स्वास्थ्य जीवन की चाह होगी, तो उसे इस मान्यता को बदलना ही पड़ेगा व प्रकृति के इशारों को समझना ही  पड़ेगा ,अपनी गलत मान्यताओं को छोडना ही  पड़ेगा और औषधि और चिकित्सा के वर्तमान ढांचे से अपना मुंह मोडना ही पड़ेगा ।

 तभी उनका कल्याण होगा ।

🌏 *युग विद्या विस्तार योजना* 

(मानवीय संस्कृति पर आधारित एक समग्र शिक्षण योजना)

👏 मां नर्मदा के पावन चरणों में, अमरकंटक के पावन आध्यात्मिक क्षेत्र में

📡 मेकलसूता ऋषि विज्ञान स्वास्थ्य संरक्षण केंद्र, आरोग्य ग्राम

 डिंडोरी (मध्य प्रदेश) भारतवर्ष 

📞94 51911 234

 888 9193 577

सोमवार, 15 मार्च 2021

*अखण्ड स्वास्थ्य ७४. भ्रांत धारणायें

 🔮📖💥📖🔮

*अखण्ड स्वास्थ्य*

           ७४.

  *भ्रांत धारणायें*

           १०.

 *जांचों का लंबा-चौड़ा कार बार एक बडा़ भ्रांत जाल* 

☝️ आधुनिक चिकित्सा विज्ञान ने रोग निदान के अनेक  आविष्कार किये है आविष्कार कर्ताओं ने तो अविष्कार मानवता के हितार्थ ही किए, लेकिन बाजार वादियों ने गलत लोगों ने उनका दुरुपयोग भी कम नहीं किया ।

एलोपैथिक की दुनिया में जब औषधियों का असर कम होना शुरू हो गया या उसके साइड इफेक्ट आना शुरू हो गए, दुष्परिणाम आना शुरू हो गए तो धंधे बाजों ने अपने धंधे के विस्तार के लिए जांचों का इतना लंबा चौड़ा बाजार खड़ा कर दिया जिसमें किसी भी रोगी का कोई उपचार तो होता नहीं पर जांचों ही जांचों में उनकी अकूत संपदा जेब खाली हो जाती है, खून पसीने की कमाई चली जाती है और हां कुछ जांचें ऐसी है जो आधुनिक रोग निदान में बड़ी सहायक हुई जिससे खून का हीमोग्लोबिन ,क्रिएटनीन, यूरिया, टीएलसी, डीएलसी, यूरिक एसिड, लाल कण, श्वेत कण ,शूगर लेबल व ऐसी कुछ और जांचे हैं जो  रोग की स्थिति का सही निदान कर देती है । लेकिन धंधेबाजों ने जांचों का इतना लंबा चौड़ा जाल बढ़ा दिया है ताकि उस आधार पर इनके यंत्र, उनके केमिकल बिकते रहे व उनसे संबंधित सामग्रियां बिकती रहे और इस आधार पर अरबों खरबों का बाजार खड़ा हो गया और आज चिकित्सक को , डॉक्टर को दवा और उपचार करने से ज्यादा रुचि जांचों में हो गई क्योंकि खुला कमीशन इस क्षेत्र में लेबोरेटरी के साथ डॉक्टरों का बंधा रहता है जो कहने की जरूरत नहीं है यदि डॉक्टर अपनी फीस न भी लें तो भी वह जांचों में इतना धन कमा लेते हैं जो सोचा नहीं जा सकता है  इसके अलावा इतने षड्यंत्र और गलत कार्य 

इस व्यवस्था तंत्र में होते हैं जिसको मैं आपको बता नहीं सकता उसकी कोई सीमा नहीं । यह एक बहुत कड़वा सत्य  है हो सकता हमारे चिकित्सा जगत के बंधुओं को बहुत कठोर लगे लेकिन यह एक नग्न  कटु सत्य है । समाज की मजबूरियां हैं कि वह बेचारा कुछ कर नहीं सकता जो डॉक्टरों के ऊपर आश्रित है जो वह कहता है वह करना पड़ता है लेकिन इन जांचों के भारी बाजार से मानव का लाभ बिल्कुल नहीं होता रोगी का लाभ बिल्कुल नहीं होता और केवल जांच जांच में उसकी जेब खाली हो जाती है उपचार तो बाद की वस्तु है ।

आयुर्वेद के मूल सिद्धांत और तीन आधारों को लेकर ही ऋषियों ने संपूर्ण शरीर के स्वास्थ्य विज्ञान को आधार दे दिया और इन तीनों के शमन व शोधन पर ही संपूर्ण मानव का स्वास्थ्य टिका हुआ है और इसी आधार को लेकर आहार क्रम, औषधि उपचार, शोधन क्रिया की व्यवस्था करा दी जाती है तो मानव की समस्त आधी - व्याधियां जड़ से मिट जाती है अतः आप इस भ्रांत धारणा से बाहर निकले की चांजों से कुछ भला होगा । इतनी लंबी चौड़ी जांचों की लिस्ट बन चुकी है कि मेडिकल की दुनियां में जब आप जांच करने जाओगे तो डॉ कोई न कोई चीज की आपको कमी निकाल देगा और कमी के आधार पर रोगी के अंदर में एक मानसिक भय बैठ जाता है कि मेरे अंदर तो यह कमी हो गयी उसकी पूर्ति कैसे हो फिर उसी के विटामिन की गोलियां, उनके केमिकल की गोलियां शरीर में पहुंचाई जाती है जबकि एकदम सत्य है यह है कि जो कुछ शरीर में मिलता है वह आपके पाचन के द्वारा, रसों के द्वारा ही मिलता है ये केमिकल की दवाइयां शरीर में जाकर कोई बहुत अधिक लाभ नहीं देती है बल्कि भारी दुष्परिणाम उत्पन्न करती है अत: इनकी लंबी चौड़ी जांच की दुनियां की धारणा से बाहर निकले , जो अति आवश्यक जांचे हैं जिनसे मानव की समस्याओं का निदान होता है जिसका उपयोग सभी क्षेत्रों में किया जाता है वहां तक तो ठीक है लेकिन इनका बाजार संभवत हजारों की संख्या में अगले दिन में पहुंच जाएगा । यह एक धोखाधड़ी का तंत्र है जिसकी तरफ ध्यान न समाज का है न सरकारों का है और इस जांच तंत्र के माध्यम से विश्व मानवता की लूट हो रही है आप इस धारणा से बाहर निकलकर आयुर्वेद के मूल सिद्धांतों का ज्ञान लीजिए तभी आप अपने परिवार को ,अपने स्वास्थ्य को, अपने समाज को सुरक्षित रख पाएंगे वरना उपचार तो दूर की बात है आपकी मानसिक स्थिति भी भय से विकृत होती चली जाएगी क्योंकि चिकित्सक जांच कराता है तो कोई न कोई तो कमी शरीर में कम ज्यादा निकाल दी जायेगी या निकल  जायेगी है और उस आधार पर आपको एक मानसिक परेशानी अलग पैदा हो जायेगी अत: जांच धारणा से बाहर निकलिए वरना आपका स्वास्थ्य सुधरना तो दूर रहा इन जांच में ही आपकी जेब खाली होती चली जाएगी और धंधे वालों का धंधा शानदार तरीके से चलता चला जा रहा है और चलता चला जाएगा ।

 🌏 *युग विद्या विस्तार योजना*

( मानवीय संस्कृति पर आधारित एक समग्र शिक्षण योजना )

👏मां नर्मदा के पावन चरणों में, अमरकंटक के पावन आध्यात्मिक क्षेत्र में 

📡मेकलसूता ऋषि विज्ञान स्वास्थ्य संरक्षण केंद्र, आरोग्य ग्राम

 डिंडोरी (मध्य प्रदेश) भारत वर्ष 

📞94 51911 234

 888 9193 577

*अखण्ड स्वास्थ्य* ७५ रोग आपका शत्रु नही


*अखण्ड स्वास्थ्य*

           ७५.

 *अपनी मान्यतायें बदलिये*

             १.

 रोग आपका शत्रु नही

*अखण्ड स्वास्थ्य*

           ७५.

 *अपनी मान्यतायें बदलिये*

             १.

 *रोग आपका शत्रु नहीं है*

☝️ हे मानव रोग आपके पास मित्रवत् बनकर आता है , सावधान करने के लिए आता है कि शरीर में विकृति आ गई है, गंदगी आ गई है ,उसको साफ नहीं करोगे हटाओगे नहीं तो जीवन संकट में पड़ जाएगा , इस ओर जब तुम ध्यान नहीं देते तो प्रकृति अपने रोग रूपी दूतों को भेजकर तुम्हें सावधान ही करती हैं और उन रोग रूपी दूतों को सफाई में भी लगाती है , लेकिन तुम अपनी अज्ञानता के कारण मूर्खता के कारण अपना दुश्मन मान कर उनको हटाने का प्रयास करते हो, रोकने का प्रयास करते हो, प्रकृति आपको बीमार नहीं होने देना चाहती है जो लोग प्रकृति के पास रहते हैं उसके सानिध्य में रहते हैं, साहचर्य में रहते हैं और उनके नियमों का पालन करते हैं उन्हें यह बीमार नहीं पड़ने देती है। बीमार पड़ने पर प्रकृति हमारी गलतियों को सुधारने का उपक्रम करती है ।

👉 हे मानव रोग प्रकृति की वह क्रिया है जिसके द्वारा वह हमारी आंतरिक सफाई का काम करती है । रोग हमारा मित्र बनकर आता है और हमें यह बताता है कि हमने शरीर के साथ न्याय नहीं किया अन्याय किया है और विकृतियों को पनपने का स्थान देकर के विषों को एकत्रित कर लिया है । रोग उस आंतरिक विकारों की उपस्थिति का प्रतीक है ,मलों का प्रतीक है रोग  हमें उसकी सूचना देने  आया है रोग हमें यह संदेश देने आए हैं कि मानव तुम अपनी गलतियों को सुधारो, सावधान हो जाओ और तुम्हारे अंदर स्थित गंदगी को विषों को, विजातिय द्रव्योंं का शोधन करो, व प्राकृतिक जीवन की ओर लौट जाओ । आज के मनुष्य को देखो शिक्षित ,अशिक्षित से लेकर अति शिक्षित हर प्राणी बुरी तरह रोग ग्रस्त है पर उनके कारणों को समझने की चेष्टा नहीं करता है । प्रकृति बीमारियों के कारण को अपनी ओर से ठीक करने की व्यवस्था करती है तो हम दवा दे कर के उसके कार्य में बाधा ही डालते हैं और उस प्रकृति के काम को रोक देते हैं और आधुनिक भाषा में उसे हम चिकित्सा कहते हैं । आज की दुनिया में देखा जाए तो दवा इंजेक्शन आदि से तात्कालिक लाभ दिखता भर है पर वह जीवन की रक्षा के लिए स्वास्थ्य के लिए घातक बनते चले जा रहे हैं ।👉याद रखो

 जिस कारण से रोग उत्पन्न हुए हैं उन कारण को हटाए बिना एक भी रोग ठीक होने वाला नहीं है शरीर में रोग उत्पन्न होते ही सबसे पहले यह मालूम कीजिए, इस बात पर चिंतन कीजिए कि ये शरीर में उत्पन्न रोग के कारण कीटाणु जीवाणु विषाणु उत्पन्न क्यों हुये है? क्यों हम बीमार पड़े? प्रकृति के किस नियम को हमने छोड़ दिया ? और इस तरह से रोक के मूल कारण को समझ लेना ही आपके चिकित्सा का मूल आधार बनेगा ,रोग शरीर में उपस्थित  विजातिय तत्वों का प्रतिकार करने हटाने के लिए प्रकट होता है और आपकी विषम अवस्था का अंत कर देता है । शरीर में रोग इसलिए उत्पन्न होता है कि सफाई के लिए उसकी शरीर को आवश्यकता है । उस समय आपकी भूख बंद हो जाएगी ,प्यास बंद हो जाएगी, जी मचलना, उल्टी दस्त होना, यह रोग के द्वारा स्वास्थ्य लाभ करने का उपाय है, रोग के माध्यम से जब शारीरिक विकार बाहर निकाल दिये जाते है तो मनुष्य हल्का-फुल्का, स्वस्थ, प्रसन्न चित्त हो जाता है ।

जिसे हम बाहर से रोग के लक्षण देखते हैं वह उसकी स्वाभाविक प्रक्रिया है । किसी व्यक्ति को जुकाम लगी तो बढ़ा हुआ कफ निकल रहा है , फोड़ा हुआ तो खून में घुली हुई गंदगी निकल रही है । दस्त लगी तो आंतों में पड़ा हुआ दूषित मल निकल रहा है । प्राकृतिक चिकित्सा की भाषा में यह रोग नहीं है रोगों के लक्षण मात्र है और इन रोगों के द्वारा उपद्रव से शरीर की आंतरिक विकृतियों का हमें बोध होता है ।

👉 हे मनुष्य तुम्हें रोगों के प्रति अपना दृष्टिकोण बदलना होगा ,हम रोगों को शत्रु नहीं मित्र माने और रोगों को देखकर निराशावादी और दु:खी होने की अपेक्षा हमें प्रसन्न होना चाहिए हमें विश्वास होना चाहिए कि यह बीमारी हमें स्वस्थ करेगी, संचित विकारों को निकालकर शरीर को  भीतर से शुद्ध कर देगी और यह शरीर के लिए  लाभदायक ही सिद्ध होगी । यह मानसिक परिवर्तन प्राकृतिक व्यवस्था का सहकारी सहयोगी है और इस रोग रूपी उपद्रव को देखकर जो व्यक्ति स्वास्थ्य के प्रति जितना आशावादी होगा, सुखद कल्पनाओं को करेगा, मधुर विचारों को मन में रखेगा उन्हें रोग शत्रु नहीं मित्र प्रतीत होगा ।

🌏 *युग विद्या विस्तार योजना*

( मानवीय संस्कृति पर आधारित एक समग्र शिक्षण योजना)

👏 मां नर्मदा के पावन चरणों में ,अमरकंटक के पावन आध्यात्मिक क्षेत्र में

📡 मेकलसूता ऋषि विज्ञान स्वास्थ्य संरक्षण केंद्र ,आरोग्य ग्राम

 डिंडोरी (मध्य प्रदेश) भारत वर्ष 

📞94 51911 234

 888 9193 577 शत्रु नहीं है*

☝️ हे मानव रोग आपके पास मित्रवत् बनकर आता है , सावधान करने के लिए आता है कि शरीर में विकृति आ गई है, गंदगी आ गई है ,उसको साफ नहीं करोगे हटाओगे नहीं तो जीवन संकट में पड़ जाएगा , इस ओर जब तुम ध्यान नहीं देते तो प्रकृति अपने रोग रूपी दूतों को भेजकर तुम्हें सावधान ही करती हैं और उन रोग रूपी दूतों को सफाई में भी लगाती है , लेकिन तुम अपनी अज्ञानता के कारण मूर्खता के कारण अपना दुश्मन मान कर उनको हटाने का प्रयास करते हो, रोकने का प्रयास करते हो, प्रकृति आपको बीमार नहीं होने देना चाहती है जो लोग प्रकृति के पास रहते हैं उसके सानिध्य में रहते हैं, साहचर्य में रहते हैं और उनके नियमों का पालन करते हैं उन्हें यह बीमार नहीं पड़ने देती है। बीमार पड़ने पर प्रकृति हमारी गलतियों को सुधारने का उपक्रम करती है ।

👉 हे मानव रोग प्रकृति की वह क्रिया है जिसके द्वारा वह हमारी आंतरिक सफाई का काम करती है । रोग हमारा मित्र बनकर आता है और हमें यह बताता है कि हमने शरीर के साथ न्याय नहीं किया अन्याय किया है और विकृतियों को पनपने का स्थान देकर के विषों को एकत्रित कर लिया है । रोग उस आंतरिक विकारों की उपस्थिति का प्रतीक है ,मलों का प्रतीक है रोग  हमें उसकी सूचना देने  आया है रोग हमें यह संदेश देने आए हैं कि मानव तुम अपनी गलतियों को सुधारो, सावधान हो जाओ और तुम्हारे अंदर स्थित गंदगी को विषों को, विजातिय द्रव्योंं का शोधन करो, व प्राकृतिक जीवन की ओर लौट जाओ । आज के मनुष्य को देखो शिक्षित ,अशिक्षित से लेकर अति शिक्षित हर प्राणी बुरी तरह रोग ग्रस्त है पर उनके कारणों को समझने की चेष्टा नहीं करता है । प्रकृति बीमारियों के कारण को अपनी ओर से ठीक करने की व्यवस्था करती है तो हम दवा दे कर के उसके कार्य में बाधा ही डालते हैं और उस प्रकृति के काम को रोक देते हैं और आधुनिक भाषा में उसे हम चिकित्सा कहते हैं । आज की दुनिया में देखा जाए तो दवा इंजेक्शन आदि से तात्कालिक लाभ दिखता भर है पर वह जीवन की रक्षा के लिए स्वास्थ्य के लिए घातक बनते चले जा रहे हैं ।👉याद रखो

 जिस कारण से रोग उत्पन्न हुए हैं उन कारण को हटाए बिना एक भी रोग ठीक होने वाला नहीं है शरीर में रोग उत्पन्न होते ही सबसे पहले यह मालूम कीजिए, इस बात पर चिंतन कीजिए कि ये शरीर में उत्पन्न रोग के कारण कीटाणु जीवाणु विषाणु उत्पन्न क्यों हुये है? क्यों हम बीमार पड़े? प्रकृति के किस नियम को हमने छोड़ दिया ? और इस तरह से रोक के मूल कारण को समझ लेना ही आपके चिकित्सा का मूल आधार बनेगा ,रोग शरीर में उपस्थित  विजातिय तत्वों का प्रतिकार करने हटाने के लिए प्रकट होता है और आपकी विषम अवस्था का अंत कर देता है । शरीर में रोग इसलिए उत्पन्न होता है कि सफाई के लिए उसकी शरीर को आवश्यकता है । उस समय आपकी भूख बंद हो जाएगी ,प्यास बंद हो जाएगी, जी मचलना, उल्टी दस्त होना, यह रोग के द्वारा स्वास्थ्य लाभ करने का उपाय है, रोग के माध्यम से जब शारीरिक विकार बाहर निकाल दिये जाते है तो मनुष्य हल्का-फुल्का, स्वस्थ, प्रसन्न चित्त हो जाता है ।

जिसे हम बाहर से रोग के लक्षण देखते हैं वह उसकी स्वाभाविक प्रक्रिया है । किसी व्यक्ति को जुकाम लगी तो बढ़ा हुआ कफ निकल रहा है , फोड़ा हुआ तो खून में घुली हुई गंदगी निकल रही है । दस्त लगी तो आंतों में पड़ा हुआ दूषित मल निकल रहा है । प्राकृतिक चिकित्सा की भाषा में यह रोग नहीं है रोगों के लक्षण मात्र है और इन रोगों के द्वारा उपद्रव से शरीर की आंतरिक विकृतियों का हमें बोध होता है ।

👉 हे मनुष्य तुम्हें रोगों के प्रति अपना दृष्टिकोण बदलना होगा ,हम रोगों को शत्रु नहीं मित्र माने और रोगों को देखकर निराशावादी और दु:खी होने की अपेक्षा हमें प्रसन्न होना चाहिए हमें विश्वास होना चाहिए कि यह बीमारी हमें स्वस्थ करेगी, संचित विकारों को निकालकर शरीर को  भीतर से शुद्ध कर देगी और यह शरीर के लिए  लाभदायक ही सिद्ध होगी । यह मानसिक परिवर्तन प्राकृतिक व्यवस्था का सहकारी सहयोगी है और इस रोग रूपी उपद्रव को देखकर जो व्यक्ति स्वास्थ्य के प्रति जितना आशावादी होगा, सुखद कल्पनाओं को करेगा, मधुर विचारों को मन में रखेगा उन्हें रोग शत्रु नहीं मित्र प्रतीत होगा ।

🌏 *युग विद्या विस्तार योजना*

( मानवीय संस्कृति पर आधारित एक समग्र शिक्षण योजना)

👏 मां नर्मदा के पावन चरणों में ,अमरकंटक के पावन आध्यात्मिक क्षेत्र में

📡 मेकलसूता ऋषि विज्ञान स्वास्थ्य संरक्षण केंद्र ,आरोग्य ग्राम

 डिंडोरी (मध्य प्रदेश) भारत वर्ष 

📞94 51911 234

 888 9193 577

शनिवार, 13 फ़रवरी 2021

आपलेच मीठ परक्यांच्या हातून खायचे का? सत्याग्रही विचारधारा ऑक्टोंबर1993

 

आपलेच मीठ परक्यांच्या हातून खायचे का?

सत्याग्रही विचारधारा ऑक्टोंबर1993 (यशवंत)

दि 19 मे 1993 पासून कांडला बंदरात दुसरा मीठ सत्याग्रह सुरू झाला आहे. अमेरिकन कारगील या बहुराष्ट्रीय कंपनीला भारत सरकारने मीठ बनविण्याकरीता कांडला बंदरातील 15000 एकर जागा दिली आहे. पोर्ट ट्रस्टच्या मालकीत असलेली ही जागा पोर्ट ट्रस्टच्या बैठकीला कारगील कंपनीला जागा न देण्याचा ठराव झाला असतानादेखील भारत सरकारने कोणाच्या दबावाखाली ही जागा दिली असेल ही गोष्ट सध्याच्या आर्थिक धोरणाकडे पाहिले असता. स्पष्ट दिसू शकते. जेव्हापासून नरसिंहराव सरकार केंद्रात बसले आहे तेव्हापासून आमच्यावर जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष, बहुराष्ट्रीय कंपन्या, अमेरिका, जपान व युरोपियन देशांचा दबाव वाढत आहे आणि आज आम्ही संपूर्ण आर्थिक गुलामगिरीत आलो आहोत हे दिसत आहे.दि 24 जुलै 1991 ला आम्ही संपूर्ण आर्थिक गुलामगिरीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केले. या दिवशी केंद्रीय उद्योग राज्यमंत्री पी. जे. कुरीयन यांनी नवीन औद्योगिक धोरणांची घोषणा केली त्यामुळे आता भारतात कोणत्याही विदेशी कंपनीला51 टक्के भागभांडवल ठेवता येईल. पूर्वी हा आकडा 40 टक्के इतका होता. त्यामुळे कंपनीचे नियंत्रण भारतीय कंपन्यांच्या हातात राहत होते. आज ते संपूर्ण विदेशी कंपन्यांच्या हातात राहत होते. आज संपूर्ण विदेशी कंपन्यांच्या ताब्यात जाऊ लागले. आज जवळपास भारतातील 76 टक्के बाजारपेठा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात आहे. आणि औषधाच्या 75 टक्के व्यापार संपूर्ण यांच्या हातात आहे.यातील 95 टक्के औषधी ह्या गैरजरूरी आहेत म्हणून यावर खर्च होणारा पैसा फालतू आहे. ह्या गैरजरूरी औषधांवरील नफा दरवर्षी 1800 करोड रू. ह्या कंपन्या आपल्या देशात पाठवत असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांबाबत एक गोष्ट निश्चित आहे की, ही कंपनी ज्या देशातील असेल तेथील सरकार संपूर्ण त्या कंपनीच्या मागे राहते व त्याकरिता ते कोणत्याही देशावर दवाब आणायला किंवा काही कारवाई करायला मागेपूढे पाहत नाही. अमेरिकेने संपूर्ण लॅटिन अमेरिकन देशांना विळख्यात पकडलेले आहे. तेथील देशात कोणते सरकार असावे याकडे अमेरिकेचे सारखे लक्ष असते. अमेरिकन हितसंबंधाला थोडी जरी बाधा येईल असे

सरकार तेथे दिसले तर एकतर त्या राष्ट्राध्यक्षाचा खून होतो किंवा तेथील सरकार उलथवले जाते. तेथील कलम 162 273 व्यापार विषयक गुप्ततेच्या भंगाबाबत आहे. यामुळे कोणी कंपनीच्या व्यवहाराबाबत कोणाला माहिती दिल्यास आणि माहिती कंपनीच्या गैरव्यवहाराबाबत, लुटीबाबत असली तरी सांगणारी व्यक्ती तेथील कायद्याप्रमाणे राष्ट्रद्रोही हेर ठरते. (यावरून आपल्या लक्षात आले असले की, बोफोर्स तोफांचा भ्रष्टाचार का उघड होवू शकला नाही.)

निर्यात व्यापारातील फसवणूकः

भारत सरकार आपल्या धोरणाच्या समर्थनार्थ विदेशी मुद्रेचे भूत उभे करीत असते आणि ह्या कंपन्यादेखील त्याबाबत बोलत असातात. परंतु सुट्टे भाग, कच्चा माल, यंत्रसामग्री यांच्या आयातीचा विचार केल्यास निर्यातही नगण्य दिसते. तसेच ब-याच कंपन्या आपल्या आखून दिलेल्या उत्पादनाच्या कितीतरी जास्त उत्पन्न काढतात. यांच्या या धोरणाकडे आमचे सरकार डोळेझाक करीत असते.आणि याचा फार मोठा फटका आमच्या येथील देशी कंपन्यांना बसतो. 1977 ला 25 टक्के जास्त विदेशी भागभांडवल असलेल्या

144कंपन्यांच्या निर्यात व्यापाराचा अभ्यास केल्यास दिसते की, ह्या कंपन्या आपल्या शुद्ध विक्रीच्या फक्त 6.52 टक्के निर्यात करीत होत्या आज केवळ 4 टक्के निर्यात करीत आहेत. म्हणजे आपल्या देशातच 96 टक्के माल विक्री होते. ह्या विदेशी कंपन्या निर्यात न करता संपूर्ण बाजारपेठेवरच कब्जा करतात आणि भारतीय कंपन्यांना ऩफ्याच्या दृष्टीने ब-याच मागे सोडतात. 1986-87 मध्ये 301 विदेशी नियंत्रीत कंपन्यांनी आपल्या विक्रीवर पूर्ण नफा 10.2 टक्के कमावला. परंतु त्यांच्या सामान्य खर्च झालेल्या पैश्यांचा हिशोब घेतल्यास हा नफा 40.9 टक्के होता. तर भारतीय 2762 कंपन्यांचा संपूर्ण नफा 7.4 टक्के आणि 12.7 टक्के होता. याचे कारण काय तर भारतीय कंपन्या सक्षम नाहीत असा नाही, तर भारत सरकार विदेशी कंपन्यांना निय़म कायद्याचे खुले उल्लंघन करू देते. त्यामुळे त्यांना जास्त लाभ मिळतो. 1979 ला लक्षात आले होते की, गेस्टलिन विलियम आपल्या लायसेंस क्षमतेच्या 162 टक्के उत्पादन करत होती. तर हिंदुस्तान लिव्हर 132 टक्के साबण बनवित होती. जे.एस. मेरीसन 115 टक्के, तर ब्रिटानिया 870 टक्के. सरकार यांना ही सूट वेगवेगळ्या दबावाखाली. देते. यामुळे भारतीय कंपन्या मागे राहतात किंवा आपले अस्तित्व गमावतात. आताच आताच काही दिवसांपूर्वी टाटाची टॉम्को कंपनी हिंदुस्तान लिव्हरमध्ये विलीन झाली. टाटासारख्या कंपन्यांची ही परिस्थिती होते तर बाकीच्यांची काय? मारुती (सुझुकी) कंपनी बाजारात येण्यापूर्वी भारतीय मोटारींची कमीत कमी एक बाजारपेठ होती. त्यात काही त्रुटी होत्या परंतु ती वाढत होती. आज भारतीय कार उद्योग साफ बुडाला आहे. हीच परिस्थीती मोटरसायकल उद्योगांची आहे. आय. बी. एम, कोकाकोला आणि पेप्सीला कब्जा करण्याकरिता पुन्हा बोलाविले गेले आहे.

विदेशी कंपन्या नेहमी खोटा निर्यात व्यापार करीत असतात. याचे सुंदर उदाहरण जानेवारी 1991 च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या जाहिरातीतून दिसून येते. ही जाहिरात निर्यात प्रदर्शन तिस-या पार्टीच्या नावावर केल्यास फायद्याबाबत सांगते. जर कोणत्या कंपनीने निर्यात प्रदर्शऩ खरेदी केले तर 5 करोड रूपयांच्या निर्यात मालावर 28 लाख रूपयांची करबचत होते. विदेशी कंपन्यांच्या ह्या प्रकारचा भ्रष्टाचार करायला भारत सरकारने आता आपल्या कंपन्याव्यतिरिक्त दुस-या कंपन्यांचा माल निर्यात करण्याची सूट दिली आहे.पीको (फिलिप्स) सारखी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी समुद्र खाद्य निर्यात करते. तर हिंदुस्थान लिव्हर खाद्यतेल, तयार कपडे जनावरांची खाद्ये, जोडे वगैरे निर्यात करते. जाहीर आहे की, ह्या वस्तू पूर्वीही निर्यात होत होत्या . बहुराष्ट्रीय कंपन्यांना तर फक्त आपल्या नावावर त्यांना लावायचे आहे. जर अशा प्रकारच्या खोटया निर्यात करणा-या कंपनीला निर्यात सुचीतून वगळले तर प्रत्येक विदेशी कंपनी निर्यात कर्तव्यपूर्ती करीत नाही असे जाहीर करावे लागले.

वेगळा साम्राज्यवाद

दुस-या महायुद्धानंतर साम्राज्यवादी शक्तींना दुस-या देशाला कब्जात ठेवणे संभव दिसले नाही. तेव्हा आर्थिक साम्राज्यवाद पुढे आला व याकरिता आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांचा सहारा घेतला जाऊ लागला. आज बंदुकीद्वारा नाहीतर विदेशी मुद्रेद्वारा आपली नीती पटवायला ते लावू लागले. बाजारपेठेवर कब्जा करण्याकरिता बहुराष्ट्रीय कंपन्या नेहमी नविन तंत्रज्ञानाच्या शोधात राहतात आणि आधुनिक मशिनरीचा जास्त उपयोग करून आपल्या वस्तू निर्माण करतात याकरिता त्यांना जास्त मानवी श्रमाची आवश्यकता नसते. त्यामुळे त्या आपल्या वस्तू बाजारात काही प्रमाणात काही स्वस्त विकू शकतात. परंतु त्यामुळे उत्पादनाच्या प्रमाणात कमी माणसांनाच रोजगार मिळतो. बेकारांची संख्या वाढते. याचा सरळ परिणाम असा होतो की, लोकांची क्रयशक्ती घटते. एकीकडे काही मूठभर लोकांची श्रीमंती वाढतच जाते. तर दुसरीकडे हलाखीचे जीवन.

स्वतःच्या व्यापाराचा विचार करून अमेरिका, जपान, इंग्लंड, फ्रान्स, आणि इतर विकसित देश त्यांचा व्यापार वाढावा म्हणून नेहमी आपल्या योजना अविकसित देशांच्या गळी उतरवित असतात. अविकसित देशांना त्यांच्या मुद्रेची किंमत नेहमी कमी करण्यास हे लोक भाग पाडीत असतात. यांच्या मदतीला यांच्याच वर्चस्वाखाली असलेल्या जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ह्या संस्था येत असतात.अविकसित देशांना सांगितले जाते. की, अवमूल्यनामुळे जागतिक बाजारपेठेत तुमच्या वस्तू स्वस्त होतील व तुम्ही त्यामुळे योग्य स्पर्धा करू शकाल, तुमच्या वस्तूंची मागणी वाढेल. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात विदेशी मुद्रा जमा करू शकाल, नेहमी आर्थिक अडचणीत असलेल्या या देशांच्या अडचणीचा फायदा घेऊन ह्या संस्था, हे देश दबावाने त्यांना त्यांच्या मुद्रेचे अवमुल्यन करण्यास भाग पाडतात. यामुळे नेहमी ह्या विकसित देशांचा फायदा होत असतो. त्यांच्या महाग वस्तू या अविकसित देशांत खपतात व यांच्या कर्जाचा डोंगर वाढत जातो. आधी घेतलेल्या कर्जाचा देखील मूल्यांकनामुळे भर पडते तर व्याज देखील वाढते. त्यामुळे हे अविकसित देश नेहमी कर्जाच्या डोंगराखाली दबून राहतात. नाईलाजाने त्यांच्या योजना राबवित असतात. इकडे मुद्रेचे अवमुल्यन करतात त्यांना सांगितले जाते की, जागतिक बाजारपेठेत स्वस्त वस्तूंमुळे तुमच्या मालाची मागणी वाढली तर तुम्हाला जास्त विदेशी मुद्रा मिळविता येतील, तर इकडे डंकेल प्रस्तावासारख्या प्रकाराने त्यांचे हातपाय बांधले जातात. त्यांच्या वस्तू चांगल्या जरी असल्या, त्यांना मागणी जरी जास्त असली तरी आतापर्यंतचा आयात- निर्यात व्यापार पाहून ठराविक कोटयापर्यंतच त्यांना आपला माल विकता येतो. यात त्यांच्या वस्तूची पत कितीही चांगली असो आणि त्यांची वस्तू पुरवठा करण्याची क्षमता कितीही असली तरी त्यांना ठराविक पुरवठयाच्या वर जाता येत नाही.

भारताचा तयार कपडयांचा व्यापार चांगला आहे. यात तो आणखी प्रगती करू शकतो, त्या उद्योगाला वाढविण्यास येथील परिस्थिती अनुकूल आहे. तरीदेखील भारताला आपल्या कोटयाच्या वर निर्यात करा येत नाही.

फक्त चार पाच हजार करोड रूपयांच्या कर्जाकरिता आमच्या सरकारने आंतरराषट्रीय मुद्राकोष व जागतिक बॅंकेच्या दबावापुढे 1991 ला दोन वेळा रूपयाचे अवमूल्यन केले. त्यामुळे आधी घेतलेल्या आमच्या कर्जावर20, 000 करोड रुपयांचा बोजा वाढला तर वित्तमंत्र्यांनी 2000 करोड रूपयांची शेतक-यांची सबसीडी कमी केली. तर अवमुल्यनामुळे खतावर 3000 करोड रूपयांची भाववाढ झाली. यात चार पाच हजार करोड रुपयांकरिता आम्ही 20000 करोड रूपयांचा बोजा वाढवून घेतला. इतर भाववाढ वेगळी. यापेक्षा स्वावलंबनाचे धोरण आखून आपल्या गरजा कमी करून तसेच लोकांना आव्हान केले असते तर इतका पैसा सहज उपलब्ध झाला असता. तसेच देशातील काळा पैसा बाहेर काढला असता तर तो यापेक्षा कितीतरी जास्त निघाला असता परंतु याकरिता गरज आहे स्वबलंबनाने आपण उभे राहू शकतो या विश्वासाची, देशप्रेमाची.

चुकीच्या धोरणामुळे, हलाखीच्या परिस्थीतीमुळे अविकसित देश नेहमी पिंजले जातात. त्यांना नेहमी आपल्या गरजा भागविण्याकरिता कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. त्यांच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन कर्ज देताना त्यांच्याकडून अनेक सवलती विकसित देश आपल्या पदरी पाडून घेत असतात. त्यांच्यावर अत्यंत जाचक अटी लादतात. दिलेल्या आश्वानाएवढे कर्ज देखील ब-याचदा पूर्ण केले जात नाही. -याचदा ते अडवून धरतात. पैशाचे अवमूल्यन करण्यास भाग पाडतात. यामुळे नेहमी याच विकसित देशाचे वर्चस्व बाजारपेठेसोबत जगावर देखील असते. अर्थात संपूर्ण जगाच्या आर्थिक नाड्या यांनी आपल्या हातात ठेवल्या आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

(इंग्रजांच्या काळात म. गांधींना मिठाचा सत्याग्रह करावा लागला होता. आता इंग्रंज गेले. पण त्यांचे भाईबंद पुन्हा एकदा भारतावर साम्राज्य निर्माण करण्यासाठी हळूहळू घुसखोरी करत आहेत. आणि गांधींजींच्या नावाची जपमाळ ओढणारे आपले ढोंगी राजकारणी त्यांना देश विकायला निघाले आहेत.

भारतीय जनतेला पुन्हा एकदा मिठाचा सत्याग्रह करण्याची पाळी आली आहे. पण आता शत्रू दोन आहेत. एक देशाबाहेरचे गबर लोक आणि दुसरे आपल्याच देशातले देशद्रोही.)

कांडला सत्याग्रह

केंद्रसरकारने कारगील या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीला कांडला बंजरातील 15000 एकर जागा मीठ उद्योगाकरिता देऊ केली आहे. याविरूद्ध दि. 19 मे पासून कांडला बंदरात सत्याग्रह सुरू झाला आहे. आता तर 60000 एकर जमीन देण्याचे ठरले आहे. असे दि. 7 जूनला श्री. जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या मुंबईतील वार्ता परिषदेत सांगितले.

कारगिल कंपनीने 10 लाख टन मीठ उद्योगाकरिता केंद्र सरकारला कांडला बंदरातील 15000 एकर जागा मिगितली आणि आमच्या सरकारने फारच तत्परतेने त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे ठरविले व तसे त्या कंपनीला कळविले. कारगिल कंपनीला जी जागा पाहिजे ती जा आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही विदेशी कंपनीला देणे योग्य नाही असे सुरक्षा विभागाचे मत आहे. ही जागा पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे. पोर्ट ट्रस्टने या विरूद्ध आपल्या मिटिंगमध्ये जमीन न देण्याबाबतच ठराव देखील केला. परंतु केंद्रीय भूतल परिवहन मंत्रालयाने पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षाला कळविले व आदेश दिला की, भारत सरकारने कारगील कंपनीला जागा देण्याचे ठरविले आहे आपल्याला फक्त औपचारिकता पूर्ण करावयाची आहे. त्यांना दुसरी मिटिंग बोलावून ठराव पास करून घ्यायला सांगितले. या दुस-या मिटिंगमधे देखील पोर्ट ट्रस्टच्या बहुसंख्य सदस्यांनी याला विरोध केला. तेव्हा भूतल परिवहन मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. अशोक जोशी यांनी त्यांना धमकी दिली. पोर्ट ट्रस्ट ताब्यात घेण्याबाबत बोलले व ठराव पास करून घेतला. तरी देखील पोर्ट ट्रस्टचे सदस्य यात एक अट घालण्यास यशस्वी ठरले. जोपर्यंत सुरक्षा विभाग संमती देत नाही. आणि बंदराच्या भवितव्याबाबत निर्णय होत नाही. तोपर्यंत कारगील कंपनीला जमीन देऊ नये. कारगील इनकॉर्पोरिटेड ही अमेरिकेची

महाकाय बहुराष्ट्रीय कंपनी आहे.या कंपनीसोबत आणखी 800 कंपन्या जोडल्या आहेत. जगात जवळपास 50- 60 देशांत या कंपनीचा व्यापार उद्योग चालतो. मागील 91-92 या वर्षी या कंपनीने 60 अब्ज डॉलर्सचे उत्पादन केले होते. म्हणजे जवळपास 1, 80,000 करोड रूपयांचे. हा पैसा भारताच्या संपूर्ण राष्ट्रीय उत्पादनाच्या 1/3 इतका आहे. आयात- निर्यात व्यपाराकरिता या कंपनीजवळ स्वतःच्या मालकीच्या 100 बोटी आहेत. ही कंपनी कृषी, पोलाद, खते, प्लॅस्टिक अशा अनेक मोठया उद्योगात आहे. तर अमेरिकेच्या संपूर्ण गव्हाच्या बाजारपेठेवर या कंपनींची मक्तेदारी आहे. तर काही वस्तूंचे पेटंट देखील या कंपनीने खरेदी केलेले आहेत. ही कंपनी खरं म्हणजे वहातूक व्यवसायामधील अग्रणी आहे.

तिला मीठ तयार करण्याच्या निमित्ताने भारतीय समुद्रकिना-यावर ठाण मांडून बसायचे आहे. कांडला बंदरात मोठी भिंत बांधण्याचा अवाढव्य खर्च करायची तिची तयारी आहे. सागरी वहातूकीवर काबू मिळविणे हे खरे उद्दीष्ट आहे.

कांडला बंदराच्या विश्वस्तांनी 1973 पूर्वी 16500 एकर जमीन स्थानिक लोकांनी मिठागरे बनविण्याकरिता दिली होती. तेव्हा मिठागरे बनविण्याकरिता दिली होती. तेव्हा मिठागरे बनविताना त्या भागातील लहान लहान झुडुपे उत्पादकांची कापून काढली. याचा परिणाम असा झाला की, हवेमुळे तेथील माती व रेती रेती बंदरात साचायला लागली. त्यामुळे बंदराची खोली कमी कमी होत गेली. याकरिता दरवर्षी कांडला पोर्ट ट्रस्टला बंदरातील गाळ काढायला 15 ते 20 करोड रू. खर्च येतो. त्यामुळे 1973 ला पोर्ट ट्रस्टने असा निर्णय घेतला होता की, यापुढे मिठागरे निर्माण करण्याकरिता जमीन द्याची नाही. म्हणून गेल्या 20 वर्षांपासून स्थानिक इच्छुकांना मीठ उद्योगाला जमीन देण्यात आली नाही. तसेच पर्यावरणाचा विचार करून केंद्र सरकारच्या वैज्ञानिक संस्था अहमदाबादचे स्पेस अप्लिकेशन सेंटर, खडकवासल्याची केंद्रीय जल संशोधन संस्था या संस्थांनी मिठागरे बनविण्याकरिता परवानगी देऊ नये असे आग्रही मत दिले होते. कांडला पोर्ट ट्रस्टने 9 डिसेंबर 1992च्या आपल्या मिटिंमध्ये कारगील कंपनीला जमीन न देण्याबाबत 25 महत्वपूर्ण कारणे दिली होती. यात कच्छचा किनारा पाकिस्तान सीमारेषेजवळ येत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विदेशी लोकांना तेथे कायमचे वास्तव्य देणे धोक्याचे आहे. तसेच कांडला बंदराच्या विकासाबाबत ट्रस्टने 2005 पर्यंतचा आराखडा तयार केला आहे.

मिठागरे बनविण्यास बंदरात रेती व मीठ साचून त्याची खोली कमी होत जाईल, त्यामुळे बंदर बंद होण्याचा धोका, तसेच पर्यावरणाला धोका आहे. 1973 पूर्वी 16500 एकर जागा ट्रस्टने अनेक मीठ उद्योजकाला वाटून दिली. आता एकाच कंपनीला 15000 एकर जागा देणे म्हणजे स्थानिक इच्छुक मीठ उद्योजकांवर अन्याय करण्यासारखे होईल. तर

कांडला पोर्ट ट्रस्टची जबाबदारी बंदराचा विकास करून जलवाहतुकीने आयात- निर्यात व्यापार वाढविण्याची आहे. मीठ उद्योजकाला प्रोत्साहन देण्याचा नाही. कारगील कंपनी स्थानिक उद्योगाप्रमाणे मीठ निर्माण करणार तेव्हा आधुनिकतेचा प्रश्न नाही. कारगील कंपनीला 10 लाख टन मीठ उद्योगाला परवानगी देणे आमच्या दृष्टीने खरंच आवश्यक आहे का ? 1991-1992 ला आमचे मीठ उत्पादन 1 करोड 40 लाख टन झाले होते. आमची गरज 1 करोड टनाची आहे. आम्ही पाच लाख टन मीठ निर्यात केले. 35 लाख टन मीठ वाया गेले. आमच्या आमच्या मीठाचे उत्पादन पाहिले असता आम्ही या उद्योगात मागे नाही. तर बरेच पुढे आहोत. जेव्हा आमचे 35 लाख टन मीठ वाया जाते , त्यावेळेस दुस-या देशाच्या 10 लाख टन मीठ उत्पादनाकरिता जागा उपलब्ध करून देणे कितपत योग्य आहे? तसेच 10 लाख टन मीठ निर्यातीकरिता त्या कंपनीला हा उद्योग लावायचा आहे तर या उद्योगात आम्ही लक्ष का घालू नये? परंतु या बाब आमचे सरकार लक्ष का घालू नये? परंतु याबाबत आमचे सरकार लक्ष घालायला बिलकूल तयार दिसत नाही. देशी उद्योग वाढण्यास लक्ष घालण्याकरिता आमच्या सरकारला स्वारस्य तरी आहे काय ? मीठ उद्योग हा मध्यम व लघुउद्योग आहे. या उद्योगात 2 लाख लोक गुंतलेले आहेत. म्हणजे दोन लाख कुंटुंबाचे जीवन या उद्योगावर अबलंबून आहे. कारगील कंपनीचा असाच 20 लाख टन निर्मितीचा मीठ उद्योग ऑस्ट्रेलियात आहे. तेथे फक्त 50 लोक काम पाहतात. आमच्या संपूर्ण 1 करोड 40 लाख टन निर्मितीकरिता फक्त 350 लोकांत याचे काम पूर्ण होऊ शकते. यावरून ही कंपनी आमच्या येथे आली, तिच्या विळख्यात जर आमचा हा मीठ उद्योग गेला तर किती लोकांवर बेकारीची पाळी येऊ शकते. याची कल्पना आपण करू शकता. कारगील कंपनीला जमीन देण्याबाबत आमच्या सरकारचे ज्याप्रामाणे उतावळे धोरण दिसत आहे त्यात अमेरिकेचा दबाव आहे की 48 करोडच्या या योजनेत काही व्यक्तिगत स्वार्थ लपलेला आहे ?

भारताचा समुद्र किनारा गुजरातपासून केरळपर्यंत तर इकडे तामिळनाडूपासून बंगालपर्यंत पसरलेला आहे. परंतु कारगील कंपनीने कांडला बंदराजवळील जमीनच मीठ उद्योगाकरिता का मागितली याला काही कारणे आहेत. कारगील या उद्योगाबाबत ज्याप्रकारे धडपड करीत आहे, त्याच्या तपशीलास गेल्यास कारीलला काही हजार हेक्टर जमीनीपेक्षा इथला संपूर्ण मीठ उद्योगच मिळण्याची अभिलाषा आहे. कारगीलने 1992 ला या उद्योगांबाबत जमिनीची मागणी केली तरी या आधीपासूनच आपल्या येथील सरकारात बसलेल्या देशद्रोह्यांनी हे षडंयंत्र चालविलेले आहे. आतापर्यंत समुद्र किना-यावर कुटिर उद्योगाद्वारे बनवले जाणारे मीठ अशुद्ध ठरविण्यात आलेले आहे. 1995 पर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले मीठच शुद्ध व खाण्यायोग्य मानले जाईल. केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या मीठ सल्लागार समितीने 8 जून 1989 ला एक आदेश काढला. त्यामुळे मिठाच्या शुद्धतेचा मापदंड बदलला गेला आहे.

8 जून 1989 पर्यंत 94 टक्के सोडियम क्लोराइडयुक्त मीठच शुद्ध मानले जात होते. परंतु नव्या आदेशाप्रमाणे 98 टक्के सोडियम क्लोराइडयुक्त मीठच शुद्ध मानले जाईल. सरकारी परिपत्रकाप्रमाणे केंद्रीय मीठ सल्लागार बोर्डाच्या सल्यावरून केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. 1 एप्रिल 1992 पासून दरवर्षी मिठाची शुद्धता वाढवून 1995 पर्यंत 98 टक्के करण्याची आहे. याचाच अर्थ असा की, 1995 पासून 98 टक्के सोडियम क्लोराइड असलेले मीठच बाजारात विकता येईल. 1 एप्रिल 1992 ला मीठ शुद्ध करण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झाली व 2 जुलै 1992 ला कारगीलने विदेश निवेश बोर्डाशी संपर्क केला. ( हे बोर्ड प्रधानमंत्री कार्यालयाचा हिस्सा आहे.) निव्वळ योगायोग नाही. कारण

भारताचा इतका मोठा समुद्रकिनारा असतानादेखील कारगीलला गुजराततीच जमीन पाहिजे. कारण संपूर्ण भारतात गुजरातच्या या किना-यावर मिळणारे मीठ मुळातच 97-98 टक्के सोडियम क्लोराइडयुक्त आहे. बाकीच्या किना-यावर इतकी शुद्धता सापडत नाही. यावरून असे दिसते की या कंपनीचे कोणी ना कोणी हितसंबंधी आमच्या उद्योग मंत्रालयात असतील. नाहीतर या कंपनीला आमच्या येथील तपशीलाची माहिती कशी ? हा निव्वळ योगायोग नाही. येथे बरेच जयचंद बसलेले आहेत. ही त्याची पावती आहे. माजी प्रधानमंत्री यांनी अर्थखात्याच्या काही अधिका-यांवर संसदेत आरोप केला होता की, त्यांच्या कारकीर्दीत आलेली जागतिक बँकेची काही कागदपत्रे त्या अधिका-यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवली होती व ती त्यानंतर आलेल्या आताच्या सरकारच्या हवाली केली. हे अधिकारी एकादातरी जागतिक बँकेचा दौरा करून आलेले होते. आतापर्यंत त्यांनी हा आरोप मागे घेतलेला नाही. एक माजी प्रधानमंत्री संसदेत इतका गंभीर आरोप करीत असताना देखील त्यांच्या आरोपाची दखल घेतली जात नाही. यावरून या देशाचा कारभार किती रसतळाला गेलेला आहे हे स्पष्ट होते.



सावधानतेचा इशाराः

केंद्र सरकारच्या सत्वहीन धोरणामुळे किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दूरदृष्टीच्या अभावामूळे कोणाच्याही दबावाखाली कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपन्यांना मुक्त प्रवेश द्याचे धोरण असेच चालले तर ह्या कंपन्य आपल्या विळख्यात संपूर्ण देशाला जखडून टाकतील. तेव्हा जो कोणी यांचे कारनामे उघड करण्याचा प्रयत्न करील त्याच्या जीविताची गॅरंटी नसेल. केंद्र आणि राज्य सरकारे यांच्याच तालावर नाचतील. देशात दरवेळेस अराजक परिस्थिती राहील. निव्वळ नेत्यांच्या सुरक्षिततेचा खर्च वाढत जाईल आणि एकवेळी फिलिपाईन्स, दक्षिण कोरियासारखी परिस्थिती निर्माण होईल.

देश स्वतंत्र असूनही गुलामीचे जीवन जगण्याची पाळी जनतेवर येईल. याला संपूर्ण रोखण्याची ताकद आपल्यात आहे. आपल्या काही सवयींना मुरड घालून आणि आपल्या आवश्यक गरजा भागविणा-या आणि इतर वस्तू ह्या आतापासूनच जर आपण देशी कंपन्याच्या वापरायला सुरवात केली आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संपूर्ण मालावर बहिष्कार टाकला तर परदेशी कंपन्यांना यांना मुकाट्याने आपला गाशा गुंडाळावा लागेल. मग आमच्या येथील कितीही मोठ्या व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले का असेनात.

बहुराष्ट्रीय कंपन्या आपला माल आपल्या माथी मारण्याकरिता करोडो रूपये जाहिरातींवर खर्च करतात. देशी कंपन्या यांच्या जाहिरात- विश्वात टिकाव धरू शकत नाहीत.जाहिरातींमुळे ह्या कंपन्या नेहमी आपल्या डोक्यात राहतात व आपण दुकानातून अनपेक्षित याच कंपन्यांच्या वस्तू खरेदी करीत असतो. तेव्हा आपल्याला माहीत नसते, आपण आपला स्वदेशी उद्योग बुडवित आहोत आणि चोरांचे खिसे भरत आहोत. तर दरवेळेस वस्तुवरील माहीती वाचून आणि खात्री करून घ्यावी की ही स्वदेशीय कंपनीची वस्तू आहे तरच खरेदी करावी. यामुळे आपण आपल्या देशाच्या उन्नतीलाच हातभार लावाल. आपला पैसा विदेशात जाणार नाही. इथल्या माणसांना नवीन रोजगार मिळण्याची संधी वाढेल.